पराग देसाईंनी कसे केले ‘वाघ बकरी चहा’चे 2 हजार कोटींचे साम्राज्य उभे! शून्यातून कसा केला व्यवसाय उभा? वाचा यशोगाथा
भारतामध्ये असे अनेक उद्योग व्यवसाय आहेत. आपण जर त्यांची यशोगाथा जर पाहिली तर अगदी शून्यातून सुरुवात करून हे व्यवसाय आज आकाशापर्यंत झेप घेत आहेत. या यशामागे नक्कीच त्या त्या व्यवसायिकांचे प्रचंड प्रमाणात असलेली मेहनत आणि व्यवसायासाठी लागणारे महत्वाचे कौशल्य कारणीभूत आहेत. असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतील की काही हजार कोटींच्या घरात या … Read more