राज्यात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- केंद्राचे अधिवेशन जर २५ दिवस चालू शकते तर राज्यातील अधिवेशन दोनच दिवस का घेतले गेले. यावरून महाराष्ट्रात लोकशाही बंद झालेली असून हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. मंत्री डॉ. नितीन राऊत हे दिल्लीत जाऊन दलित समाजाच्या मुलीवर झालेल्या हत्येबाबत आंदोलन करतात. … Read more

मोठी बातमी : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ,कठोर कारवाईची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीनं समन्स बजावला आहे. तसंच त्यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे. दरम्यान या समन्सनुसार अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या … Read more

चंद्रकांत पाटील म्हणाले… पक्षविरोधकांची तात्काळ हकालपट्टी करा

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काल नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहराचा आढावा घेतला. यावेळी आयोजित बैठकीत काहींनी तक्रारीचा पाढा वाचून दाखविला. शहर भाजपाच्या बैठकीत काहींनी तक्रारी केल्या. त्यावर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे सांगून … Read more

‘हे’ सत्तेला चिकटलेले अन गांभीर्य नसलेले सरकार …! भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  मराठा आरक्षण असो, ओबीसींचे राजकीय आरक्षण असो अथवा सध्याची पूर परिस्थिती असो राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याच विषयी गंभीर नाही. सत्तेला चिकटलेले हे तर गांभीर्य नसलेले सरकार आहे, असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सोडले आहे. महापुराची परिस्थिती असताना मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, मंत्री झोपा काढत … Read more

हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला अन‌् आता शिवसेनेवरच बोलतोय….

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय? , अशा शब्दात माजी खासदार आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना सुनावले आहे. … Read more

अमोल कोल्हेंच्या विधानानंतर आता शिवसेना झाली आक्रमक ! अभिनय करून पोटापाण्याचे पहा…

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत. लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण … Read more

चंद्रकांतदादा म्हणतात, राज ठाकरेंच्या भेटीत फक्त हाय, हॅलोच झालं..

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी खूप जुने मित्र आहोत. आम्ही दोघेही विद्यार्थी चळवळीतील आहोत. मी निघालो तेवढ्यात त्यांच्या गाड्या दिसल्या. त्यांना मी नमस्कार केला. बाकी काही नाही. आमच्यात दहा-पंधरा मिनिटं चर्चा झाली हे खरं आहे. पण दोन तास चर्चा होण्याइतपत आमचे संबंध आहेत. आजच्या भेटीत फक्त हाय, … Read more

ईडीच्या छाप्यामुळे माजी गृहमंत्री देशमुखांचा पाय आणखी खोलात…

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज सकाळी देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले. या कारवाईमुळे देशमुखांचा पाय आणखी खोलात गेला आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची … Read more

फडणवीस खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटं बोला, पण रेटून बोल हा त्यांचा स्थायीभाव !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजपा नेते ओबीसींचा … Read more

“देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही … त्यानंतर काय झालं ?

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही यावरून चर्चा सुरू असून, सत्ताधारी पक्षातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात … Read more

या सरकारला लाज वाटली पाहिजे : पंकजा मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- ५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही संपुष्टात आलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्यात विविध ठिकाणी भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. पुण्यामध्ये आंदोलनात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर … Read more

त्यांना बायकोनं मारलं, तर त्यासाठीही मोदींनाच जबाबदार ठरवतील…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- या सरकारचं एक मस्त आहे. यांचं एकमेकांशी पटत नाही आणि यांचं एका गोष्टीवर एक सुरू आहे. एकमेकांचे लचके तोडत आहेत. पण, सत्तेचे लचके तोडताना तिघंही एकत्र आहेत. जिथे धडपडले. जिथे नापास झाले. तिथे एकाच सुरात बोलतात… हे मोदीजींनी केलं. मोदीजींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की, एखाद्या … Read more

शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला…

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला. शिवसेनेचं काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर मिळून राज्यात जे काही सुरु आहे, ती बेबंदशाही आहे, अशी टीका माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी केली. टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडा १०० खोल्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड … Read more

संभाजीराजेंनी आंदोलनात चालढकलपणा करू नये

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे; मात्र त्यांनी आंदोलनात चालढकलपणा करू नये. मराठा समाजासमोर त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करावी, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मांडले. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन समारंभावेळी प्रसारमाध्यमांशी ते … Read more

देशमुख, परब यांच्या नंतर आता आव्हाडांचा नंबर !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकार व मंत्र्यांविरोधात हल्लाबोल केला आहे. देशमुखांपाठोपाठ अनिल परब यांचा नंबर लागला आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर आहे, असे ते म्हणाले. वाझेवर कारवाई झाली, पाच अधिकाऱ्यांचे निलंबन झाले. परमबीरसिंग यांना घरी बसावे लागेल, देशमुखांवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता ! आता मुख्यमंत्रीच म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसले आहे दररोज 70 हजारांनी वाढणार संख्या आता 30 हजारांवर गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच आहे. पण दिलासा देखील मिळाला आहे. पण धोका अजून टळलेला नाही. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर पुन्हा … Read more

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  करोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात तब्बल दीड महिन्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य सर्व व्यापार बंद आहे. सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाईल रिटेलर्सनेही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत. परंतु या काळात विदेशी ई-कॉमर्स कंपन्या ( फ़्लिपकार्ट … Read more

मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजेंचा रुद्रावतार प्रथमच पाहायला मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-खासदार संभाजीराजे भोसले हे छत्रपती आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा रुद्रावतार घेतलेले आम्हाला पाहायला मिळाले. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप ग्रामविकस मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाविकास आघाडीवर … Read more