मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?

Mumbai Jalgaon Highway

Mumbai Jalgaon Highway : मुंबई ते खानदेश दरम्यान चा प्रवास भविष्यात वेगवान होणार आहे या अनुषंगाने सरकारकडून आवश्यक ती कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते … Read more

खानदेशातील शेतकऱ्याचा नादखुळा ! पपई शेतीतून मिळवले एकरी सहा लाखांचे उत्पन्न; असं आखलं होतं नियोजन, ‘या’ जातीची केली लागवड, वाचा सविस्तर

papaya farming

Papaya Farming : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळवता येत नाहीये. शिवाय या संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी जो काही शेतमाल उत्पादित केलेला असतो त्याला देखील बाजारात चांगला तर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यावर्षी तर … Read more

कौतुकास्पद ! महिला शेतकऱ्याने सुरू केला भाजीपाल्यापासून पावडर बनवण्याचा व्यवसाय; आता कमवतेय महिन्याला 50 हजार, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : राज्यातील शेतकरी पारंपरिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात. कमी दिवसात काढण्यासाठी तयार होणाऱ्या या पिकाची शेती मात्र अनेकदा शेतकऱ्यांना तोट्याची सिद्ध होते. अनेकदा चांगला भाजीपाला पिकतो मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने अपेक्षित असा बाजार भाव भाजीपाल्याला मिळत नाही. परिणामी पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून … Read more

आनंदाची बातमी ! राज्यातील ‘त्या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत सायकल ; योजनेसाठी कोट्यावधींचा निधी शासनाकडून मंजूर

Maharashtra Government Scheme News

Maharashtra Government Scheme News : शासनाकडून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अशा योजना सुरू केल्या जातात. जळगाव जिल्ह्यातही आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींसाठी सायकल वाटप करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आठवी ते बारावी वर्गापर्यंतच्या गरजू मुलींसाठी सायकल वाटप केली जाणार आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत ही योजना राबवली जात … Read more

पिकविमा कंपनी ठग तर कंपनीचे प्रतिनिधी महाठग! शेतकऱ्यांकडून केली जातेय पैशांची वसुली ; काय आहे नेमकं प्रकरण

jalgaon news

Jalgaon News : पिक विमा कंपनीचा अनागोंदी कारभार आपण अनेकदा पाहिला आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई देत असून कंपन्याकडून सर्रास शेतकऱ्यांची ठगी केली जात आहे. आतापर्यंत आपण विमा कंपन्यांचा अनागोंदी कारभार पाहिला मात्र आता जळगाव जिल्ह्यातून पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा देखील ठगी करण्याचा अनोखा अंदाज समोर आला आहे. एकीकडे पिक विमा कंपनी … Read more

अखेर बळीराजाला ‘बळी’जाण्यापूर्वी न्याय मिळाला ! ‘या’ शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या परत ; आदेश निर्गमित

jalgaon news

Jalgaon News : शेतकरी बांधवांना सातत्याने शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत आहे. अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ, गारपीट, सोसाट्याचा वारा, महावितरणाचा भोंगळ कारभार, शेतमालाला मिळत असणारा कवडीमोल दर या सर्व नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून कवडीमोल असं उत्पन्न मिळतं. परिणामी बळीराजा त्याच्या भवऱ्यात अडकतो. शासनाचे उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळत नाही परिणामी त्यांना सावकारांना शरण … Read more