Indian Railways : प्रवासादरम्यान तिकीट हरवलं तर करा ‘हे’ काम, नाहीतर…

Indian Railways : रेल्वेचे हे सर्वात स्वस्त तिकीट असते त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. हे तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळेत प्रवास करता येतो, असा खूप जणांना प्रश्न पडतो. त्यापैकी काही जणांची अशी भावना आहे की, एकदा जनरल तिकीट खरेदी केले तर दिवसभरात कधीही रेल्वेचा प्रवास करता येतो. परंतु, हा त्यांचा गैरसमज आहे. अनेकांचे प्रवासादरम्यान तिकीट … Read more

Indian Railways : अर्थसंकल्पानंतर प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Indian Railways : नुकताच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी खूप मोठा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे आता विलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत. तसेच आता या अर्थसंकल्पानंतर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. आता दररोज 12 किलोमीटरहून अधिक ट्रॅक टाकण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे आता रेल्वेच्या गाड्यांमध्ये वाढ होणार … Read more

Indian Railways : खुशखबर! आता या ट्रेनमध्ये करता येणार मोफत प्रवास, TTE सुद्धा विचारणार नाही तिकीट

Indian Railways :भारतीय रेल्वे ही दळणवळणाचे मोठे साधन आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. तसेच कमी खर्चात आरामदायी प्रवास रेलवेने करता येत आहे. भारतीय रेल्वेकडून अनेकदा ग्राहकांना सण-महोत्सवावर अधिक रेल्वे देखील सोडल्या जातात. मात्र आता भारतीय रेलवेने एक छान उपक्रम राबवला आहे. रेल्वेतून आता मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी ग्राहकांना कसलेही पैसे … Read more

Indian Railways : तिकीट काढण्याचाही पडणार नाही गरज, ‘या’ ठिकाणी मोफत करू शकता प्रवास

Indian Railways : दररोज देशात कितीतरी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यासाठी त्यांना तिकीट काढावे लागते. जर एखाद्या प्रवाशाकडे तिकीट नसेल तर त्यांच्याकडून दंड आकारला जातो. परंतु, भारतात अशी एक रेल्वे आहे ज्यामधून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागत नाही. तसेच टीटीई तिकीट तपासत नसून लोक विनामूल्य प्रवास करत असतात. ही विशेष रेल्वे हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या … Read more

Indian Railways : तुम्हालाही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करत असताना त्रास होतोय? तर मग करा ‘हे’ काम

Indian Railways : दररोज कितीतरी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच त्यांचा प्रवास सुखकर होईल यासाठी रेल्वे सतत नवनवीन सुविधा आणत असते. तसेच प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासन काही नियमात बदल करते. परंतु, स्लीपर क्लासमधून प्रवास करत असताना काही प्रवाशांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हीही स्लीपर क्लासमधून प्रवास करत असाल आणि … Read more

Indian Railways : ट्रेनला उशीर झाला तर काळजी करू नका, 20 रुपयात मिळेल हॉटेलसारखी सुविधा

Indian Railways : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वेने काही नियमात बदल केला आहे. तर रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. यातील काहीजणांना रेल्वेच्या सुविधेबद्दल माहिती असते. तर काहीजणांना याबद्दल माहिती नसते. अनेकदा रेल्वे काही कारणामुळे … Read more

Indian Railways : रेल्वेतच विसरला असाल सामान तर रेल्वे त्याचे काय करते? जाणून घ्या परत मिळविण्याचा नियम

Indian Railways : जर प्रवास लांब पल्ल्याचा असेल तर अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. कारण हा प्रवास इतर प्रवासापेक्षा आरामदायी असतो. अनेकदा काहीजणांचे सामान रेल्वेतच राहते. त्यानंतर काही प्रवासी ते सामान परत मिळवत नाहीत. ते कंटाळा करतात आणि सामान सोडून देतात.तर काहीजणांना असे वाटते की जर एकदा सामान विसरले तर ते परत मिळत नाही. जर तुम्हालाही … Read more

Indian Railways : रेल्वेमध्ये करता येईल ‘असाही’ प्रवास, भरावा लागणार नाही एक्स्ट्रा चार्ज

Indian Railways : रेल्वेने अनेक नियम कडक केले आहेत. जर तुम्हीही दररोज रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्ही आता सामान्य तिकिटावर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागत नाही. काय आहे हा नियम आणि कोणाकोणाला हा प्रवास करता येतो, ते जाणून घेऊयात. … Read more

Indian Railways : प्रवास करण्यापूर्वी वाचा रेल्वेची नियमावली, अन्यथा तुमच्यावर होईल कारवाई

Indian Railways : प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून देते. तसेच रेल्वेचे काही नियमही आहेत. जे पाळणे प्रत्येक प्रवाशांसाठी गरजेचे आहे. परंतु, अनेकांना रेल्वेच्या या नियमांबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते. जर तुम्हाला या कारवाईपासून वाचायचे असेल तर नियम जाणून घ्या. नियमानुसार, तुम्ही 40 ते 70 किलोपर्यंतच्या सामानासह ट्रेनमध्ये प्रवास … Read more

Indian Railways : काय सांगता! रेल्वेमधील पंखे कधीच चोरी होऊ शकत नाही, यामागचं तंत्रज्ञान जाणून व्हाल थक्क

Indian Railways : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेमध्ये अनेक चोरीच्या घटना घडतात. यामध्ये रेल्वेच्या मालमत्तेच्याही वस्तू चोरी होतात. पूर्वी रेल्वेमध्ये पंखे चोरीला जात होते. परंतु, आता रेल्वेमधील पंखे चोरीला जात नाहीत.पंखे चोरीला जाऊ नये म्हणून रेल्वेने भन्नाट कल्पना आखली आहे. यामागचे तंत्रज्ञान जाणून तुम्हीही थक्क व्हाल. चोरीच्या अनेक घटनांनंतर रेल्वेने एका जबरदस्त तंत्राचा वापर … Read more

Indian Railways : प्रवाशांनो लक्ष द्या ! रात्री प्रवास करत असाल तर लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर…..

