Browsing Tag

ativrushti nuksan bharpai

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान…

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे.…

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 54 कोटीची मदत जाहीर ; नुकसान…

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रात यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

Crop Damage Compensation : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या…

Crop Damage Compensation : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अगदी 'सोळावं वरीस धोक्याचं' असच ठरलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालं मात्र नुकसान निकषात बसत नव्हतं. सुरुवातीला अतिवृष्टी झाली अन ज्या ठिकाणी 65 मीमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला ते शेतकरी…

मोठी बातमी ! सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार येत्या महिन्याभरात मदत ; 3500…

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस खूपच उशिरा आला. नंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक वाया गेले. यातून जे थोडेफार…

बळीराजाची क्रूर चेष्टा ! अतिवृष्टीमुळे नुकसान 45 हजाराचं भरपाई 5,440 रुपये ; मदत म्हणावं की जखमेवर…

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीत दुपटीने वाढ केली आहे. खरं पाहता खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे…

मुहूर्त सापडेना ! अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा पैसा प्रशासनाकडे येऊनही हजारो शेतकरी…

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. खरं पाहता यावर्षी मान्सूनने उशिरा आगमन केले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांची दैना उडवली. या दोन…

अखेर तो सोनियाचा दिन उजाडला ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 375 कोटींची…

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सुरुवातीला पावसाचं उशिरा आगमन, त्यानंतर अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती मग शेवटी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका…

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा…

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान…

सरकार, शेतकऱ्यांची चेष्टा करताय व्हयं ! नुकसान पर्वता एवढे भरपाई राई एवढी ; अतिवृष्टीबाधित…

Ativrushti Nuksan Bharpai : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील सुरुवातीला पावसाची उघडीप, नंतर अतिवृष्टी आणि शेवटी-शेवटी परतीचा पाऊस यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे.…

Ahmednagar Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 860…

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नगर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या…