Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 140 कोटी ; वाचा खरी माहिती
Ativrushti Nuksan Bharpai : राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची झळ सर्वाधिक पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील (Kharif Crops) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांच्या हातून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. अकोल्यात देखील जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान … Read more