मोठी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी धान खरेदीला झाली सुरवात, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनाकडून हमीभावाने धान खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु केली जातात. यामुळे खुल्या बाजारात शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवता येते आणि त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळतो. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी बहुलभागात धान खरेदी केंद्र बंद होते. मात्र आता तालुक्यातील राजूर वं कोतुळ या ठिकाणी केंद्र सुरु झाले आहे. यामुळे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ सात ठिकाणी शेतीमालाची हमीभावाने खरेदी ! 7 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ; मका, बाजरीला मिळतोय ‘इतका’ हमीभाव

ahmednagar news

Ahmednagar News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्याची देखील योजना आहे. शासनाकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल एका ठराविक किमतीत खरेदी केला जातो जेणेकरून खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लुटमार होऊ नये. दरम्यान शासनाने मका आणि … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ सात ठिकाणी धान्य खरेदीसाठी शासनाने सुरू केली हमीभाव केंद्रे

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : शासनाकडून शेतीमालाला लावून दिलेल्या हमीभावात शेतमाल खरेदी करण्यासाठी दरवर्षी हमीभाव केंद्रे सुरू केली जातात. शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विक्री करावा लागू नये यासाठी या शासकीय हमीभाव केंद्रांची सुरवात केली जाते. या हमीभाव केंद्रांचा शेतकऱ्यांना आधार मिळत असतो. यामुळे शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विकावा लागत नाही. अहमदनगर … Read more