PM Kisan: या योजनेत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते, असा करा अर्ज
अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- PM Kisan : भारत सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. भारत सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घ्या ज्यामध्ये गुंतवणुकीवर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. भारतातील अनेक शेतकरी सरकारच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. … Read more