पावसाने 7 वर्षांचा रिकॉर्ड मोडला; महाराष्ट्रातील 34 धरणे ओव्हरफ्लो, पण ‘या’ जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची कमतरता
Maharashtra Monsoon : गेल्यावर्षी एलनिनोमुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. म्हणून अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. परंतु यंदा मानसूनने सर्वच कसर भरून काढली आहे. मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांतच महाराष्ट्रात एवढा पाऊस झाला की गेल्या सात वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. महाराष्ट्रात संपूर्ण मानसून कालावधीत म्हणजेच एक जून ते 30 ऑक्टोबर या काळात … Read more