निळवंडेचे पाणी कालव्याद्वारे कुठंपर्यंत पोहोचले ? वाचा सविस्तर

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळ छायेखाली असलेल्या तळेगाव भागातील देवकौठे गावच्या शिवारापर्यंत नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचले आहे. त्यामुळे लाभधारक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. तळेगाव भागातील शेतकऱ्यांनी अनेक वर्ष निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा केली. माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून देवकौठे गावच्या शिवारापर्यंत निळवंडे धरणाचे पाणी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ती MIDC नक्की कोणी आणली ? मला साई संस्थान नको, विधान परिषदेची आमदारकी नको, एमआयडीसी द्या…..

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावळीविहीर, सोनेवाडी एमआयडीसीला मंजुरी दिली. यावर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन युवकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या, त्याला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आक्षेप घेत माझ्यामुळे एमआयडीसी मंजुर झाली, असा दावा काल शनिवारी (दि.२) पत्रकार … Read more

अहमदनगर मध्ये हे काय घडलं ? चक्क बोअरवेलची मोटार १०० फूट उडाली हवेत !

Ahmednagar News

Ahmednagar News : बांधकाम करण्याकरिता पाण्यासाठी बोअरवेल घेत असताना शेजारच्या बोअरवेलमधील मोटार आणि सर्व साहित्य शंभर फुटापर्यंत हवेत उडाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे नुकतीच घडली. तसा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यरत असलेले बोधेगाव येथिल विजय विश्वनाथ साळवे यांनी शेवगाव -गेवराई रोडवरील साईधाम येथिल गटनंबर … Read more

सुपा येथे पथदिव्यांसाठी तीन कोटी मंजूर : खा. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा गावासाठी ना. राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यातून व शासनाच्या माध्यमातून पथदिव्यांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशावरून व सुप्याचे माजी उपसरपंच तथा भाजयुमोचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर मजूर झाला असल्याचे खा. सुजय विखे यांनी … Read more

Shrigonda News : रस्ता अपघातात सेवानिवृत्त जवानाचा मृत्यू ! चारचाकी चालक वाहनासह फरार

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात सेवानिवृत्त जवानाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय दिलीप बारहाते (वय ४२) रा. कोळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चारचाकी चालक वाहनासह फरार झाला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण दत्तात्रय बारहाते हे नगर येथे राहण्यास असून. शनिवारी (दि.२) रोजी सकाळी … Read more

Business Idea : जबरदस्त व्यवसाय ! ‘हा’ बिझनेस थंडी व लग्नसराईत कमावून देईल लाखो रुपये

Business Idea

जीवनातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैसे कमी पडतायेत? मग त्यासाठी पैसे कमवायचा नवीन मार्ग शोधतायेत? तर मग तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया या ठिकाणी घेऊन आलो आहोत. हा बिझनेस आहे ड्रायफ्रूट्सचा बिझनेस. त्यातच आता थन्डी सुरु झालीये, त्यामुळे सध्या मार्केटमध्ये याची डिमांड प्रचंड वाढली आहे. त्यामुळे हा बिझनेस सुरु करण्यासाठी हे दिवस अत्यंत चांगले आहे. या … Read more

बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकावर शनिवारी (दि.२) रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. याबाबत मेघा सुयोगकुमार कोळेकर (वय-३५) रा. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, शनिवार (ता.२) रोजी मुलगा शौनक याच्यासह पाथर्डीहून शेवगाव बसस्थानकावर … Read more

अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल ! भाव वाढत नसतील, तर आमचा फायदा काय?

Agricultural News

Agricultural News : अल-निनो, निसर्गाचा लहरीपणा, पर्जन्यमान अल्प होऊन सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे जेमतेम निघालेले उत्पन्न आजही बहुतेक शेतकऱ्यांच्या घरातच आहे. उत्पादन घटूनही भाव वाढत नसतील, तर आमचा फायदा काय? असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत.पिकविलेल्या शेती मालाचे संकटाचे दाटलेले ढग हटणार कधी? अशी आर्त हाक शासनाला करत आहे. पावसाचा लहरीपणा, किडीचा … Read more

देशातील जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठबळ देईल – विखे पाटील

Maharashtra News

Maharashtra News : आघाड्यांचा खेळ फार काळ टिकत नाही, त्यामुळे देशात कितीही पक्ष एकत्रित आले तरी वेणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठबळ देईल, असा विश्वास महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी पुणेवाडीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानाचा क वर्गात समावेश … Read more

