ग्रामपंचायतींनी निवडणूका बिनविरोध कराव्यात; या महिला पदाधिकाऱ्यांनी केली मागणी
अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-निवडणूक दरम्यानचे वाद, कटुता आदी गोष्टींना आळा बसावा यासाठी कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी निवडणूका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे यांनी केले आहे. गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत असते. प्रत्येक पक्षाचे नेते सत्ता हस्तगत करण्यासाठी धडपड करत असतात. सध्याच्या परिस्थितीत निवडणुका पार पाडताना कार्यकर्त्यांमध्ये … Read more