Rahul Kul : राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्याची श्वेतपत्रिका काढा, आता भाजप नेत्यानेच केली मोठी मागणी

Rahul Kul : गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना चर्चेत आला आहे. या कारखाण्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 500 कोटीचे आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता भीमा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सभासदांसमोर येण्याकारिता श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप (BJP) किसान मोर्चाचे … Read more

Sanjay raut : राज्यात खळबळ! राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांचे थेट कॅबिनेट मंत्र्यावर आरोप..

Sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका ट्वीटमध्ये मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एवढे शेअर्स घेऊनही वेबसाईटवर मात्र अत्यंत कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. सध्या राऊत शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा … Read more

Sanjay Raut : राहुल कुल यांचे टेन्शन वाढले, मतदारसंघात झळकले राऊतांचे फलक, कर नाही त्याला डर कशाला..

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा दावा नुकताच केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. यामुळे याबाबत चौकशी होणार का असा प्रश्न अनेकांना पडला. असे असताना राऊतांनी कुल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राऊतांच्या … Read more

Rahul Kul : 500 कोटींचा गैरव्यवहार आहे खरा? राहुल कुलांना निलंबित करा, आता भाजप पदाधिकाऱ्याचीच मागणी

Rahul Kul : पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. असे असताना आता भाजपचे पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी मोठी मागणी … Read more

Sanjay Raut : आता संजय राऊतांचा लेटरबॉम्ब, भाजप आमदाराच्या कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? राज्यात खळबळ

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अनेकांवर आरोप करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. असे असताना आता पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर … Read more