मोठी बातमी ! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला मिळणार किमान 2 खासदार; राज्यातील खासदारांची संख्या 48 वरून 76 वर जाणार, केव्हा लागू होणार निर्णय?

Maharashtra News

Maharashtra News : देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 2011 मध्ये यापूर्वी जनगणना झाली होती आणि 2021 मध्ये जनगणना करणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जनगणना 2021 मध्ये झाली नाही. मात्र आता ही जनगणना 2026 मध्ये किंवा 2031 मध्ये केली जाऊ शकते असे काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. दरम्यान जनगणनेनंतर देशातील … Read more

संजय राऊतांचे संभाजी छत्रपतींना राज्यसभेच्या जागेवरून मोठं विधान, संभाजीराजेंच टेन्शन वाढलं

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना राज्यसभेच्या (Rajyasabha) जागेवरून स्पष्टीकरण दिले असून संभाजीराजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग कठिण होताना दिसत आहे. संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तब्बल दोन ते अडीच तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून … Read more

मी लढणारा माणूस, मला अनेकांचे फोन येऊन गेले, घाबरणार नाही; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (Ed) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राऊत यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. राऊत यांचे राज्यसभेत (Rajyasabha) देखील रोषाचे रूप पाहायला मिळाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. … Read more