कोई धंधा छोटा नहीं होता ! रेल्वे स्टेशनवर सुचली एक भन्नाट कल्पना; सुरु केला वडापावचा व्यवसाय, उभी केली 40 कोटींची कंपनी !

vadapav business

Business Success Story : आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने लोकांच्या टोमण्याकडे लक्ष न देता त्याला जे योग्य वाटले ते केले आणि आज यशस्वी होण्याचा तमगा मिळवला आहे. व्यंकटेश अय्यर असे या अवलियाचे नाव आहे. अय्यर यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांचे टोमणे, कटू बोलणे पचवून आपल्या यशाचा प्रवास सुरू ठेवला आणि आज … Read more

Education Loan घेणार आहात ? मग ‘या’ 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ! नाहीतर….

Education Loan

Education Loan : शासनाच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी शोषित आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील शासनाकडून मदत दिली जात आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या योजना राबवल्या जात आहेत. मात्र असे असले तरी, प्रत्येकालाच उच्च शिक्षणासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळतो असे नाही. यामुळे अनेक विद्यार्थी एज्युकेशन लोन घेत असतात. … Read more

LIC ची भन्नाट योजना ! एकदा गुंतवणुक अन लाईफटाईम मिळणार पैसे, वाचा सविस्तर

LIC

LIC Scheme : आपल्यापैकी प्रत्येक जण भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करतोच. म्हातारपणात हाती पैसे असावेत यासाठी अनेकजण तरुणपनी गुंतवणुकीची योजना बनवतो. तर काही लोक काही विशिष्ट गोष्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करतात. जसे की, लग्न, घर, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न यांसारख्या विविध कारणांसाठी लोक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. दरम्यान आज आपण एलआयसीची अशी एक भन्नाट योजना जाणून … Read more

आरबीआय फाटलेल्या आणि जुन्या नोटांचे काय करते ? याबाबत अनेकांना माहितीचं नाही, वाचा डिटेल्स

RBI

RBI News : केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात कॅशलेस इकॉनॉमीला मोठी चालना मिळाली. केंद्रशासन नागरिकांना आता कॅशलेस व्यवहारासाठी विशेष प्रोत्साहित करत आहे. कॅशलेस व्यवहार वाढावेत यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. विशेष म्हणजे कॅशलेस व्यवहाराला आता देशात चांगली गती मिळाली आहे. लोकांना कॅशलेस व्यवहार अधिक सोयीचे आणि सोपे वाटू लागले आहेत. आता यूपीआय पेमेंट … Read more

पोस्टाच्या TD मध्ये गुंतवणूक करावी की स्टेट बँकेच्या FD मध्ये ? कुठे आहे सर्वाधिक व्याज व सुरक्षितता ? पहा..

Marathi News

Marathi News : आजकाल गुंतवणुकीचे महत्व चांगलेच अधोरेखित झाले आहे. तरुणांमध्ये गुतंवणूकीची सजगता निर्माण झाली आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणुकीच्या योजना आहेत. परंतु यातील अनेक धोकादायक ऑप्शन आहेत. परंतु ज्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नसते व ग्यारंटेड रिटर्न हवे असेल असे लोक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किंवा पोस्ट ऑफिस प्लॅनमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या पोस्ट ऑफिसची … Read more

Business Idea : काहीतरी युनिक बिझनेस करायचाय ? मग सुरु करा टेन्ट हाऊस बिझनेस, लाखो कमवाल, जाणून घ्या सविस्तर

Business Idea

Business Idea : कालानुरूप माणसाने बदलले पाहिजे. आजकाल अनेकांना बिझनेस सुरु करायचा असतो. ते तशा बिझनेस आयडिया देखील शोधत असतात. परंतु अनेक लोक जुन्या बिझनेस आयडियावर काम करतात. परंतु जर कालानुरूप बदलणाऱ्या व कालानुरूप डिमांड वाढणारा बिझनेस जर आपण स्वीकारला तर नक्कीच आपल्याला मोठी कमाई होईल. तर आज आपण अशाच युनिक बिझनेस विषयी जाणून घेऊव्यात. … Read more

Ahmednagar News : बिंगो जुगारवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : युवा पिढीला उध्वस्त करणाऱ्या बिंगो जुगारवर जिल्ह्यात पोलीसांनी तात्काळ बंदी घालून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. जिल्ह्यात बिंगो जुगार जोमात सुरू आहे. ऑनलाइन बिगोमुळेच अनेक लोकांचे संसार उध्वस्त होत … Read more

Shrigonda News : कुकडी कारखाना देणार २९११ रुपयांचा पहिला हप्ता

Shrigonda News

Shrigonda News : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना उसाला पहिला हप्ता २९११ रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. नागवडे सहकारी साखर कारखान्याने कालच २७०० रुपयाप्रमाणे पहिली उचल देणार असल्याचे जाहीर केले आहे. कुकडी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पहिली उचल २६०० देणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र … Read more

नासाच्या तज्ज्ञांनी मंगळासाठी बनवले खास हेलिकॉप्टर!

