काय सांगता ! ‘या’ पिकाच्या शेतीसाठी पाण्याची गरजच भासत नाही ; एकदा लागवड केली की तब्बल दीडशे वर्ष मिळत उत्पादन
Jojoba Farming : आजच्या या आधुनिकीकरणाच्या युगात जमिनी विना शेती करता येणे शक्य झाले आहे. मात्र पाण्याविना शेती अजूनही अशक्य आहे. झाडे, वनस्पती, शेतीपीके पाण्याशिवाय जगू शकत नाहीत. प्राणी जीवन आणि निसर्गाची पाण्याविना कल्पना करणे देखील अशक्य आहे. पाणी असेल तर जीवन राहील, फक्त माणसाचे नाही तर संपूर्ण निसर्गाचे जीवन पाण्यावर आधारित आहे. यामुळे शेतीमध्ये … Read more