शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! बीएडचा त्रास संपला, आता शिक्षक बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करावा लागणार !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : देशभरातील शिक्षकांसाठी विशेषतः ज्यांना आगामी काळात शिक्षक बनायचे आहे आणि यासाठी तयारी करत आहेत अशा उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर देशभरातील लाखो तरुणांचे सरकारी शाळेतील शिक्षक बनण्याचे स्वप्न असेल आणि यासाठी संबंधित तरुणांच्या माध्यमातून तयारी देखील केली जात असेल. मात्र शिक्षक बनण्यासाठी बीएड पदवी घ्यावी लागते. सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार … Read more

…..तर ‘या’ शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार, बीएड झालेल्या शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : बीएड झालेल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 28 जून 2018 रोजी NCTE कडून बीएड झालेल्या शिक्षकांना प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू करण्याचा नवा नियम तयार करण्यात आला. यानुसार देशातील अनेक राज्यांमध्ये बीएड झालेले उमेदवार प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मात्र NCTE च्या या धोरणाला … Read more

विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! बारावीच्या रिझल्टची तारीख बदलली, आता कधी लागणार निकाल?

HSC SSC Result

HSC SSC Result : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड एक्झाम चा रिजल्ट संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर केला जाणार असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय. यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा देखील सध्या … Read more

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी ? पुणे जिल्ह्यातील शाळा कधीपासून भरणार ? वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर उद्या दोन मे 2025 पासून राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना 26 एप्रिल 2025 पासूनच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पण राज्यातील शाळांना अधिकृतरित्या उद्यापासून म्हणजेच दोन मे 2025 पासून सुट्टी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता नवीन … Read more

10वी आणि 12वी च्या निकालाची नवीन तारीख समोर ! बारावीचा निकाल 6 मे 2025 रोजी लागणार, दहावीचा निकाल कधी ? पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर काल, अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी सीआयएससीई मंडळाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्य बोर्डाचा निकाल कधी लागणार ? हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होतोय आणि याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. दहावी आणि बारावी … Read more

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रदिनी राज्यातील ‘ही’ मराठी शाळा कायमची बंद होणार, कारण काय ?

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, उद्या एक मे 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून यंदाच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील एक मराठी शाळा कायमची बंद होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वसामान्य मराठी माणूस तसेच राजकारणातील आणि समाजकारणातील … Read more

दहावी आणि बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर ! 12 वी चा निकाल 13 मे रोजी आणि 10वी चा निकाल ‘या’ दिवशी लागणार

10th And 12th Result

10th And 12th Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात. खरंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाने यंदा पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेच्या आधी घेतल्यात. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरु … Read more

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभाग ‘हा’ निर्णय पण मागे घेणार ? वाचा..

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरेतर, शिक्षण विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा निर्णय लागू करण्यात आला आहे. मात्र शिक्षण विभागाने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे … Read more

राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन शैक्षणिक वर्षात ‘या’ दिवशी शाळा सुरू होणार !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई … Read more

महाराष्ट्रातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी त्यांच्या पालकांसाठी आणि साहजिकच त्यांच्या शिक्षकांसाठी सुद्धा फारच खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज जाहीर होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य … Read more

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी ! पण शिक्षकांना मे महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत शाळेत यावे लागणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय शिक्षकांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज शालेय विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राचा शेवटचा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 आज संपणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आज 25 एप्रिल 2025 रोजी समाप्त होतील आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजेच … Read more

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची नवीन तारीख जाहीर !

10th And 12th Result

10th And 12th Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भात नुकतीच मोठी माहिती दिली आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2025 चा दहावी … Read more

शालेय विद्यार्थ्यांना रविवारीच का सुट्टी असते ? भारतात कधीपासून रविवारची सुट्टी सुरू झालीये ? वाचा सविस्तर…

Maharashtra School Holiday

Maharashtra School Holiday : सध्या राज्यातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांची प्रतीक्षा आहे. उन्हाळी सुट्ट्या येत्या सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे. शिक्षकांना मात्र पुढील महिन्यात उन्हाळी सुट्ट्या लागतील. यावर्षी उन्हाळी सुट्ट्यांना थोड्या उशिराने सुरुवात होत आहे. दरम्यान आज आपण शालेय विद्यार्थ्यांना रविवारच्याच दिवशी का सुट्टी … Read more

राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाकडून महत्वाचा जीआर निघाला

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा सुरू आहे. विद्यार्थी शिक्षक आणि पालक दहावी आणि बारावीचा निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतो याकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान राज्य बोर्डाच्या अध्यक्षांनी 15 मे पर्यंत दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती नुकतीच दिली आहे. यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठ्या प्रमाणातून … Read more

Maharashtra Schools : वर्गात शिवी? आता खैर नाही! विद्यार्थ्यांनो ‘या’ शहरात सुरू होतंय शिवीमुक्त शाळा अभियान; यापुढे वर्गात अपशब्द बोलला तर…

Maharashtra Schools : विद्यार्थ्यांच्या वागण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपशब्दांच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात ‘शिवीमुक्त शाळा’ या आगळ्या-वेगळ्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडून सहज बाहेर पडणाऱ्या शिव्यांमुळे शाळेचे वातावरण बिघडत असल्याने आणि त्याचा इतर विद्यार्थ्यांवरही परिणाम होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘शिवीमुक्त शाळा’ अभियान- गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये, विशेषतः शाळकरी … Read more

विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेला शाळांना सुट्ट्या लागणार, शाळा कधी खुलणार? वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर एप्रिलचा दुसरा पंधरवडा नुकताच सुरू झाला आहे. दरम्यान, एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून वाढत्या तापमानामुळे शाळेला सुट्ट्या कधी लागणार हा मोठा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय. दरम्यान, आता याच बाबत एक नव अपडेट हाती आल आहे. … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकही आता विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार, लागू होणार नवा ड्रेस कोड ! शालेय मंत्री दादा भुसे यांची माहिती

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी शिक्षक म्हणून कार्यरत असेल किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रातील शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. राज्याचे शालेय मंत्री … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, आता शिक्षकांना….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी नुकतीच एक … Read more