कत्तलखाने बंद करा ! वारकरी संप्रदाय व हिंदू समाजाचा उद्या तहसीलवर मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे खुलेआमपणे सुरू असलेले कत्तलखाने तालुका प्रशासनाने कारवाई करून तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत, कत्तलखान्यातून सोडवण्यात आलेल्या सर्व गाईंच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच गोरक्षकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.४) रोजी पाथर्डी तहसील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, एक जखमी ! निष्पाप बळी…

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : टाकळीभान येथील लोखंडे फॉलच्या नजिक टाकळीभान- नेवासा रोडवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रशांत ऊर्फ किरण अरुण साठे (वय २८) याला गंभीर मार लागुन त्याचा मृत्यू झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या नितीन डुकरे (वय ३५, दोघे रा. पिंपळगाव) यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.याबाबत … Read more

Good News : अखेर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती योजनेचा लाभ !

Good News

Good News : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याने खिडर्डी येथील भाऊसाहेब पारखे यांच्या लढ्याला अखेर यश प्राप्त झाले, अशी माहिती भाऊसाहेब पारखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असूनही राज्यातील … Read more

Ahmednagar Politics : विखेंच्या बालेकिल्ल्यातील 20 वर्षांची सत्ता संपवण्यासाठी भाजपचाच नेता थोरातांसोबत मिळाला ! पडद्यामागे ‘ही’ राजकीय गणिते जुळतायेत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उत्तरेत विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला आहे. असे असले तरी विखे यांनी त्यांचा शिर्डी व थोरातांनी त्यांचा संगमनेर हा बालेकिल्ला मजबूत ठेवला. परंतु सध्या अलीकडील काळात विखे याना शह देण्यासाठी थोरात व कोल्हे एकत्र येताना दिसत आहेत. हे सत्ता समीकरण गणेशच्या कारखान्याच्या निवडणुकीत दिसले. यात विखे यांना चांगलाच शह … Read more

सावधान ! दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसाल तर होऊ शकतो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

Maharashtra News

Maharashtra News : पैसे नको असे कुणी म्हणणांर नाही. पैसे तर सर्वानाच हवे असतात. परंतु दहा रुपयांच्या नाण्याच्या नशिबी मात्र नकार घंटा मात्र कायम आहे. जसे हे नाणे चलनात आले आहे तसे याबाबत विविध अफवा उठवल्या गेल्या. सन २००९ मध्ये हे नाणे चलनात आले. रिझर्व्ह बँकेने याबाबत अनेकदा विविध सूचना काढल्या परंतु तरीही दहा रुपयांचे … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान ! शेतकरी अर्थिक अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले तसेच ऊस तोडणी मजुरांच्या कोप्यात पाणी शिरले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील सलग तीन ते चार दिवसांपासून चांदा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तुरी पूर्णपणे झोपल्या असून गहू, हरभरा, कांद्याचे पीके वाया गेले. कापसाच्या वाती झाल्यामुळे शेतकरी अवकाळी पावसाने … Read more

आता दलाल नाही तर शेतकरीच ठरवणार कांद्याचे भाव ! सरकारच्या परवानगीशिवाय कुठेही पाठवू शकतील माल

Onion News

Onion News : कांद्याचे बाजारभाव ही एक मोठी समस्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांसमोर आहे. कांदा हे नगदी पीक आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून कवडीमोलाने त्याची विक्री सुरु आहे. त्यात जर भाव वाढले तर दलाल लिलाव पाडतात तर कधी सरकार निर्यात शुल्क वाढवून भाव नियंत्रणात आणते. त्यामुळे कष्टाने उत्पादित केलेला कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. … Read more

Gold investment : सोन्यात गुंतवणूक करताय?; सोने आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय का? जाणून घ्या 5 कारणे !

Gold investment

Gold investment : गुंतवणुकीचा विचार केला तर बाजारात अशा अनेक योजना आहेत जिथे आपण गुंतवणूक करून चांगला पैसा कमावू शकतो. काही लोक शेअर्समध्ये तर काही लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रधान्य देतात, अशातच काही लोक असे आहेत, जे मालमत्ता खरेदी करतात. अशातच बरेच जण सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोने ही अनेक शतकांपासून लोकप्रिय गुंतवणूक आहे … Read more

Online Payment : ऑनलाईन पेमेंटसाठी क्रेडीट कार्डचा वापर करताय ? अशी घ्या कार्डची काळजी अन्यथा होइल मोठं नुकसान !

Credit Card

Online Payment : सरकारच्या डिजिटल धोरणामुळे ऑनलाईन व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अगदीं छोट्या – मोठया प्रत्येक व्यवहारात क्रेडिट कार्डचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळेच २०१५ पासून आरबीआयने इएमवी चीफ आणि २०२२ पासून टोकणायजेशन सक्तीचे केले आहे. सध्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. … Read more