Ahmednagar मध्ये तुफान पाऊस ! ‘या’ सात तालुक्यातील लोकांना अतिसतर्कतेचा इशारा, प्रमुख नद्यांतील विसर्गही…

pavus

Ahmednagar News : भंडारदरा पाणलोट क्षेत्राला शनिवारी रात्री अतिवृष्टीने झोडपले. घाटघर येथे मागील १८ वर्षांनंतर सर्वाधिक १९ इंच पाऊस कोसळला. रतनवाडी, पांजरे, भंडारदरा येथेही विक्रमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणातून रविवारी सर्वाधिक २८ हजार २४४ तर निळवंडे धरणातून सायंकाळी सहा वाजता ३० हजार ७७५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला … Read more

जुन्नर परिसरात झालेल्या भीषण अपघातात अकोले तालुक्यातील चार महिला जागीच ठार !

accident

वर्षश्राद्ध विधी आटोपून पुन्हा मुंबईला जाताना पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील पिंपळगावजोगा परिसरात ब्रिझा कार व ट्रॅव्हल्सच्या अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. चारही मृत महिला अकोले तालुक्यातील आहेत. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, काल रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात भाग्यश्री साहेबराव … Read more

महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही, योजेनेमुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार : मंत्री विखे

vikhe patil

महाविकास आघाडीत आता कोणतीही एकवाक्यता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लबचे मेंबर झाले आहेत. शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्याना भेटत आहेत. काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागल्याने महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असून लाडकी बहिण योजेनेमुळे सर्व बहिणींचा आशिर्वाद महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त … Read more

पत्रकाराच्या घरात चोरी, हजारो अमेरिकन डॉलरसह लाखोंचा मुद्देमाल लांबवला !

chori

कोपरगाव येथील एका ज्येष्ठ पत्रकार यांच्या धारणगाव रस्त्यानजीक असलेल्या बंगल्यावर पाच ते सात चोरट्यांनी रात्री १ वाजता कडी- कोयंडा तोडून ५० हजारांची चांदी व चांदीचे भांडे, १५ हजार रुपये रोख रक्कम व २ हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत १ लाख ६० हजार) असा ऐवज चोरून नेला आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा … Read more

चाँद पठाण यांच्या मृत्यूप्रकरणी, तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल !

atak

राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी कपाशीच्या शेतात चाँद आंबीर पठाण या ४५ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरकरवी करत अखेर तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील मयत चाँद आंबीर पठाण हे राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे राहातात. गावठाण … Read more

दारणेतून ४६ हजार क्यूसेक्सने पाणी सोडले, गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली !

godavari

दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर नाशिक, घोटी, इगतपूरी व धरण कार्यक्षेत्रात २४ तासात ४९५ मिलिमीटर म्हणजेच २० इंच दमदार पाऊस पडल्याने दारणा, गंगापूर धरणे ८६ टक्के भरले आहे. दारणा धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला तर भाम, भावली धरणे पुर्णपणे भरले आहे. ६४ दिवसात नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून जायकवाडीकडे ७४ हजार ७९३ क्युसेक्स म्हणजेच ६ टीएमसी पाणी … Read more

प्रवाशांच्या सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी, एसटीच्या ताफ्यात ६० ई-बसेस दाखल !

e bus

प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेस एसटीच्या ताफ्यात हळूहळू दाखल होऊ लागल्या आहेत. १३ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर धावणाऱ्या २० ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर येत्या आठवडाभरात एसटीच्या ताफ्यात आणखी जवळपास ६० ई-बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. … Read more

शेतीपिकांच्या नुकसानीपोटी रकमेचा शासन निर्णय जारी, शेतकऱ्यांना मिळणार ६०० कोटी, लवकरच बँक खात्यात जमा होणार पैसे !

agriculture

राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय … Read more

मेजर सिता शेळकेच्या कर्तबगारीचा प्रवरेलाही अभिमान, मंत्री विखे पाटील यांनी केले अभिनंदन!

vikhe

केरळ राज्यातील वायनाड येथील नैसर्गिक संकटात आपल्या कुशल बुध्दीने केवळ ३१ तासांत सेतू उभा करणा-या लष्कर सेवेतील सीता शेळके या प्रवरेच्या माजी विद्यार्थीनीने दाखवलेल्या कर्तबगारीचा प्रवरा परीवाराला सार्थ अभिमान असल्याची भावना पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. प्रवरा अभियात्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी असलेली सिता अशोक शेळके सध्या लष्करी सेवेत आहेत. केरळ मधील वायनाड … Read more

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीच्या तपासासाठी पालकाने पोलीस ठाण्यासमोरच उचलले ‘टोकाचे’ पाऊल ..!

