हभप इंदुरीकर महाराज म्हणतात ; सुटीचा दिवस असूनही मुलं शाळा, कॉलेजला कस काय जातात याबाबत पालकांनी… !

Ahmednagar News : आज आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यासाठी आपण आपल्या धर्म आणि संस्कृतीचे जतन केले पाहिजे. संतांची शिकवणच आपल्याला या जीवनातून तारु शकतो. त्यासाठी अध्यात्माची गोडी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांवर आज संस्कार करण्याची गरज आहे. आज आपली मुलं काय करतात, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. सुटीचा दिवस असूनही मुलं शाळा … Read more

नगरच्या धर्मादाय उपायुक्तांचे देखील अपंग प्रमाणपत्र बनावट ? खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? मोठी खळबळ

breaking

Ahmednagar News : बनावट अपंग प्रमाणपत्रावरून वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पुजा खेडकर प्रकरण गाजत असताना नगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती उषा पाटील यांचेही बनावट अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत याच विभागात कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश्वर आंधळे या कनिष्ठ कर्मचाऱ्याने थेट राज्य शासनाकडे तक्रारी नोंदवली आहे. श्रीमती पाटील यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र मिळविले असल्याने त्यांच्यावर गुन्हा … Read more

लाडक्या बालकाचा छंद पुरवला पाहिजे.. सुजय विखेंच्या विधानसभा लढविण्याच्या मुद्द्यावर आ. थोरातांनी उडवली खिल्ली

thorat

Ahmednagar Politics : माजी खा. सुजय विखे पाटील सध्या विविध राजकीय गोष्टींचा आढावा घेत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर ते आता विधानसभेची रणनीती आखू लागले आहेत. याच अनुशंघाने त्यांनी काल एक मोठं वक्तव्य केलं होत. ते म्हणाले होते, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्‍या तालुक्‍यात उमेदवारी बाबत … Read more

अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलची वेबसाईट ‘हॅक’ करून मिळवले दिव्यांग प्रमाणपत्र …? ; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दाव्याने खळबळ

Ahmednagar News : सध्या संपूर्ण राज्यात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आत असतानाच आता तर दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चक्क हॅकर्सचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. आणि विशेष म्हणजे अहमदनगर येथे हा प्रकार उघड झाला आहे. जिल्हा रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तीन जणांनी अपंगाचे … Read more

जिल्हयात तब्बल ‘इतक्या’ लाख लाडक्या बहिणींनी केले अर्ज ; आता तीन शिफ्टमध्ये सुरु आहे ‘ही’ प्रक्रिया

Ahmednagar News : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावाणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल ७ लक्ष महिलांचे अर्ज भरून घेण्यात यश प्राप्त झाले आहे. आता प्राप्त झालेल्या महिलांच्या या … Read more

आ.भास्करराव जाधव स्पष्टच बोलले ; राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था बिघडण्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार..!

Ahmednagar News : स्वतः हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या तसेच मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत एमआयएम, अबू आझमीची मते कशी चालतात ? राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था बिघडण्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. उद्धव ठाकरेंना संपवण्याची भाषा करताना लोकच तुम्हाला संपवून टाकणार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आ. भास्करराव जाधव यांनी भाजपवर व भाजपच्या नेत्यांवर केली. आ.जाधव यांनी … Read more

यंदा पीकविमा नोंदणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ ; अवघ्या ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा योजनेत सहभाग

Ahmednagar News : पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पीक विमा नोंदणीला प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा कृषी विभागाला होती. मात्र, पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट आलेली दिसत आहे. पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत पीकविमा नोंदणीसाठी मुदत ३१ जुलैला रात्री १२ वाजता संपली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत … Read more

तुम्हाला काय करायचे ते करा..? थकबाकीदाराची अरेरावी; नगर अर्बन बँकेने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडले…!

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जापोटी बँकेच्या अवसायकाणे शेवगावमध्ये एकाची मालमत्ता ताब्यात घेऊन तिला कुलूप लावले होते. मात्र संबंधित कर्जदाराने मी आणि माझ्या मुलाने कुलूप तोडले असून, तुम्हाला काय करायचे आहे ते करा. अशी अरेरावी करत ते कुलूप तोडले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, येथील नगर अर्बन … Read more

यंदाच्या श्रावण महिन्यात आला आहे अतिशय ‘दुर्मीळ’ योग ..! भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार

Ahmednagar News : हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. याच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक … Read more

विधानसभेसाठी प्रशासन सज्ज ! कशी आहे यंत्रणा, मतदान यंत्रे? विखेंनी आक्षेप घेतलेली यंत्रे आताही वापरणार का? पहा सविस्तर..

evm

Ahmednagar Politics : राज्यात विधानसभेचा बिगुल लवकर वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी सुरू केली आहे. येत्या ४० दिवसांत ही तपासणीची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याचा अंदाज आहे. … Read more

