‘मेक इन इंडिया’चे ‘बाय फ्रॉम चायना झालेय !
दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी प्रादेशिक समग्र आर्थिक कराराच्या (आरसीईपी) मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना ‘मेक इन इंडिया’चे ‘बाय फ्रॉम चायना’त रूपांतर झाल्याची कडवट टीका केली. ‘प्रादेशिक समग्र आर्थिक करारामुळे भारतात स्वस्त वस्तूंचा महापूर येईल. यामुळे भारतातील लक्षावधी नोकऱ्यांवर गंडांतर येऊन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल’, असे राहुल गांधी यांनी … Read more