मुलीशी चाळे करणाऱ्याला मारहाण करून काढली धिंड !

नागपूर :- घरात घुसून चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत व्यक्तीला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली व त्याची धिंड काढून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना नागपुरातील पुनापूर वस्तीत रविवारी उघडकीस आली. पीडित मुलीची आई घरकामात व्यस्त होती. त्यावेळी जवाहर नावाचा चाळीसवर्षीय व्यक्ती घरात शिरला. त्याने घरात समोरच्या खोलीत खेळत असलेल्या चार वर्षीय मुलीशी अश्लिल … Read more

गोव्यात राजकीय भूकंप घडविण्याचे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले ! 

पणजी : महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर ‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी’ने एकत्रितपणे सरकार बनवीत नवा सत्ताप्रयोग केला आहे; परंतु महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप गोव्यात घडणार नाही, असा दावा करीत या संबंधित वृत्त राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल अलेमाओ यांनी रविवारी फेटाळून लावले आहे. गोव्यात भाजपने घोडेबाजार करून सरकार बनविले आहे. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी … Read more

खंडणी मागितल्याप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवणला अटक

पुणे : ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार देऊन, ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्याप्रकरणात अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (३२, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिला गुन्हे शाखेचा युनिट २ ने मुंबईतून अटक केली आहे. हा गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व … Read more

पंकजा मुंडे देणार भाजपला सोडचिठ्ठी ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि सत्तास्थापनेत अपयश आल्याने भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोचरी टीका केली असतानाच आता माजी मंत्री पंकजा मुंडे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.  रविवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर कार्यकर्त्यांना भावनिक पोस्ट लिहीत १२ डिसेंबर रोजी पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. पंकजा मुंडेंच्या या … Read more

आरेतील एकही पान आम्ही तोडू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: वृक्षतोडीमुळे गाजलेल्या ‘आरे’ कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी हा पहिला निर्णय घेतल्याचे मंत्रालयातील पत्रकार कक्षात बोलताना सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. परंतु वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. आरे … Read more

शरद पवारांमुळे माझा राजकीय पुनर्जन्म

पुणे : महात्मा फुले यांच्याबरोबर सर्व जाती-धर्माचे लोक काम करीत होते, कारण सत्य हीच त्यांची जात होती आणि सत्य हाच त्यांचा धर्म होता. खुद्द शरद पवार यांचे आई-वडीलदेखील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळेच शरद पवार यांनीदेखील जातीधर्माचा भेद बाजूला सारून समाजकारण आणि राजकारण केले. त्यांच्यामुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला, असे मत अखिल भारतीय महात्मा … Read more

ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार?

मुंबई – महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी थाटामाटात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या नवीन सरकारला बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यापूर्वी नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.   आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. आजपासून महाराष्ट्र विकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यासोबत शपथ घेतलेले मंत्रीही … Read more

भीषण अपघातात ४ जण ठार, टँकरने स्वीफ्टला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले !

मुंबई-पुणे रोड – एचपी गॅस टँकरला स्वीफ्ट डिझायर कारनं मागून दिलेल्या जोरदार धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर झाले आहेत. 2 गंभीर जखमी असलेल्या महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रिसवाडी रसायनी गावाजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पहाटे 4 च्या सुमारास लग्न … Read more

तुम्ही जिओ सिम कार्ड USE करत असाल तर, बदलत आहेत या गोष्टी, जाणून घ्या

जिओ सिम कार्ड ने मार्केटमध्ये एन्ट्री घेताच अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का दिला होता. ज्यामध्ये एअरटेल, वोडाफोन, आयडिया अशा दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांना जिओ मुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते.जिओचा सगळ्यात जास्त खपणारा प्लॅन 399 चा आहे. या प्लॅन नुसार ग्राहकांना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि प्रतिदिवस दीड जीबी डेटा दिला जातो. … Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महा विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर अनेक बैठकानंतर निश्चित झाला. या बैठकी कडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.  तीन वेगवेगळ्या विचारसरण्याचे पक्ष एकत्र आल्याने नेमके मुद्दे घेतील याची सर्वाना उच्छूकता होती.  शपथविधीच्या अगोदर तो जाहीर करण्यात आला. एकूण २८ मुद्दे असलेल्या या किमान समान कार्यक्रमात शिवसेनेच्या वचननाम्यातील १३, … Read more

नवर्याने गर्भवती पत्नीला भरधाव ट्रेनमधून ढकलुन दिलं !

मुंबई : चालत्या लोकलमध्ये भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची घटना दहिसर-मीरा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. लोकलचा वेग कमी असल्याने पत्नी व तिच्या पोटात असलेले अर्भकाचे प्राण वाचले आहेत. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती सागर धोडी (२५) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बोरिवली, पूर्व परिसरात राहणारा सागर आणि त्याची दुसरी … Read more

LIVE UPDATES: शपथविधीची जय्यत तयारी

    महाविकास आघाडीचे विधीमंडळ नेते म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा हा शपथविधी खूपच खास समजला जात आहे. कारण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला बाजूला सारुन शिवसेनेने सत्तास्थापन केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे. यासाठी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रण देण्यात आली … Read more

गुप्तांग कापून निर्दयी खून प्रकरणी ३ तृतीयपंथी गजाआड

पंढरपूर : पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा डोक्यात चेहऱ्यावर, पोटावर दगड आणि काचेच्या फुटलेल्या बाटलीने मारून हा निर्दयीपणे खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच मयताचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत असल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. ही धक्कादायक घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली होती. खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी या भागात अखेर यश आले … Read more

breaking news – अजित पवारच उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार, पण…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चारच दिवसांपूर्वी बंड करून भाजपला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण काही तासातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचं बंड मोडून काढल्याने उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी फडणवीस सरकार पाडलं होतं. या बंडामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीने गटनेतेपदावरुन हकालपट्टीही केली होती. आणि त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत … Read more

अखेर फडणवीसांच ‘वर्षा’वरचं बिऱ्हाड हलवलं…!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्र्यांना आपले बंगले रिकामे करावे लागले होते. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरेंचा अत्यंत मोठा निर्णय

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजता  राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.  याचसोबत ते एक नवा इतिहास घडवण्याच्या अवघ्या काही तास दूर आहेत. कारण आजवर ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे … Read more

अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल !

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत असलेल्या साशंकतेमुळे अजितदादा नाराज आहेत असे तर्क लावले जात आहे. अखेर सुप्रिया सुळे यांनी फोन करुन अजित पवारांशी बातचित केली. अजितदादा सिल्व्हर ओकवर आल्यानंतर आम्ही पाच वाजता एकत्रच शपथविधीला येऊ, असं सुळेंनी सांगितलं. परंतु अजित पवारांच्या मनात नेमकं … Read more

आणि अजितदादा बोलले…’झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करायचीय !

मुंबई :- बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झालेले राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे पुन्हा मूळ पक्षात बुधवारी सक्रिय झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी केवळ हजेरीच लावली नाही तर नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शनही केले. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडासंदर्भात शंका व्यक्त केली गेली नसेल तर नवलच  राष्ट्रवादीतील आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा अजित पवार यांना विश्वास … Read more