सध्या विरोधकांना फक्त दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांना विरोध करणे एवढेच काम ; कर्डिले यांची आ. तनपुरे यांच्यावर टीका

Ahmednagar News : भाजप सरकारने केलेली कामे प्रसिद्धी माध्यमातून आपणच ते काम केल्याचा कांगावा ते करीत आहेत. राहुरी शहरातील बाजारपेठ बंद पाडण्याचे खरे काम यांनीच केले. डॉ. तनपुरे कारखाना बंद पाडून बाजारपेठ उध्वस्त केली आणि आता बाजारपेठा उद्ध्वस्त होऊ नये म्हणून निवेदन दिले जाते. सध्या विरोधकांना फक्त दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांना विरोध करणे एवढेच काम … Read more

शेततळ्याचा शाप? १८ जणांचा बुडून मृत्यू, अहमदनगरमधील ‘त्या’ घटनांनी चिंता

shetatale

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासूनचा अढावा घेतला तर लक्षात येईल की, शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. समृद्धी आणण्यासाठी केलेली शेततळी हलगर्जीपणामुळे शाप ठरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील केवळ संगमनेर तालुक्याचा विचार केला तर पाच वर्षांत शेततळ्यांत पडून अठरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा आकडा घेतला तर हा आकडा देखील … Read more

महिलेचा धारदार शस्राने खून , तरुण गंभीर जखमी ; नाजूक प्रकरणातून दोन कुटुंबात वाद?

Ahmednagar News : सध्या अनेक नको ती प्रकरणे कानावर येत आहेत. यामुळे मोठे वाद विवाद देखील होत आहेत. असाच प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव निपाणी वडगाव या गावात घडला आहे. या भागात गावाच्या सिमेलगत राहणाऱ्या दोन कुटुंबात वाद झाले. या झालेल्या वादातून एका महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ … Read more

टीव्ही-मोबाइल पाहू देत नसल्याने मुले थेट पोलीस ठाण्यात, आई-वडिलांवर लावले ७ वर्षे शिक्षेचे कलम

tv mobile

आजकाल जगात काय घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. आज मुलांना, विद्यार्थ्यांना घडवताना पालकांना, शिक्षकांना मोठी कसरत करावी लागते. हे करत असताना बऱ्याचदा मुले आता तक्रार करू लागल्याने शिक्षकांसह पालकांचीही गोची होऊ लागली आहे. आता एक घटना समोर आली आहे. ही घटना सर्वानाच अचंबित करणारी आहे. मुलांनी थेट पोलीस ठाणे गाठत आपल्या आई वडिलांविरोधात ७ … Read more

अहमदनगरमध्ये शेअर मार्केट फसवणुकीचा हौदोस ! सहा महिन्यांत करोडो हडपले

share marcket

Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे शेअर्स खरेदी करून देतो, जास्त लाभ देतो अशा पद्धतीचे आमिष देऊन अहमदनगर जिल्ह्यात शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे. कोट्यवधी रुपये लुटले गेले आहेत. यातील काही बहाद्दर फरार झाले आहेत. आता आणखी काही प्रकरणे समोर आली असून सहा महिन्यांत आठ जणांना ३ कोटींना चुना लावला आहे. यापूर्वीचे सात गुन्हे … Read more

मोठा निर्णय ! कापूस, सोयाबीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार १० हजार रुपये, ‘ही’ प्रोसेस पूर्ण असणाऱ्यांनाच मिळतील पैसे

cm

राज्य शासन मागील काही दिवसांपासून विविध योजना, स्कीम, अनुदान आदी गोष्टी सढळ हाताने वाटत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना देखील राबवल्या जात आहेत. वीजबिल माफीच्या निर्णयानंतर आता राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. कापूस, सोयाबीन असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. तसा जीआर देखील निघाला असून लवकरच हे पैसेही मिळतील. मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने … Read more

‘मोक्कातील आरोपीचे विखेंच्या नावाने कार्यालय..’ , सुजय विखेंचाही थेट इशारा

vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगेलच तापायला सुरवात झाली आहे. आता माजी खा. सुजय विखे यांच्यावर विरोधकांनी घणाघाती आरोप केला आहे. त्यास विखे यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या दीपक अंबादास पोकळे याने सूजयपूर्व नावाने संपर्क कार्यालय सुरू केले असून, या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे … Read more

अहमदनगरमध्ये दोन महिन्यांत ७४ टक्के पाऊस ! ‘या’ नदीत मोठा विसर्ग, ‘त्या’ गावांना सतर्कतेचा इशारा

dam

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाळा सुरु होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण चार महिन्यांत सरासरी ४४८.१ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. गेल्या दोन महिन्यांत सरासरी ३३१.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण अपेक्षित पावसाच्या तुलनेत जिल्ह्यात ७४.२ टक्के पाऊस झाला आहे. श्रीगोंदा तालुक्याने दोन महिन्यांतच सरासरी ओलांडली आहे. या तालुक्यात १०७ टक्के पावसाची नोंद झाली … Read more