आ. थोरातांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम

संगमनेर : सहकारामुळे रोजगार निर्मिती होवून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. शासनाने नेहमी सहकाराला पूरक असे धोरणे घेणे गरजेचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम असून, शेतकऱ्यांसाठी शाश्­वत असलेल्या ऊस पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more