अखेर ५ वर्षांची प्रतीक्षा संपणार! महापालिका, झेडपी निवडणुकाचा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच उडणार बार

राज्यात गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका दोन टप्प्यांत होतील. दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या, तर दिवाळीनंतर महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. मंगळवारी (दि. ६) सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचे आणि चार महिन्यांत … Read more

मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरमधून फुंकले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग, आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- येत्या चार ते पाच महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आपण यश मिळवले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महायुतीचा झेंडा फडकवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अहिल्यानगरातून त्यांनी या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मंगळवारी (दि. ६) अहिल्यानगरात भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला. यानिमित्त सहकार सभागृहात … Read more

अखेर समोर आल सत्य ! काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘या’ भीतीपोटी केला भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडला आहे. काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रभागात काँग्रेसला मिळालेली पिछाडी आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याची खात्री यामुळे हे पक्षांतर घडल्याची चर्चा आहे. माजी नगराध्यक्षांसह अनेक दिग्गजांनी भाजपची वाट धरल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात … Read more