श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी : आमदार लहू कानडे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- श्रीरामपूरमध्ये जिल्हा प्रशासनाला आवश्यक सर्व बाबी, शासकीय कार्यालये असून शेती महामंडळाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या कल्याणासाठी श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत केली. हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर ते गुरुवारी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आकारमानाने सर्वात मोठ्या … Read more