Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जागी वायनाडमधून ‘ही’ व्यक्ती लढवणार निवडणूक? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याचा तयारीत..

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. यामुळे देशात वातावरण तापले आहे. आता राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या सध्या कायदेशीर लढाई काँग्रेसची कायदेशीर … Read more

ईडी चौकशीनंतर गांधी कुटुंबीय निघाले परदेश वारीला, हे आहे कारण

Maharashtra News : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची इडी मार्फत चौकशी झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबीय आता परदेश दौऱ्यावर निघाले आहे. या दौऱ्यात सोनिया गांधी यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्या आपल्या आईच्या गावीही जाऊन येणार आहेत. काँग्रेसतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल आणि … Read more

सोनिया गांधींच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

Maharashtra news : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना १२ जून रोजी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. या दरम्यान, त्यांच्या प्रकृतीसंबंधी महत्वाची माहिती काँग्रेसकडून जारी करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्या रुग्णालयात आहेत.सोनिया गांधी यांच्या श्वासनलिकेत फंगल इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले आहे. त्यावर आता उपचार सुरू आहेत. … Read more

चार वर्षे झाली, राहुल गांधी भेटले नाही, या काँग्रेस नेत्याची खंत

Maharashtra news : काँग्रेसमधील नाराज असलेल्या २३ प्रमुख नेत्यांमध्ये समावेश अललेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाबद्दल पुन्हा एकदा आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. शिर्डीत प्रदेश काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा झाली. यानिमित्त एका मुलाखतीत चव्हाण यांनी काँग्रेस आणि पक्षनेतृत्व याबद्दल स्पष्ट मते मांडली आहे. ‘गेल्या चार वर्षांत पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याशी आपली भेट होऊ … Read more

सोनिया गांधींना कोरोनाची लागण, ईडीच्या चौकशीचे काय होणार?

Maharashtra news : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना बुधवारी सौम्य ताप आला होता म्हणून चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटीव आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. दरम्यान, इडीचे कालच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी यांना नोटीस बाजवली असून ८ जूनला चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. … Read more

काँग्रेसचे महाराष्ट्रात चिंतन, तर दिल्लीत वेगळीच चिंता, हे आहे कारण

Maharashtra news : उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर राज्यातील काँग्रेसतर्फे आजपासून शिर्डीत चिंतन शिबीर सुरू झाले आहे. मात्र, दिल्लीत काँग्रेसमध्ये वेगळ्याच कारणामुळे चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.असे … Read more

काँग्रेसला मोठा धक्का ! निवडणुकीपूर्वीच हार्दिक पटेल यांनी दिला पदाचा राजीनामा

नवी दिल्ली : पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा फटका बसला आहे. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly elections) पटेल यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी तोट्याचा ठरणार आहे. याबाबत हार्दिकने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी … Read more

सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या समोर झुकल्याने मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय

मुंबई : भाजप (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राष्ट्रवादीचे (Sharad Pawar) शरद पवार यांच्या समोर झुकल्याने मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय, असा खोचक टोला लगावला आहे. नितेश राणे नक्की काय म्हणाले? उद्धव ठाकरेंनी नवं हिंदुत्वाची भाषा करायची विसरावी, … Read more

“हे काय मला सांगतायत, मी कोणती भूमिका बदलली”

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीनं मला सांगावं की मी भूमिका बदलतो म्हणून? पवार साहेबांनी सांगावं? हेच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोनियांच्या पत्रावर श्रीरामपूरच्या आमदारांचीही सही?

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 AhmednagarLive24 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या सुमारे २० आमदारांनी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे पत्र पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवरून लिहण्यात आल्याचे आता समोर आले आहे. यावर सुमारे वीस आमदारांच्या … Read more

नाना पटोलेंचे मोठे ट्विट ! पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल

मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केलाय. 2024 ला मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच (Congress CM) असेल असा दावा पटोले यांनी केलाय. यांनी २०२४ च्या निवडणुकांबाबत मोठे ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यानंतर काँग्रेसने दिल्ली मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक … Read more

पराभवानंतर काँग्रेसची बैठक; पक्षाबाबत काय निर्णय घेणार?

दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची (Congress) महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेृतत्वात पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने ४०३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला आहे. राज्याच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये मंथन सुरू झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी समितीची बैठक आज संध्याकाळी होणार आहे. … Read more