विरोधकांनी संस्था संपवण्याचे काम केलं
राहुरी : राहुरीकरांनी मला दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली. राजकारणात निवृत्त व्हावं लागतं परंतु कार्यकाळात झालेल काम जनतेच्या लक्षात राहतं. पदापेक्षा केलेलं काम अविस्मरणीय आहे. विरोधकांनी संस्था संपवण्याचे काम केलं, त्यांना संधीच सोनं करता आलं नाही, ते मी करून दाखवलं म्हणूनच माझा उगम झाला. महाराष्ट्रात प्रत्येकाला कुठेही निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. मी बाहेरचा … Read more