महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या डोक्यावर किती कर्ज आहे ? समोर आली मोठी आकडेवारी, पहा…..

Agriculture News

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा प्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे. खरेतर, शेतकऱ्याची जगाचा पोशिंदा अशी ओळख आहे. कारण की शेतकरी शेतात राबतो तेव्हा आपण कुठे दोन घास आनंदात खातो. मात्र, अलीकडे आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना … Read more

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त … Read more