कृषी पंपाची थकबाकी होतेय माफ; शेतकऱ्यांनी घ्या ‘या’ तारखेच्या आत लाभ

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी महावितरणाकडून गावागावात कृषी वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करून कृषी पंपाच्या थकबाकी बाबद शेतकऱ्याच्या तक्रारी निकालात काढण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पंपाच्या थकबाकी सूट मिळवायची आसल्यास 31मार्च 2022 च्या आता भरणा केल्यास उर्वरित वीज बिलात 50 टक्के थकबाकी … Read more

पानाची वाढतेय बाजारात मागणी; पान शेती करा ‘या’ पध्दतीने

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Farming Buisness Idea :- भारतात जेवण झाल्यानंतर पान खाण्याची पद्धत आहे. तर पानांमुळे पचन चांगले होते. तर पान आरोग्यासाठी चांगले असून काही लोंक छंद म्हणून सुद्धा पान खातात तर सणासुदीला, पूजा, उत्सव इत्यादींमध्ये पानाला जास्त मागणी असते. पान शेती ही कमी भांडवलात जास्त नफा देणारी शेती आहे. भारतात वेगवेगळ्या … Read more

उन्हाळ्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले; तर उन्हाळी सोयाबीन च्या समस्या काय?

soybean

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Krushi News :- यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी शेतात प्रथमच उन्हाळी सोयाबीन ची लागवड केली असून मागील हंगामात अवकळा मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळी हंगामात सोयाबीनची लागवड केलेली दिसत आहे. तर यावर्षी पाणीसाठाही मुबलक स्वरूपात असल्यामुळे आणि गेल्या महिन्यापासून सोयाबीन ला चांगली दर मिळत असल्यामुळे परिणामी उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. … Read more

अरेच्या…’या’ शेतकऱ्याने केली निळ्या कलरच्या बटाट्याची यशस्वी शेती; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Krushi News :- आजच्या शेतकऱ्यांने शेतीत नवनवीन प्रयोग करून पीक पद्धती मध्ये बदल घडवून आणले आहे. पिकांमधून आधीचा नफा कसा मिळवता येईल याचा प्रयत्न शेतकरी करत असतो. अशाच एका शेतकऱ्यांनी शेतीत पीक पद्धतीत बदल करून निळ्या कलर च्या बटाट्याची यशस्वी शेती करून दाखवली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाल पासून … Read more

काळ्या टोमॅटोची शेतातून मिळवा लाखोंचा नफा; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi news :- काळे टोमॅटो म्हणले की शेतकऱ्यांना आश्चर्य वाटते की हे नेमके काळे टोमॅटो आहे तरी काय तर काळी टमाटो हे आरोग्यास चांगले असून विविध आजारांवर याच्या सेवनाने मात करता येऊ शकते. भारतात काळ्या टोमॅटोची लागवड सुरू झाले असून ‘इंडिगो रोज टोमॅटो’ , ज्याला युरोपच्या बाजारपेठेचे ‘सुपरफूड’ म्हटले … Read more

घराच्या छतावर करा माती विरहित भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :-  भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या गरजाही वाढत आहेत. तर आपल्या घराच्या छतावर किंवा घरासमोरील बागांमध्ये भाजीपाला करण्याचे नवनवीन प्रयोग करण्याचे काम लोक करत आहे. दररोज वाढत्या भाजीपाल्यांचे भाव त्यामुळे शहरातील लोकांना रोजच्या आहारात खाणे परवणीचे ठरत नाही. म्हणून बऱ्याच शहरात राहणाऱ्यां … Read more

कृषी धोरण योजनेचे उरले फक्त 10 दिवस; शेतकऱ्यांनी घ्या या योजनेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- राज्यातील कृषी पंपाचे थकीत बिलावर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण राज्य सरकारकडून आखण्यात आले असून या योजनेस 10 दिवस उरले आहेत. तर शेतकऱ्याचा या योजनेत सहभाग वाढवण्यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. राज्यातील महावितरण आणि शेतकरी यांच्यात कृषीपंपा चे वीज … Read more

दूध वाढीसाठी करा ‘या’ पिकांची लागवड; जनावरांच्या उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटवा

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- उन्हाळा जसा वाढत जातो तशी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता भासू लागते. त्यामुळे जनावरांसाठी लागणारा हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते. जनावरांना हिरवा चारा न मिळाल्याने त्याचा परिणाम हा दूधावर होऊन दुधाच्या उत्पादनात घट होते. जोपर्यंत पावसाळा सुरु होत नाही तोपर्यंत हिरव्या चाऱ्याला जनावरे मुकतात. तर ज्या ठिकाणी पाण्याची … Read more

कापूस दरात वाढ; तर फरदड कापसाचे ही होत आहेत पैसे

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- यंदा कापसाला चांगली मागणी असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून भाव टिकून आहेत. मात्र आता मुख्य पिकाची आवक घटली असून बाजारातील वाढती मागणी पहाता सध्या फरदडला ही चांगला भाव मिळत आहे. यंदा अवकाळी पावसामुळे खरिपातील एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले … Read more

अबब! शेतात सात किलोचे रताळे, या दुसऱ्या ‘राहीबाई’ माहिती आहेत का?

