हभप इंदुरीकर महाराज म्हणतात ; सुटीचा दिवस असूनही मुलं शाळा, कॉलेजला कस काय जातात याबाबत पालकांनी… !
Ahmednagar News : आज आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यासाठी आपण आपल्या धर्म आणि संस्कृतीचे जतन केले पाहिजे. संतांची शिकवणच आपल्याला या जीवनातून तारु शकतो. त्यासाठी अध्यात्माची गोडी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांवर आज संस्कार करण्याची गरज आहे. आज आपली मुलं काय करतात, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. सुटीचा दिवस असूनही मुलं शाळा … Read more