बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार होते !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्‍या भेटी बाबतचे वृत्‍त हे माझ्या बदनामीचे षडयंत्र असुन कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याच्‍या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्‍हा दाखल केला असल्‍याची माहीती माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. कॉंग्रेस पक्ष सोडल्‍यानंतरही आमच्‍या सुखदुखाची चिंता करणारे आमदार बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार … Read more

नाराज बाळासाहेब थोरातांना मिळाला शिंदेंचा बंगला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई :- महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन एक महिना उलटला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटपानंतर आता बंगल्यांच्या अदलाबदली सुरू झाली आहे. सहा मंत्र्यांमध्ये बंगले वाटपातही मानापमानचे नाट्य सुरू झालेले आहे. दोन दिवसांनंतर 30 जणांचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याने … Read more

कर्जमाफीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अमरावती ;- कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे; परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय लवकरच करू, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावती येथे दिले. अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत यांचा सत्कार … Read more

आणि बाळासाहेब थोरातांनी सोडविला श्रीरामपूरचा पाणीप्रश्न !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- निळवंडे धरणातून शुक्रवारी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. श्रीरामपूरमधील नगरपालिकेच्या साठवण तलावाने तळ गाठल्याने शहरास गाळमिश्रित पाणी पुरवठा होत होता.बेलापूरचा पासनी साठवण तलाव दहा ते बारा दिवसांपासून कोरडा झाला होता. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचे आवर्तन सोडण्याची गरज असल्याने येथील नेते करण ससाणे, आमदार लहू कानडे, बाजार समितीचे माजी … Read more

काँग्रेसमध्ये तरुणांना संधी देणार : नामदार बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर :- काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढविणारा काँग्रेसचा … Read more

केंद्रातील भाजपा सरकारकडून पोलिसांमार्फत अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्रातील भाजपा सरकार पोलिसांमार्फत अत्याचार करीत आहे. या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सोमवारी सायंकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. राज्याचे माजी … Read more

नामदार बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल हे नक्की वाचाच… 

भारत देशामध्ये महाराष्ट्र हे सर्वात विकसीत व आघाडीवर असलेले राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेडकर याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा सांगणारा हा प्रांत आहे. या सर्व राष्ट्रपुरुषांच्या तत्त्वांची अंमलबजावणी करत सध्याच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेले नामदार बाळासाहेब थोरात हे या सर्व वीर पुरुषांचे अनुयायी ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची … Read more

जूनअखेर हे काम पूर्ण करा – मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल, यासाठी निळवंडे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देऊन, कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. मंत्रालयात उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-२) संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामात काय … Read more

कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांना मिळाले हे मंत्रीपद !

संगमनेर : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या अशा महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाल्याने गुरुवारी (दि.१२) सायंकाळी संगमनेरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. ना. थोरात यांनी यापूर्वी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला लोकाभिमुख व गतिमान केले होते. … Read more

थोरात कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत केला जल्लोष

संगमनेर: बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून ‘यशोधन’समोर गुरुवारी जल्लोष केला. थोरात यांनी यापूर्वी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला लोकाभिमुख व गतिमान केले होते. महसूल विभाग हायटेक बनवताना ऑनलाईन सात-बारासह पारदर्शी व चांगल्या कामातून या विभागाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली … Read more

भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला

संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार घटनेच्या तत्त्वावरील असून सामान्य माणसाच्या विकासाचे आहे, तर भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मंत्री झाल्यानंतर प्रथमच शुक्रवारी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन यशोधन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. मंत्री थोरात म्हणाले, भाजपचा कारभार म्हणजे राजकारणातला … Read more

बाळासाहेब थोरात यांच्याकडून दादापाटील शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

नगर : राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांच्या खारे कर्जुने (ता. नगर) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी शुक्रवारी दुपारी शेळके कुटुंबीयांची भेट घेतली. दादापाटील शेळके हे शेतीनिष्ठ असे व्यक्तिमत्त्व होते. कृषी, … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात संधी देणार पण…..!

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता भाजपची सत्ता गेल्यावर हेच नेते पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या रंगू लागल्या आहेत.याच मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले,  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

संगमनेरचे ‘ राजहंस ‘ बाळासाहेब थोरात यांच्या खेळीने काँग्रेसला अच्छे दिन !

अहमदनगर :- राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे व संगमनेरचे ‘ राजहंस ‘ समजले जाणारे ज्येष्ट नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संयमी खेळीने काँग्रेसला पुन्हाअच्छे दिन आले आहेत. आमचा नेता बाळासाहेब थोरात गडी लयीच जोरात असे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्ते आनंद साजरे करीत असून सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्तास्थापणेमुळे थोरात यांच्यामुळे जिल्ह्याला … Read more

बाळासाहेब थोरात दोन महिन्यापूर्वी जे बोलले होते तेच खरे झाले !

अहमदनगर: राजकारणात कधी कुणाचे अच्छे दिन येतील आणि कधी कुणाची सत्ता जाईल हे सांगता येत नाही. याचाच अनुभव आता महाराष्ट्र घेतोय. फडणवीस यांनी आरशासमोर उभं राहावं त्यांना पुढचा विरोधीपक्ष नेता दिसेल अशी भविष्यवाणी दोन महिन्यापूर्वी थोरातांनी केली होती. देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षात दिसत आहेत. असे ही थोरात म्हणाले होते. गेल्या महिन्याभरात राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष … Read more

…आणि निष्ठा पावली,बाळासाहेब थोरातांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद !

संगमनेर :- काँग्रेसचे निष्ठावान नेते व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल  महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा अविस्मरणीय भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संगमनेर तालुक्यामध्ये फटाक्यांची अतिषबाजी झाली.  … Read more

नव्या जोमाने कामाला लागा, विजय आपलाच आहे !

मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. भाजपाविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे नव्या जोमाने कामाला लागा, विजय आपलाच आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले. दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि नागपूर … Read more

…तर बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री !

अहमदनगर :- राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे. हे तिन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे सहाजिकच सत्तावाटपाचे सूत्र कसे अमलात येईल याबाबत उत्सुकता आहे. मात्र, ही उत्सुकता कायम असतानाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर वर्णी … Read more