सभा पडली महागात; विखेंसह समर्थकांवर गुन्हे दाखल होणार

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- करोनाची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच याचे पालन करण्यात यावे असे जिल्हा प्रशासनानें सक्तीचे आदेश देखील दिले आहे. असे असतानाही विखेंच्या समर्थकांनी श्रीरामपूर शहरानजीक असलेल्या एका ठिकाणी सहविचार सभेचे आयोजन केले होते. आता या प्रकरणावरून हे समर्थक अडचणीत सापडले आहे. यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

‘ती’ चूक महागात ! आमदार राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने लग्न, मेळावे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्रीरामपूर येथे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी जमविली. याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर पोलिसांना दिले आहेत. याबाबत … Read more

विखे पाटील म्हणाले … ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी या सरकारची अवस्था

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच विविध मुद्द्यांवरून आरोप – प्रत्यारोप तसेच टीकेचा भडीमार केला जात असतो. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याच शब्दात राज्यातील ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. महाआघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराने कळस केला असून हे सरकार सर्वच आघाडींवर अपयशी ठरले आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून … Read more

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विश्वासघातकी -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून, राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा आशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कोव्हीडच्या कारणाने यापुर्वीच सलग पाचवेळा या परीक्षा राज्य सरकरने पुढे ढकलण्याचा निर्णय केला होता.आता झालेल्या निर्णयाप्रमाणे १४ मार्च रोजी या … Read more

अर्थसंकल्पावरून विखेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-अर्थसंकल्पाच्या चर्चेत सहभाग घेवून भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून शेतकरी, दूध उत्पादक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांबाबत सरकारला जाणीव करुन देत सामाजिक विभागाच्या निधीला कात्री लावल्याबद्दल सरकारवर टिकेची झोड उठविली. राज्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांसाठीही कोणतीच योजना जाहीर केलेली नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या सुरु झालेल्या योजनांनाही कोणत्याही निधीची … Read more

अर्थसंकल्‍प म्‍हणजे राज्‍याची समान फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- महाविकास आघाडी सरकारच्‍या अर्थसंकल्‍पात समाजातील कोणत्‍याही घटकांना न्‍याय मिळालेला नाही. राज्‍यातील कोरडवाहू शेतक-यांसाठीही कोणतीच योजना जाहीर केलेली नाही. दुष्‍काळमुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या सुरु झालेल्‍या योजनांनाही कोणत्‍याही निधीची आर्थिक तरतुद नसल्‍याने हा अर्थसंकल्‍प म्‍हणजे राज्‍याची समान फसवणूक असल्‍याची घणाघाती टिका भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. अ‍र्थसंकल्‍पाच्‍या चर्चेत सहभाग घेवून आ.विखे … Read more

निधी अभावी रखडलेल्‍या कालव्‍यांच्‍या कामास आता गती मिळेल – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- उत्‍तर नगर जिल्‍ह्याच्‍या जिरायती भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरण कालव्‍यांच्‍या कामांसाठी अर्थसंकल्‍पात ३६५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्‍याने निधी अभावी रखडलेल्‍या कालव्‍यांच्‍या कामास आता गती मिळेल असा विश्‍वास भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. आ.विखे पाटील म्‍हणाले की, यावर्षीच्‍या अर्थसंकल्‍पात निळवंडे धरण कालव्‍यांच्‍या कामासाठी निधी उपलब्‍ध व्‍हावा … Read more

हिरण यांची हत्या हे पोलिस प्रशासनाचे अपयश; विखेंची टीका

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे उद्योजक गौतम हिरण यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याबाबत आवाज उठवला आहे. हिरण यांची हत्या हे पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे. दरम्यान या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवत दोघाजणांना ताब्यात घेतले … Read more

व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येबाबत विखे पाटील म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर सोमवारी टिकेची झोड उठविली आहे. विखे यांनी या घटनेवर गृहमंत्र्यांना तातडीने निवेदन सादर करण्याची मागणी केली.विखे यांनी गृहखात्याचे सरकारवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस सामान्यांवर धाक दाखवत आहेत. मात्र गुंड मोकाट राहिल्याचे ते … Read more

तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-अर्थसंकल्‍पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बाराबलूतेदारांसह अडचणीत साडपलेल्‍या सर्वच समाज घटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्‍प असून, ‘तीजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा’ अशीच परिस्थिती आहे. त्‍यातच तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नसल्‍याची खंत भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण … Read more

कारभार चव्हाट्यावर येण्याच्याभीतीमुळे सरकार चर्चेपासून पळ काढतेय !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-   सत्तेसाठी एकमेकांना वाचवण्याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच सामान्य माणसांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. घरात बसून केलेला कारभार चव्हाट्यावर येण्याची भीती असल्यानेच सरकार अधिवेशनात चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार विखे यांनी … Read more

आ.विखे पाटील आक्रमक म्हणाले आधिवेशनापुर्वी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा,मंत्री काय ब्रम्‍हदेव नाहीत !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-सत्‍तेसाठी एकमेकांना वाचविण्‍याचा समान कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारमध्‍ये सुरु आहे. राज्‍यातील कायदा सुव्‍यवस्‍थेबरोबरच सामान्‍य माणसांचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. घरात बसून केलेला कारभार चव्‍हाट्यावर येण्‍याची भिती असल्‍यानेच सरकार आधिवेशनात चर्चेपासून पळ काढत असल्‍याचा घणाघाती आरोप भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. अर्थसंकल्‍पीय आधिवेशनाच्‍या पार्श्‍वभूमिवर आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी … Read more

जिल्हा बँक निवडणूक : भाजपच्या असंतुष्ट नेत्यांच्या मदतीने विखेंना दूर ठेवण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली . नगरच्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली. २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. त्यांचे निकाल आज जाहीर झाले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ९, भाजप ७, काँग्रेस ४ आणि शिवसेना … Read more

महाराजांनी मिळवून दिलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अठरा पगड जाती जमाती मधील सवंगड्यांना एकत्रिक करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्‍या स्वराज्याचे पावित्र्य आणि रक्षण करण्याची जबाबदारी युवाशक्तीने कर्तव्य भावनेतून स्विकारली पाहीजे असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीदिनी प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने कोव्हीडच्या सर्व … Read more

गोदावरीच्या आवर्तनाचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटलांनी केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला २१ फेब्रुवारी रोजी शेतीसह पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्­याची माहिती माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन याबाबतचा पाठपुरावा त्यांनी जलसंपदा विभागाकडे केला होता. या आवर्तनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याबाबत आमदार विखे पाटील यांनी पत्रकात … Read more

२१ फेब्रुवारी रोजी शेतीसह पिण्‍याच्‍या पाण्‍याचे आवर्तन सोडण्‍यात येणार -.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला दिनांक २१ फेब्रुवारी रोजी शेतीसह पिण्‍याच्‍या पाण्‍याचे आवर्तन सोडण्‍यात येणार असल्‍याची माहीती माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. परिसरातील शेतक-यांची आवर्तनाची मागणी लक्षात घेवून याबाबतचा पाठपुरावा आ.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे सुरु ठेवला होता. मागील काही दिवसांपासून सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांकडून आवर्तनाची मागणी … Read more

20 फेब्रुवारीला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- 20 फेब्रुवारी ला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार आहे. सुरुवातीला पिण्यासाठी पाणी तलावात सोडले जाणार आहे. त्यानंतर सिंचनाचे आवर्तन सुरु होईल. शिर्डी मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आवर्तन वेळेत सोडावे यासाठी आग्रह धरला आहे. त्यानुसार राहाता व कोपरगाव तालुक्यातील शेतीसाठी गोदावरी कालव्यांना उन्हाळी पहिले सिंचनाचे आवर्तन येत्या … Read more

विखे कुटुंब हेच आमचा पक्ष!

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- आमचे कुटुंब व माझे वडील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात पाटील आम्ही आमचे नेते माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील या गटाचे असून, आमचा पक्ष हा विखे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम केले आहे आणि पुढेही करू. तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हा बँकेत पारदर्शक कारभार करणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत … Read more