Marathi News

Marathi News : खगोलतज्ज्ञांच्या कुंडलीत मंगळ अगदी फिट्ट बसला आहे. काही केले तरी मंगळ आपल्यावरून तज्ज्ञांचे लक्ष अजिबात विचलित होऊ देत नाही. संशोधकही मंगळाच्या भुरळीतून काही बाहेर येत नाहीत. नासाच्या तज्ज्ञांनी मंगळासाठी खास हेलिकॉप्टर तयार केले आहे. नासाच्या इगन्यूटी हेलिकॉप्टरने मंगळावर भरारी घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी नव्या हेलिकॉप्टरची पृथ्वीवर चाचणी करण्यात आली. नासाच्या इगन्यूटी हेलिकॉप्टरने यश … Read more

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला

Maharashtra News

Maharashtra News : पाच दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला खंडकरी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निकाली काढला. वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी व सार्वजनिक उद्देशासाठी जमीन संपादित करण्याच्या त्यांच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने मान्यता दिली. हा ऐतिहासिक निर्णय स्वागतार्ह असल्याचे वाकडीचे माजी सरपंच डॉ. संपतराव शेळके व गोरक्षनाथ कोते यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी … Read more

Kopergaon News : सिंचनासाठी गोदावरी कालव्यातून १० डिसेंबरनंतर आवर्तन द्यावे

Kopergaon News

Kopergaon News : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे रब्बीसाठी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणारे आवर्तन १० डिसेंबरनंतर सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी … Read more

रात्री कोण कुणाच्या घरी जातो याचे माझ्याकडे व्हिडीओ,..आता कपडेच उतरवतो; खा. सुजय विखेंच्या बेधडक वक्तव्याने खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : साध्याच राजकारण अगदीच वेगळ्या वळणावर गेलेले दिसत आहे. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या हिशोबाने अहमदनगर मध्ये तर आरोप, प्रत्यारोपांचे फटाकेच फुटत आहेत. यात जास्त करून एकीकडे विखे व दुरीकडे एकवटलेले विखे विरोधक असच राजकारण दिसत आहे. मागील काही दिवसांत आरोपींच्या फैरी अगदी टोकापर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु आता खा. सुजय विखे यांनी एका … Read more

Ahmednagar Politics : आमदार तनपुरे आक्रमक ! म्हणाले सत्यनारायण घालण्याची वेळ या सरकारने आणली…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सत्यनारायण घालण्याची वेळ या सरकारने आणली. माझ्या मतदारसंघातील विकासकामांमध्ये सत्तेत असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारमुळे आता या पुढे कोणतेही विघ्न येऊ नये, म्हणून सत्यनारायणालाच साकडे घातले. सर्वसामान्य जनतेची रखडलेली महत्त्वाची विकासकामे आता तरी तातडीने मार्गी लागावीत, यासाठी सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते, असे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर … Read more

श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही – आ.लहू कानडे

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. तरुणांसाठी नोकरी मेळावा घेऊन सुमारे ११०० तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अतिवृष्टीच्या मदतीसाठी आंदोलन केल्याने मदत मिळाली. विम्याच्या २५ टक्के अग्रीम मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सरकारकडे पाठपुरावा केल्याने श्रीरामपूर तालुका दुष्काळी यादीत आला आहे. तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही, असे आश्वासन आ.लहू कानडे … Read more

जमिनीत ओल असल्याने शेतकऱ्यांचे चारा पिकांना प्राधान्य

Agricultural News

Agricultural News : गेल्या चार दिवसांपासून नगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने बहुतेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले; मात्र पेरणीलायक पुरेशी ओल निर्माण झाल्याने शेतकरी ज्वारी, हरभरा पेरणीसाठी सरसावले असून, चारा पिकांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अवकाळीने कही खुशी, कही गम अशी परिस्थिती झाली आहे. भर पावसाळ्यात गुंगारा देणारा पाऊस खरीप हंगाम संपला तरी परत आला नाही. त्यामुळे … Read more

आ. गडाखांच्या आंदोलनाची मागणी पूर्ण नेवासा तालुक्यातील बंधारे भरले

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आक्रमक पावित्रा घेऊन निर्माण केलेला दबाव, तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यातून मुळा, प्रवरा नद्यांवरील नेवासा तालुक्यातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्याला पाणी सोडण्यास नेवासा … Read more

अवकाळीपाठोपाठ रोगराईने पिके धोक्यात ! ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यासह राज्यात पडत असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहेत. मात्र आता सततच्या ढगाळ हवामानामुळे तुर कांदा, कपाशी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांसमोर असलेल्या संकटात वाए झाली आहे. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव, भातकुडगांव, आपेगांव, आखतवाडे, आव्हाणे बु, मळेगांव परीसरात अवकाळी वादळी पाऊस व सततच्या ढगाळ हवामानामुळे तुर … Read more

पाथर्डी शेवगावमधे लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील : आ. राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी -शेवगावमधे दुष्काळी परिस्थीती आहे. दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणुन यादीत समाविष्ट झाले आहेत. कोरडगाव मंडळाचा समावेश चुकुन राहीलेला आहे तो ही लवकरच होईल. यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच कोरडगाव मंडळाचा समावेश दुष्काळी यादीत होईल. तसेच सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. असा … Read more