महाबळेश्वर, पाचगणीसहित महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद राहणार !

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. नाशिक पुणे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढलेला दिसतोय. घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. … Read more

मुंबईतील वरळी सी लिंकप्रमाणे महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 175 कोटी रुपयांचा नवा प्रकल्प ! 2 जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी होणार

Maharashtra Infrastructure News

Maharashtra Infrastructure News : मुंबईत आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाची म्हणजेच अटल सेतूची भेट मिळाली. तसेच मुंबईमध्ये वरळी सी लिंक प्रकल्प सुद्धा विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे राजधानी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी ! विकसित होणार नवा केबल स्टेड ब्रिज

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे अजूनही असंख्य कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातही कोकणातील अनेक … Read more

महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !

Mahabaleshwar Tourism Festival

Mahabaleshwar Tourism Festival : महाबळेश्वरला पिकनिकला जाणार आहात का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे? महाबळेश्वरला पिकनिकला जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील लोक पिकनिक साठी येतात. महाबळेश्वरला उन्हाळ्यामध्ये येणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान जर … Read more

Tourist Place: ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील कोल्ड टुरिस्ट प्लेस! हिवाळ्यात या ठिकाणांना भेट द्या आणि स्वस्तात फिरायची मजा घ्या

Tourist Place:- आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान बनवत असतात. जर आपण पर्यटन स्थळांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये भरपूर ठिकाणी निसर्गाने भरभरून दिलेली अशी पर्यटन स्थळे असून वर्षातील बाराही महिने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पर्यटन स्थळांची रेलचेल आपल्याला पाहायला … Read more

Hill Station: कुटुंबासोबत विकेंडमध्ये ट्रीप प्लान करायची असेल तर मुंबई जवळ असलेले हे हिल स्टेशन ठरतील उत्तम! वाचा माहिती

hill station near by mumbai

Hill Station:- बऱ्याच जणांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा वीकेंडमध्ये फिरण्याचे हौस असते. कधी कधी मित्रांसोबत तर कधी कुटुंबासोबत काही ट्रिप प्लॅन केले जातात. परंतु जेव्हा अशा ट्रिप प्लॅन केले जातात तेव्हा नेमके कुठे जावे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. यामध्ये काहीजण दुसरे ठिकाण सुचवतात तर काहीजण वेगळे सुचवतात यामध्ये बऱ्याचदा गोंधळ उडतो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला … Read more

Best Destination : फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर महाराष्ट्रातील या 5 ठिकाणांना द्या भेट, अविस्मरणीय होईल तुमची ट्रिप

Best Destination : भारतामध्ये पर्यटकांना खुणावणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी विदेशातून लाखो पर्यटक भारतातील सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत असतात. तसेच भारतातीलही अनेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणायचा प्लॅन करत असतात. आता लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकांना या दिवसांमध्ये सुट्ट्या असतात. त्यामुळे लाखो लोक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी घराबाहेर पडत असतात. तुम्हीही … Read more

Monsoon Destinations in india: तुम्हीही पावसाळ्यात कुठेतरी फिरण्याचा विचार करत आहात का? भारतातील ही ठिकाणे आहेत मस्त……

Monsoon Destinations in india: तुम्हाला नेहमी भेट द्यायची असलेली ठिकाणे पाहण्यासाठी पावसाळा महिना (Rainy month) हा उत्तम काळ आहे. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका जास्त असला तरी, जर तुम्हाला रस्त्यांची चांगली माहिती असेल तर तुम्ही पावसाळ्यात तुमची सहल अविस्मरणीय बनवू शकता. भारतात तीन प्रकारचे ऋतू आहेत – उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. लोक … Read more

हरिश्चंद्रगड हायटेक चेकपोस्ट पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ! जेथे वीज आणि इंटरनेट पोहोचलेले नाही, तेथे केलय असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर. पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून ओळखले जाणारे अकोले तालुक्यातील हरिश्‍चंद्रगड अभयारण्य सगळ्यांना माहीत आहे. पण अलीकडे चर्चेत असणारे हरिश्‍चंद्रगड अभयारण्य ते वाघदरी इथं वन विभागानं एक हायटेक चेक पोस्ट उभारली आहे. ही चेकपोस्ट पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अकोले तालुक्यातील हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात वाघदरी येथे … Read more