पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे असेही ‘दिवाळी गिफ्ट’

Maharashtra News:गेल्यावर्षीच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप केला होता. प्रदीर्घ काळ चाललेला हा संप पुढे चिघळत गेला. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ११८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा … Read more

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतच प्रमुख आरोपी, ईडीचे दोषारोपपत्र

Maharashtra News:मुंबईतील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने ४ हजार पानी आरोपपत्र दाखल असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच यातील प्रमुख आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आहे. मात्र त्यांचे नाव अद्याप समोर आले नाही. त्यावरून अनेक तर्कवितरक लावण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही चौकशी … Read more

Ahmednagar News : त्यांचे ‘हे’ म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ….!

Ahmednagar News : वेदांताच्या मुद्द्यावरून राज्यातील गुंतवणूक बाहेर गेली असे त्यांचे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नाणारच्या पापाचे धनी कोण ? नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी दिले पाहिजे. नाणार रिफायनरी घालवण्याचे पाप कोणी केले? त्यांनी राज्यातील गुंतवणूक बाहेर जाते म्हणणे म्हणजे चोराच्याउलट्या बोंबा आहेत. अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

धनुष्य बाणाचा वाद, शरद पवारांनी दिला हा सल्ला

Maharashtra News:शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात धनुष्य बाण चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. दोन्ही कडून यावर दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे. तो देताना स्वत: पक्ष सोडला, तेव्हाचा अनुभवही सांगितला आहे. बारामतीमध्ये बोलताना पवार म्हणाले, धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. … Read more

शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदींनी याची नोंद घ्यावी…

Maharashtra News:‘ज्यावेळी राज्याचे नेतृत्व हे मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीत अयशस्वी होते तेव्हा श्रीलंकेत जे घडले आहे तशी परिस्थिती दिसते. तीच परिस्थिती आता आपल्या शेजारच्या इतर देशांत दिसू लागली आहे. आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याची नोंद देशाच्या राज्यकर्त्यांनी विशेषत: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व घटकांनी घेण्याची अत्यंत गरज आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

राऊतांनंतर पवारांचे निकटवर्तीय टार्गेट? कराडमध्ये ईडीचा छापा

Maharashtra News:शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर इडीने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडे वळविल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या कराड जनता बॅंकेवर आज सकाळी ईडीने छापा घातला आहे.बेकायदा कर्जवाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येते. कराडमधील राजेंद्र पाटील यांनी या बॅंकेत … Read more

कुस्तीगीर परिषदेवर पवारांच्या जागी या भाजप खासदाराची वर्णी, अहमदनगरलाही मिळाली संधी

Ahmednagar News:एकएका संस्थेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरही ताबा मिळविता आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नुकतीच काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. त्या जागी आता भाजप खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उपाध्यक्षपदी अहमदनगरचे वैभव लांडगे यांची … Read more

‘याच वृत्तीमुळे पवारसाहेब बदनाम’ बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं पत्र निलेश राणेंनी केले शेअर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही’, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. यानंतर शरद पवारांवर टीका होत असून त्यांचे एक जुने पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. … Read more

रोहित पवारांची प्रसार माध्यमांवर आगपाखड, म्हणाले…

Maharashtra News:जुन्नर येथील सभेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच गाजले. २०१४ नंतरचा काळ तरुणांचा असेल. अगदी शरद पवार, अजित पवार ही मंडळीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील, असे रोहित पवार म्हणाले होते. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी नापसंती व्यक्त करीत इतर पक्षातील काही नेत्यांनी पवार यांच्यावर टीकाही केली. मात्र, याससर्वांच खापर पवार यांनी … Read more

राष्ट्रवादी सेल बरखास्तीचा निर्णय राज्यात नाही, पटेलांनी असा केला खुलासा

Maharashtra News:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्याचा आदेश काल रात्री आला आणि सर्वच कार्यकर्ते धास्तावले. त्यावरून विविध चर्चा आणि शंकाही घेतल्या जाऊ लागल्या.मात्र त्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, हा निर्णय महाराष्ट्रात लागू नाही. महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशासाठी निर्णय … Read more

राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवले असून ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यासोबत त्यांनी ट्विट करत अधिकृतपणे निर्णयाची माहिती दिली आहे. अध्यक्ष शरद पवारांच्या संमतीने … Read more

शरद पवारांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची विनंती

मुंबई :  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबत नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा माझी विंनती आहे की त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more

नारायण राणेंना शिवसेना सोडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली; सेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी … Read more

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी निवडणूक एकत्र लढणार; शरद पवारांची घोषणा

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी सेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकारणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ … Read more

जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले. ‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची … Read more

जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई :  राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय रखडून आहे. त्यातच आता असताना काही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाला सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more