अहमदनगर-मनमाड महामार्गाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी माहिती ! ना. विखे म्हणतात…..

Ahmednagar-Manmad Expressway

Ahmednagar-Manmad Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे झाली आहेत. गेल्या काही वर्षात देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र अहमदनगर-मनमाड महामार्गाची फारच बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा … Read more

Kanda Bajarbhav : शेतकऱ्यांना कांदा बनवणार मालामाल ! कांदा लवकरच घेणार गगनभरारी ; ‘इतका’ मिळणार कांद्याला दर

Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या कांद्याच्या बाजारभावात रोजाना वाढ होत आहे. सध्या कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे. एवढेच नाही तर कमाल बाजार भाव तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपला आहे. यामुळे … Read more