कोट्यवधीच्या घोटाळ्यांप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याभोवती डिसेंबरअखेर ईडीचा फास !

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध घोटाळ्यांप्रकरणी डिसेंबर २०२१ पर्यंत सक्तवसुली संचालनालय (ईडी) निश्‍चितपणे फास आवळेल, असे सूचक वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केले. मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी १९ बंगले खरेदी केले … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले तोपर्यंत निवडणुका नको !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  मागील आठवड्यात ओबीसी राजकीय आरक्षण बैठक झाल्यानंतर, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, आज पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीत तात्काळ हे ओबीसी राजकीय आरक्षण लागू झालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. अशी मागणी पुन्हा एकदा केली असल्याचं विरोधीपक्षनेते देवेंद्र … Read more

हा तर भाजपचा भामटेपणा ! उध्दव ठाकरे यांचे काम जनतेपर्यंत पोहचू नये म्हणून…

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकट काळात राज्यात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत जनतेच्या हिताचे अनेक कौतुकास्पद निर्णय घेतले. याच लोकप्रियतेचा भाजपला व त्यांच्या बोलक्या पोपटांना त्रास व्हायला लागला व एक- एक पोपट गरळ ओकत आहेत. उध्दव ठाकरे यांचे काम जनतेपर्यंत पोहचू नये म्हणून भाजप विविध … Read more

नारायण राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध सध्या राज्यात सुरु आहे. आता नारायण राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा.अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे’. अशा … Read more

योद्धा पुन्हा मैदानात… नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. यातच राणे यांनी येत्या काळात आम्ही उत्तर देऊ म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राणेंना अटक झाल्यानंतर त्यांची त्यांची जनआशीर्वाद यात्रा … Read more

असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते: रावसाहेब दानवे

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- काल केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यास शिवसेनेकडून विरोध करण्यात आला,असा विरोध कधीही होता कामा नये. दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्या समाधीचं दर्शन अनेकजण घेतात.पण राणेंना विरोध करून शिवसेनाच गलिच्छ राजकारण करु शकते अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केलीय.ते जालन्यातील … Read more

जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या आरोग्याविषयी राजेश टोपे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि रुग्णालयात जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर बैठकीत खळबळ उडाली. मात्र त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि … Read more

उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही ..

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढला. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं. एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजित पवार यांच्याकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन … Read more

कधीतरी आपलीही जबाबदारी पार पाडा; फक्त केंद्राच्या नावाने ओरडू नका!

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाकडे पोहोचले पण विरोधीपक्षनेते तेथे पोहोचल्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. अन् त्यांना पुरग्रस्त भागाचा दोरा करावा लागला. एकीकडे रत्नागिरी पाण्याने वेढलेले असताना तेथील नागरिकांना मदतीची गरज असताना रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब तेथून पळून मुंबईत आले. केंद्र तर सरकार मदत करणार परंतु राज्य सरकार म्हणून आपली काही … Read more

विधीमंडळातील रिक्त जागा भरण्याचे कर्तव्य असताना राज्यपालांना मौन बाळगण्याचा हक्क आहे का?

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  राज्यपालांना विधीमंडळातील रिक्त जागा भरण्याचे कर्तव्य असताना त्यांना मौन बाळगण्याचा हक्क आहे का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केला आहे. सामाजिक कार्यकर्ते रतन सोली लत यांनी कोश्यारी यांच्या विधानपरिषद आमदार नियुक्त करण्यातील निष्क्रियतेबाबत जनहीत याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता … Read more

मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढून आपल्या घरातून आदर्श करून देऊ शकतो…

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे बाहेर जात नाहीत. एक तर ते वर्षावर असतात किंवा मातोश्रीवर असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा फारसा काही प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून आपण आपल्या घरातून एक आदर्श करून देऊ शकतो”, असा उपरोधिक सल्ला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना … Read more

महसूलमंत्री म्हणाले…सरकार कोसळावे यासाठी काही लोक दिवसा स्वप्न पाहतायत

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच शैलीत विरोधकांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. मंत्री थोरात म्हणाले कि, काही लोक सरकार कोसळावे यासाठी पाण्यात देव घालून बसले असून दिवसा स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.. दिल्लीमध्ये … Read more

कुणीही हरामखोर म्हटलेलं नसताना मी हरामखोर नाही हे का सिद्ध करावं लागतंय?…

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- संजय राऊत अस्वस्थेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांमुळे दिसतं. एकच कोडं आहे, कुणीही हरामखोर म्हटलेलं नसताना मी हरामखोर नाही हे का सिद्ध करावं लागतंय?, अशा शब्दात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ट्विटमध्ये वाघ यांनी म्हटले आहे की, संजय राऊत, … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवू पाहताहेत…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवू पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे, रोजी रोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे, असं ट्वीट करून भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात Delta Plus Variant चे रुग्ण … Read more

मराठा आरक्षणासाठी केंद्राने मागासवर्गीय आयोग नेमावा : माजीमंत्री ढाकणे

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यास केंद्र सरकारच कायदा करु शकते. मराठा आरक्षणाला माझा पाठींबा आहे मात्र तो विषय केंद्राच्या कक्षेतला असल्याने घटनेतील तरतुदीनुसारच मराठा आरक्षण देणे शक्य आहे. कायदा जाणणाऱ्या माणसांनी चुकीच्या ठिकाणी आरक्षण मागुन वेळ वाया घालु नये असे मत माजी केंद्रीय मंत्री बबन … Read more

राणे म्हणतात, सुरुवात केली वाघांना घेऊन, पण शिवसेना संपणार कुत्र्यांमुळे…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे, असं ट्वीट भाजपा नेते निलेश राणे यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांनी कोरोनाच्या संकटात एकत्र येण्याचं आवाहन केलं असताना दुसरीकडे भाजपाकडून मात्र शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आला. … Read more

जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल मंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावी…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल सरकारमधील मंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावी, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता यांनी दिला. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) पुण्यात होणाऱ्या शिबिराला २५० ते ३०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसारच या शिबिराला कार्यकर्त्यांना उपस्थित … Read more

मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांचं पत्रकारपरिषदेत मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- “शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे … Read more