Soybean Farming : यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे ना ! मग पेरणीपूर्वी ‘हे’ महत्वाचं काम कराच, वाचा….

Soybean Farming Kharif Season Tips

Soybean Farming Kharif Season Tips : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात-जीव आला आहे. आता शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहेत. तीन दिवसांपासून मात्र तापमानात वाढ झाली असल्याने खरिपाची तयारी करताना शेतकऱ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र तरीही बळीराजा मोठ्या हिमतीने या … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र शासन राबवणार ‘हा’ महत्त्वाचा प्रकल्प; वाचा याविषयी सविस्तर

Cotton farming maharashtra

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून कापसाला चांगला समाधानकारक दर मिळत असल्याने याची लागवड वाढली आहे. मात्र कापसाची उत्पादकता आपल्या … Read more

कौतुकास्पद! विदर्भातील शेतकऱ्याने ‘या’ जातीच्या विदेशी मिरचीची शेती सुरु केली; 2 एकरात 7 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : मराठवाडा आणि विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहत ते शेतकरी आत्महत्येच भयाण वास्तव. मराठवाड्यात आणि विदर्भात दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या निश्चितच चिंतेचा विषय ठरत आहे. यासाठी उपाययोजना करणे अनिवार्य असून शासनाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्यता आणून … Read more

अभिमानास्पद ! विदर्भातील मराठमोळा शेतकरी थेट आयएएस अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन; वाचा नेमका काय आहे हा माजरा

maharashtra news

Maharashtra News : भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळीराजा हा कणा आहे. पण आजही उच्चभ्रू समाजात शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच आहे. शेतकरी म्हटलं म्हणजे अडाणी, अशिक्षित, गावठी असा समज समाजात पाहायला मिळतो. मात्र राज्यातील अनेकोनेक शेतकरी बांधवांनी आपल्या कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर शेती व्यवसायात अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. राज्यातील प्रयोगशील … Read more

Climate Change: कृषी शास्त्रज्ञांचा अनमोल सल्ला!! वाढत्या तापमानामुळे संत्राबागेची गळती; ह्या उपाययोजना करा आणि नुकसान टाळा

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. विशेषता विदर्भ आणि मराठवाड्यात (Marathwada) तापमानाने त्राहिमाम माजवला आहे. जाणकार लोकांच्या मते तापमानात (Temperature) आगामी काळात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील (Vidarbh) फळ बागायतदार विशेषता संत्रा बागायतदार (Orange gardener) हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे आंबिया … Read more