महाराष्ट्रातील ह्या 96 गावांमध्ये विकसित होणार चौथी मुंबई ! कसा आहे शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प?

Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. यामुळे आता तिसऱ्या मुंबई नंतर पालघर मध्ये चौथी मुंबई सुद्धा विकसित होणार आहे. दरम्यान शासनाच्या याच महत्त्वाकांक्षी प्रकल्प बाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. खरेतर, कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदराची उभारणी करण्यात येत आहे. वाढवण बंदर देशातील … Read more

विरार, पालघरमधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! दीड तासांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात, ‘या’ भागात सुरु झाली नवीन रो-रो सेवा, कसा असणार रूट ?

Virar - Palghar News

Virar – Palghar News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वेचे अनेक प्रकल्प गेल्या 10-15 वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात देखील गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्त्यांचे आणि रेल्वेची प्रकल्प पूर्ण झाली आहेत आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा … Read more

आनंदाची बातमी ! आता वर्सोवावरून समुद्रमार्गे पालघर जाता येणार; प्रवासाचा वेळ येणार निम्म्यावर, पहा कसा असेल मार्ग

Versova Virar Sea Link Project

Versova Virar Sea Link Project : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबई व उपनगरात रस्ते व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई व उपनगरात या अनुषंगाने विविध मोठ-मोठे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पामध्ये वर्सोवा ते विरार सिलिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा सिलिंक बांधला जात आहे. दरम्यान आता या … Read more

कौतुकास्पद ! अदानी समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने अदानीकडून प्रेरणा घेत गरजू शेतकऱ्यांना केली ‘ही’ मदत ; अख्ख्या महाराष्ट्रात रंगली चर्चा

gautam adani

Gautam Adani : आपण नेहमी म्हणतो की आपल्यापेक्षा वडील-धाडील व्यक्ती किंवा श्रेष्ठ व्यक्ती जस वागतो तसंच अनुकरण लहानग्यांकडून केलं जातं. आता याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. अदानी समूहाचे मालक यांनी देणगी देण्याचे घोषणा केल्यानंतर त्यांच्या समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने देखील आपल्या परीने जेवढी होऊ शकेल तेवढी मदत शेतकऱ्यांना केली आहे. यामुळे सध्या अदानी … Read more

व्हॉट अँन आयडिया भावा ! नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र सुरू केलं खेकडा पालन ; आता करतोय लाखोंची उलाढाल

crab farming

Crab Farming : अलीकडे सुशिक्षित तरुण शेती व शेतीपूरक व्यवसायात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे आपल्या ज्ञानाचा वापर करत ही तरुणपिढी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक काम करत आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या भुईगाव येथील एका तरुण प्रयोगशील सुशिक्षित तरुणाने देखील शेतीपूरक व्यवसायात हात आजमावला असून लाखों रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. या सुशिक्षित तरुणाने चक्क … Read more

Cyrus Mistry Car Accident : 7 एअरबॅग, 1950 सीसी इंजिन… अतिशय सुरक्षित कारमध्ये होते सायरस मिस्त्री, तरीही अपघातातून का वाचू शकले नाही?

Cyrus Mistry Car Accident : टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी एका भीषण रस्ता अपघातात (cyrus mistry accident) निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. गुजरातमधील अहमदाबादहून मुंबईला परतत असताना पालघरमध्ये (Palghar) त्यांची आलिशान कार दुभाजकाला धडकली. मिस्त्री ज्या मर्सिडीज कारमध्ये (mercedes car) प्रवास करत होते त्या कारमध्ये उच्च दर्जाची सुरक्षा वैशिष्ट्ये … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

कोरोनाचा कहर ! या जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे राज्य पुन्हा एकदा कठोर निर्बंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळा … Read more