Maharashtra Politics : विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा !

Maharashtra Politics

Maharashtra Politics :मागील काळातील महाविकास आघाडीचे सरकार वसुलीबाज व भ्रष्टच होते. आघाडीच्या सरकारमुळे विकासकामे ठप्प झाली होती. विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले असून, हे सरकार निश्चितपणे गतिमान असल्याचा दावाही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री … Read more

Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात आज काय घडणार? शिंदे सरकार प्रकरणावर सकाळी १०.३० वाजता निर्णय

Maharashtra politics : सत्तासंघर्ष प्रकरणात आज सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याबाबत आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. याबाबत अनेक दिवसांमध्ये केवळ तारीख सांगितली जात होती. आता आज काय होणार यावर अनेक गणित अवलंबून आहेत. … Read more

Maharashtra Politics : नवनीत राणा यांच्या अडचणी वाढणार? आज या प्रकरणावर होणार सुनावणी…

Maharashtra Politics : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बनावट जात प्रमाणपत्र वापरली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याशी संबंधित बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. वास्तविक, बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात शिवडी न्यायालयाने पोलिसांना … Read more

Maharashtra Politics : वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? “तात्या कधी येताय, वाट पाहतोय” अजित पवारांचे वक्तव्य

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसे नेते वसंत मोरे हे एका लग्नसोहळ्यानिमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली त्यावेळी अजित पवारांनी वसंत मोरेंना थेट पक्षप्रवेश करण्याची ऑफरचं दिली. अजित पवार यांनी थेट तात्या कधी येताय, वाट पाहतोय असे विधान केल्याने सर्वांच्याच भुवया … Read more

Maharashtra Politics : “शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार”

Maharashtra Politics : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटातील आमदारांवर खोक्यांचा आरोप केला जात आहे. मात्र शिंदे गटातील आमदारही त्यांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचा आरोप करत असतात. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच शिवसेना प्रमुख … Read more

Maharashtra Politics : “अघोरी विद्येचे लोक अघोरी विद्येवर अधिक विश्वास ठेवतात”; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Maharashtra Politics : शिवसेना खासदर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भविष्य बघण्यावरून टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिरजगावमधील एका ज्योतिष्याकडे गेल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. आता संजय राऊतांनीही टीका करण्याची संधी सोडली नाही. … Read more

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का ! पक्ष सोडत खासदाराने शरद पवारांसाठी केले ट्विट…

Maharashtra politics : एकीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेससोबत बळ बांधताना दिसत आहे. मात्र पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार माजीद मेमन यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. माजीद मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये ही घोषणा केली आहे. 2014 ते 2020 पर्यंत ते राज्यसभेचे … Read more

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेतील एक गट फुटून त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. आता पुन्हा एकदा राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडू लागल्यामुळे सरकार कोसळणार का? असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोठे वक्तव्य केले … Read more

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला कधी मिळणार मुहूर्त? शिंदे गटाच्या आमदाराने स्पष्ट सांगितले…

Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. मात्र त्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळताना दिसत नाही. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. असे असूनही त्यांच्या पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. … Read more

Maharashtra Politics : महात्मा गांधींना मारण्यासाठी गोडसेला चांगले शस्त्र शोधण्यात सावरकरांनी मदत केली; महात्मा गांधींच्या पणतूचा दावा

Maharashtra Politics : राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राज्यातील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. तसेच आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांनी नथुराम गोडसे यांना राष्ट्रपिता यांना मारण्यासाठी प्रभावी बंदूक शोधण्यात मदत केल्याचा दावा महात्मा … Read more

Maharashtra Politics : “बलात्कारी आणि खुनींना सुटल्यानंतर निवडणुकीची तिकिटे दिली जातात”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Maharashtra Politics : सध्या महाराष्ट्रातील राजकारण राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून चांगलेच तापले आहे. त्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर एका कार्यक्रमादरम्यान हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी रविवारी देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून स्वातंत्र्याचे रक्षण करणार्‍या कोणाशीही हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे … Read more

Maharashtra Politics : “याच्या बापाने शिकवलेला का याला इतिहास”; जितेंद्र आव्हाड भडकले

Maharashtra Politics : राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने चांगलेच राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसेकडून या वक्तव्यांचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या संदर्भात आंदोलने केली जात आहे. … Read more

Maharashtra Politics : शिवसेना नेत्यांना मध्यावधी निवडणुकीचा खात्रीलायक विश्वास ! 6 महिन्यांत 100 टक्के निवडणुका होतील…

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा एकदा सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मध्यावधी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष राज्यातील मध्यावधी निवडणुकांबाबत वेगवेगळी … Read more

Maharashtra Politics : “माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती” त्यांना बदला घेईचा होता…

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे, रात्री अपरात्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका आणि शिंदे-ठाकरे गटातील वाद यामुळे राजकारण आणखी तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद सावंत यांनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केली आहे. … Read more

Maharashtra Politics : “जितेंद्र आव्हाडांना निलंबित करा” भाजप नेत्याचं शरद पवारांना आवाहन

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रेक्षकांना मारहाण करण्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा एका महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

धनुष्यबाण गोठविल्यानंतर राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना हा आदेश

Maharashtra politics :केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. त्यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. स्वत: राज ठाकरे यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय कार्यकर्त्यांनाही त्यांनी तूर्त काहीही न बोलण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून म्हटले आहे … Read more

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील सरकार म्हणजे बिघाडी सरकार होते, त्यांनी फक्त खंडणी …

Maharashtra Politics : राज्यातील भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडवणीस यांचे सरकार हे जनतेचे सरकार असून, हे राज्याच्या विकासाला गती देणार सरकार आहे. मागील महाविकास आघाडीतील सरकार म्हणजे बिघाडी सरकार होते. त्यांनी फक्त खंडणी वसूल करत आपले पापाचे घडे भरले, असे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यात राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांच्या … Read more

‘शिंदे-फडणवीस म्हणजे काळू-बाळू तर, शहाजी पाटील सोंगाड्या…‘

Maharashtra Politics : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे. तर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यातील सोंगाड्या आहेत,’ अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंढरपूरमध्ये केली. काय झाडी, काय डोंगार फेम शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसघांत राऊत यांची सभा झाली. त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी राऊत यांनी … Read more