Indian Railways : भारतीय रेल्वेला प्रवासाचे सर्वात स्वस्त साधन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियमावली जारी केली आहे. रेल्वेच्या या नियमांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असून अनेकांना हे नियम माहीत नसतात. परंतु, हे नियम तुम्ही जाणून घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रात्री … Read more

Indian Railways : रेल्वेला उशीर झाला तर निराश होण्यापेक्षा करा ‘हे’ काम, तुम्हाला मिळेल संपूर्ण परतावा

Indian Railways : देशात दररोज असंख्य लोक रेल्वेने प्रवास करतात. तर तिकिटासाठी आवेदन करणाऱ्यांची संख्या प्रवास करणाऱ्यांपेक्षाही जास्त असते. त्यामुळे अनेकांना कन्फर्म सीट मिळत नाही. त्यासाठी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. काहीवेळा रेल्वे खूप उशिरा येते. जर तुमचीही रेल्वे उशिरा आली तर निराश होऊ नका. तुम्हाला तुमच्या तिकिटाचा पूर्ण परतावा माघारी मिळेल. काय आहे … Read more

Indian Railways : रेल्वेने प्रवाशांना दिले मोठे गिफ्ट! आता होणार ‘हा’ फायदा

Indian Railways : भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हणतात. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचवल्यानंतरच रेल्वे पुढे जाणार आहे.रेल्वेच्या या खास सुविधेचा प्रवाशांना खूप फायदा होईल हे नक्कीच. काय आहे ही विशेष सुविधा जाणून … Read more

Indian Railways : भारताची पहिली रेल्वे, पहिले स्टेशन… कधी आणि कुठे सुरु झाले; जाणून घ्या रंजक इतिहास…

Indian Railways : भारताच्या दळणवळणामध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. आजही भारतीय रेल्वे प्रवासासाठी सोईस्कर मानली जाते. तसेच रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? भारतात पहिली रेल्वे कुठे आणि कधी धावली? नाही ना? तर जाणून घ्या… भारताच्या पहिल्या ट्रेनमध्ये 1837 मध्ये रेड हिल्सपासून चिंताद्रिपेट पुलापर्यंत 25 कि.मी. अंतरावर आहे. या … Read more

Indian Railways : प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो प्रवास? काय सांगतो नियम जाणून घ्या

Indian Railways : देशभरातील असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. परंतु, रेल्वेने प्रवास करत असताना गरजेचे असते ते म्हणजे रेल्वेचे तिकीट. जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकजणांवर रेल्वे प्रशासन दररोज तिकीट नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करते. परंतु, तुम्ही वेटिंग तिकिटाच्या मदतीने प्रवास करू शकता. हा नियम फार कमी जणांना माहिती … Read more

Indian Railways : नवीन वर्षात मिळणार गुडन्यूज! ‘या’ राज्यांतील लोकांना होणार मोठा फायदा

Indian Railways : देशातील कित्येक नागरिक रेल्वेने दररोज प्रवास करत असतात. आपापल्या प्रवाशांसाठी रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. अशातच आता नवीन वर्षात प्रवाशांना आणखी गुडन्यूज मिळणार आहे. लवकरच देशातील सहावी वंदे भारत ट्रेन धावणार आहे, त्यामुळे या राज्यांतील लोकांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. अश्विनी वैष्णव … Read more

Indian Railways: ट्रेनमध्ये सामान चोरी झाल्यास टेन्शन घेऊ नका ! ‘या’ पद्धतीने मिळणार भरपाई ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Railways: आपल्या देशात दररोज करोडो नागरिक रेल्वेने एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. देशातील नागरिक ट्रेनने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. याचा मुख्य कारण म्हणजे ट्रेनमध्ये अनेक सुविधा प्रवासांना मिळतात. मात्र तुम्ही देखील पहिला असेल कधी कधी ट्रेनमधून काही प्रवाशांचा सामान चोरी जातो. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, माल चोरीला गेला तर करायचे काय? चला … Read more

Indian Railways : रेल्वेमध्ये सामान चोरीला गेले तर काळजी करू नका; रेल्वेच देईल भरपाई, त्यासाठी करा ‘हे’ काम

Indian Railways : देशातील कितीतरी लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने खूप सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. परंतु, प्रवासादरम्यान अनेकांचे रेल्वेमध्ये सामान चोरीला जाते. जर तुमचेही सामान चोरीला गेले असेल तर काळजी करू नका तुमचे सामान मिळाले नाहीतर रेल्वेच तुम्हाला भरपाई देईल. अनेकांना रेल्वेचा हा नियम माहित नसतो. काय आहे हा नियम … Read more