Ahmednagar News : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींना काहीजण फूस लावून पळून नेण्याच्या घटना घडत आहेत. यातील काही मुलींचा पोलिसांना शोधणे शक्य होते. मात्र काही मुलींचा घटनेनंतर अनेक दिवस उलटून देखील तापास लावणे शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वीच संगमनेर तालुक्यातील देखील असेच एक मुलीला पळून नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. तसेच तिच्यावर … Read more

‘या’ गावाला म्हणतात महाराष्ट्रातील ‘टोमॅटोचे गाव’! शेतकरी टोमॅटो पिकवतात आणि दरही ठरवतात आणि करतात कोट्यावधींची उलाढाल

tomato

भारतामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला विविधतेत एकता दिसून येते तशी ती महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला दिसून येते. ही विविधता प्रामुख्याने आपल्याला भाषा तसेच संस्कृती,परंपरा, भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती व प्राणी संपत्ती इत्यादी बद्दल दिसून येते. तसेच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर पीक लागवडीच्या बाबतीत देखील आपल्याला विविधता दिसून येते. ज्याप्रमाणे केळीच्या उत्पादनासाठी जळगाव जिल्हा ओळखला जातो. अगदी त्याचप्रमाणे … Read more

ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात कसा राहील पाऊस? कोणत्या जिल्ह्यात पडेल कमी आणि कोणत्या जिल्ह्यात पडेल जास्त पाऊस?

havaman

सध्या महाराष्ट्रामध्ये बरेच दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून राज्याच्या अनेक भागांमध्ये पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. सध्या परिस्थितीत देखील महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.या सगळ्या पावसाच्या परिस्थितीमध्ये सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊसमान कसा राहील … Read more

ताबडतोब अर्ज करा आणि महाराष्ट्र राज्य नगररचना विभागात नोकरी मिळवा! मिळेल 38 हजार ते 1 लाख 22 हजारपर्यंत पगार

jobs

सध्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या माध्यमातून अनेक पात्र उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरती परीक्षेसाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या भरती प्रक्रियांना पुन्हा एकदा आता वेग देण्यात आला असून अशाप्रकारे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा एक संधीचे सोने करण्याचा कालावधी आहे. … Read more

केवळ दिवे लावून, तालुक्यातील सहकारी संस्था बंद पडणाऱ्यांनी आ.तनपुरेंवर टीका करू नये; तनपुरे यांची माजी आ.कर्डीले यांच्यावर टीका

Ahmednagar News : मागील दहा वर्षात काही न करता केवळ दिवे व सभामंडप एवढेच काम करून साडेचार वर्ष झोपी गेलेल्या आपल्या नेत्यांना आता जनतेने नाकारले आहे. ज्यांनी दहा वर्षात नगरपरिषदेला कधी एक रुपया आमदार निधीतून दिला नाही तेच आता आ. प्राजक्त तनपुरेंनी प्रयत्नपूर्वक २९ कोटीची पूरक पाणी योजना सह भुयारी गटावर इतर कामे जी मार्गी … Read more

विखे पाटलांनी सगळंच सांगितलं : उध्दव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर ! काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची स्वप्न…

vikhe

महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहीलेली नाही.उध्दव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत.शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्याना भेटत आहेत. काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लाग्ल्याने महाआघाडीत आता एकवाक्यता राहीलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सता येणार आहे. योजेनमुळे सर्व बहीणींचा आशीवार्द महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. निमगावजाळी येथे … Read more

‘या’ गावात मुर्तीची विटंबना; देवाच्या मूर्तीसमोर ठेवले मांसाचे तुकडे : ग्रामस्थांनी घेतला ‘हा’ निर्णय ..!

Ahmednagar News : श्रावण महिना हा खुप महत्वाचा महिना मनाला जातो.त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक भारतीय हिंदू हे हा संपुर्ण महिना उपवास करतात.तसेच बहुतेक हिंदू हे सोमवारी शंकराची तर मंगळवारी देवी पार्वतीची उपासना करतात. त्यामुळे हिंदू धर्मा मध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे. या महिन्या मध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदित करतात तसेच … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई ! शासनाने दिली मंजुरी

nukasan

राज्यामध्ये जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली होती व त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी आणि उन्हाळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या कालावधीमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांचा प्रभावामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या नुकसानी पोटी … Read more

कारने प्रवास करत असताना कारबद्दल ‘या’ 3 गोष्टी तुम्हाला माहित असणे आहे गरजेचे! मेकॅनिककडे जायची नाही येणार गरज

carr hack

आपण जेव्हा कुठलेही वाहन वापरतो तेव्हा त्या वाहनामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची समस्या निर्माण होत असते. अशा प्रकारची जर समस्या निर्माण झाली तर आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसल्याकारणाने आपल्याला दुरुस्तीकरिता मेकॅनिककडे जावे लागते. मेकॅनिककडे गेल्यावर मात्र आपल्या खिशाला पैशाच्या बाबतीत झटका बसतोच आणि वेळ देखील वाया जातो. ही गोष्ट बाईक आणि कार बद्दल आपल्याला मोठ्या … Read more