Indian Railways : प्रवासादरम्यान तिकीट हरवलं तर करा ‘हे’ काम, नाहीतर…
Indian Railways : रेल्वेचे हे सर्वात स्वस्त तिकीट असते त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. हे तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळेत प्रवास करता येतो, असा खूप जणांना प्रश्न पडतो. त्यापैकी काही जणांची अशी भावना आहे की, एकदा जनरल तिकीट खरेदी केले तर दिवसभरात कधीही रेल्वेचा प्रवास करता येतो. परंतु, हा त्यांचा गैरसमज आहे. अनेकांचे प्रवासादरम्यान तिकीट … Read more