खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला ; रब्बी हंगाम खतटंचाईमुळे जाणार ! युरिया टंचाईमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त

Urea Shortage

Urea Shortage : यावर्षी शेतकरी बांधवांना खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला. खरिपात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. हे दुःख कसं-बस पचवून आर्थिक नुकसान झालेले असताना देखील पैशांची उभारणी करत रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. दरम्यान आता रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून वाया जाणार असल्याचे चित्र आहे. खरं … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! आता महाराष्ट्रात युरियाची झाली टंचाई ; शेतकरी राजा पुन्हा बेजार

Urea Shortage

Urea Shortage : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बळीराजा बेजार झाला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाचे हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं होतं. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असं उत्पन्न मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी यातून पुढे जाण्याचा आणि … Read more