महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड; रोहित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, काय म्हटलेत रोहित ?

Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. अशातच आता शरद पवार यांच्या गटातील रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार असे संकेत मिळू लागले आहेत. … Read more

Maharashtra Politics : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं ! त्यांना राष्ट्रवादीत पुन्हा स्थान नाही…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले बहुतांश नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे बाहेर गेले आहेत. तरीही भाजपसोबत गेलेल्या अजित पवार आणि इतर नेत्यांना पक्षात पुन्हा स्थान दिले जाणार नाही. याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. बिल्कीस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा गुजरात सरकारने … Read more

Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यवधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच आहे. कामासाठी आकडे कोटीचे; पण कामे शून्य, अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. आमदार तनपुरे काल १ कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास … Read more

Maharashtra Politics : लोकसभेच्या किती जागा लढवणार ? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘इंडिया’तून राज्यात १२ ते १५ जागा लढवण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यातील जागावाटपाची चर्चा वेग घेईल आणि त्यातून चित्र स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी सोमवारी … Read more

राज्यात आम्हाला लोकसभेच्या ४५ जागा मिळतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Politics

Maharashtra Politics : विरोधकांना काही कामधंदा राहिला आहे का? असा सवाल करून आम्ही काम करतो, केवळ आरोप करणे हेच काम विरोधकांना असून त्यांच्या आरोपांना आम्ही कामातून उत्तर देत आहोत. त्यांनी बंद ठेवलेले प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत. आम्ही कामच करतो, अहंकारी वृत्तीचे राज्यकर्ते नसतात. असे करून राज्य चालतही नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत … Read more

महाराष्ट्रात सत्ताबदल होणार ! अहमदनगर मधील प्रसिद्ध भविष्यवाणी

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यात सत्ता बदल होईल, गहू- हरभरा जोडीने येईल म्हणत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होईल, असे संकेत, पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सीताराम बाळाजी भगत यांनी दिले आहेत. मिरी येथील राजा वीरभद्र देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त रविवारी सीताराम भगत यांची वर्षभराची भविष्यवाणी ऐकण्यासाठी हजारो भक्तगण आले होते. या वेळी भगत यांनी पुढील वर्षाची भविष्यवाणी व्यक्त करताना … Read more

Maharashtra Politics : मुंडेंच्या लेकीनंतर आता ‘या’ लोकनेत्याच्या सुनेवर वेळ ? पत्ता कट करण्याचा भाजपचा डाव? भाजपच्या राजकारणात भूकंप होणार

Ahmednagar Politics

Maharashtra Politics: आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने ४५ प्लस चे मिशन आखत पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधला आहे. परंतु मागील काही दिवसांमधील राजकारण पाहिले तर भाजपमध्ये जुन्या लोकांना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे. यात पंकजा मुंडे यांचे नाव नेहमीच चर्चेत येत असते. परंतु आता यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे … Read more

Maharashtra Politics : सुप्रिया सुळे व पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार ? सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत

Maharashtra Politics

Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या हालचाली सुरु आहेत. भाजपने बाकी दोन मोठे पक्ष फोडून आपली ताकद वाढवली. आता सुप्रिया सुळे या रणांगणात उतरल्या आहेत. त्या विविध ठिकाणी दौरे करून पुन्हा एका कार्यकर्त्यांची मोट बांधत आहेत. या दरम्यान भाजपने इतर पक्षांना खिंडार पडून त्यातील मातब्बर नेते सोबत घेतले. परंतु पक्ष सोबत असणाऱ्या व … Read more

Maharashtra Politics : या सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यातील सरकार कोणालाही आरक्षण देणार नाही. ना मराठा समाजाला, ना धनगर समाजाला, हे खोके सरकार नागरिकांना झुलवत ठेवणारे सरकार आहे. या सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ‘होऊन जाऊदे चर्चा’ या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाप्रमुख … Read more

Maharashtra Politics :- देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवणार, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ? भाजपात नाराजी की सत्तानाट्य? वाचा..

Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल अन विविध घटना नागरिकांनी पाहिल्या. जे सत्तानाट्य महाराष्ट्रात सुरु आहे त्याने अनेक नागरिक उघड नाराजी व्यक्त करत आहेत. बऱ्याचदा महाराष्ट्रात फडणवीसांना न ठेवता त्यांना केंद्रात पाठवलं जाईल अशा चहरचा अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत. परंतु आता एका मोठ्या नेत्याच्या याच वक्तव्याने मात्र खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय … Read more

Maharashtra Politics : ६ महिन्यांत अजित पवार मुख्यमंत्री बनतील ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुती आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. ६ महिन्यांत फार काही बदलत नाही. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवण्याची संधी मिळेल, तेव्हा त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्यातील नेतृत्व बदलावरील … Read more

Maharashtra Politics : अजित पवार नाराज ! मंत्रालयात येऊनही दांडी

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. सत्तेत सहभागी होऊन तीन महिने उलटले तरी पालकमंत्रीपदाचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होत नसल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मंत्रालयात येऊनही त्यांनी कॅबिनेटला दांडी मारल्याचे समजते. दरम्यान, अजितदादा आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकले … Read more

Maharashtra Politics : भाजप महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या सर्वच ४८ जागा निवडून आणणार !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या सर्वच ४८ जागा निवडून आणणार आहे. त्यासाठी भाजपची संघटनात्मक बांधणी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विश्वकर्मा योजना या विविध विकास योजनांच्या माध्यमातून देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा साताऱ्याचे संपर्क प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले. येथील शासकीय … Read more

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्येही मोठा भूकंप होईल !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : भाजपच्या नेतृत्वाखालील सध्याची एनडीए फक्त नावापुरतीच राहिली आहे. त्यामधील घटक पक्ष बाहेर पडत असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्येही मोठा भूकंप होईल, असे भाकीत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केले. राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा कारभार, आमदार अपात्र प्रकरण, सनातन धर्म आदी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. देशातील … Read more

Maharashtra Politics : राज्यातील लोकनेत्यांना संपवण्यासाठी केंद्रातून मदत !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्य सरकारला २० दिवसांचा अल्टिमेटम देत राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशारा देत मराठा, धनगर आणि इतर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता पक्षाकडून राजकीय पोळी भाजून घेतली जात असताना, पडळकरसारख्या छोट्या नेत्यांना पुढे करून भाजपकडून अजितदादांसारख्या नेत्यांना बदनाम केले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. राज्यातील … Read more

Maharashtra Politics : रोहित पवारांनी स्पष्टच सांगितले ! लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेकांना कमळावर…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : भारतीय जनता पक्ष लोकनेत्यांना संपवतो. तिकडे गेलेल्या आमच्या नेत्यांनाही हळूहळू संपवतील. भाजपला लोकसभा निवडणुकीचे पडले आहे. त्यांना बाकी काही देणेघेणे नाही. स्वार्थी राजकारणासाठी काहीजण भाजपसोबत गेले आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेकांना कमळावर लढावे लागेल, असे भाकीत करत आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पिंपरीमध्ये भाजप व अजित पवार गटावर टीका केली. तसेच आम्ही … Read more

Maharashtra Politics : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर…खा. सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रम याचा मंत्रिमंडळ विस्तारावर परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजी नगर येथे मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या सर्व बाबींमुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आता गणेशोत्सवानंतरच होईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवापूर्वी राज्यात … Read more

Maharashtra Politics : अजित पवार गटाच्या ३१ आमदारांना अपात्र करा ! निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल

Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. पक्षात दोन गट नाहीत, शिवाय कोणताही वाद नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडली होती. मात्र शुक्रवारी त्यांच्या गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट असल्याचे पवार यांनी एकप्रकारे मान्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये … Read more