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- बीजमाता म्हणून सर्वांना परिचित असलेल्या अकोले तालुक्यातील राहीबाई पोपेरे यांनी आपल्या कामाच्या जोरावर पद्म पुरस्कारापर्यंत मजल मारली. त्यांच्याप्रमाणेच संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील हिराबाई नेहे काम सुरू आहे. त्यांच्या शेतात अलीकडेच सात किलो वजनाचे रताळे पिकल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे गाव … Read more

Pradhan Mantri Kusum Yojana : 10 हजार शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार सौरपंप !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Krushi news  :- कर्नाटक मंत्रिमंडळाने 11 मार्च 2022 रोजी केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान-बी (पीएम कुसुम-बी) योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे सिंचन पंप संच दिले जाणार आहेत. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कर्नाटकमध्ये या योजनेअंतर्गत 10 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना … Read more

भारताने मिरची उत्पादनात चीनलाही टाकले मागे; मिरची उत्पादनात भारत अव्वल स्थानी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Krushi News :-  भारत देशाला मसाल्यांचा देश असे म्हणूनही ओळखले जाते. तर भारतामध्ये मिरची उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जागतिक मिरचीच्या व्यापारात भारतीय मिरचीच्या निर्यातीचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे, चीन हा त्याचा सर्वात जवळचा स्पर्धक आहे, परंतु चीन दुसऱ्या स्थानावर राहात, भारत हा मिरची उत्पादन अव्वल स्थानी … Read more

ऊसतोडणी होताच आंतरपीक म्हणून ‘या’ पिकाची लागवड करण्यासाठी वाढतोय शेतकऱ्यांचा कल

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Krushi News :- शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा शेतामध्ये प्रयत्न करत असतात. यंदाच्या वर्षी पाऊस समाधान कारक झाल्यामुळे पाणीसाठा मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. याचा फायदा शेतकरी आपल्या शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी करत असून याचा प्रत्यय सध्या दिसू लागला आहे. तर खरीप हंगामात अवकाळा … Read more

सोयाबीनचे दर स्थिर; शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Krushi news :- गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण सबंध हंगामात सोयाबीनचे दर हे काही टिकून राहिलेले नाहीत. सोयाबीन खरेदी-विक्रीमधून शेतकऱ्यांचे नुकसान इथपर्यंत ठिक होते. पण गेल्या महिन्यात दरात झालेल्या चढ-उताराचा अंदाज व्यापाऱ्यांनाही आला नाही. उत्पादन घटले त्यामुळे काही शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवून भविष्यात … Read more

कांदा आवक वाढली; ‘या’ कारणामुळे दर होत आहे कमी

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली असून त्याचा परिणाम बाजार समितीतील कांदा दरावर होत दरात मोठी घट झाली आहे. कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्या कारणामुळे कांद्याचे दर हे स्थिर राहत नाहीत. पण गेल्या तीन महिन्यापासून आवक वाढूनही मागणी असल्याने कांद्याचे दर घसरले नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली … Read more

कुक्कुट पालन संकटात; खाद्य दरात दुपटीने वाढ

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- कुक्कुटपालन व्यवसायिकांना कुक्कुटपालनामध्ये वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते तर कधी कोरोना चिकनच्या आफवेमुळे तर कधी बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय हा गेल्या काही दिवसात अडचणीत आला होता. तर आता कुकूटपालन व्यवसाय आता कुठे रुळावर येत होता तेव्हाच कुकूटपालन व्यवसायावर नवे संकट उभे राहिले असून … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ‘या’ कारणामुळे बंद

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- शेतकऱ्याच्या शेतातील रब्बी हंगामातील पीक हे विक्रीसाठी बाजार समितीत येऊ लागली आहे. तर त्याला बाजारात आवक देखील चांगली आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजार समित्या माल आणण्यास सुरुवात केली होती त्यात आता होळीच्या सणानिमित्त बाजार समित्या बंद राहणार आहेत. मध्यंतरीच्या काळात दिवाळीच्या सनातही बाजारपेठेचे व्यवहार काही दिवस … Read more

हमीभाव केंद्राकडे हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांचा वाढतोय कल; तुर, सोयाबीनचे काय आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022  Krushi news:- राज्य सरकार आणि नाफेडच्या माध्यमातून राज्यभरात कृषी केंद्रावर हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यात सरकारने ठरवून दिलेल्या ज्या त्या पिकाच्या हमीभावा नुसार माल खरेदी करून घेतला जातो. तर हरभरा पिकासाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली असून हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने शेतकरी हरभरा कमी दरात खुल्या बाजारात … Read more