पाथर्डी तालुक्यातील ‘वृद्धेश्वर’ देणार पहिला हप्ता २७२५ रुपये

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात गळितास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रिक टन २ हजार, ७२५ रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असून, पुढील प्रत्येक पंधरवड्यात गळितास येणाऱ्या उसाला प्रतिमेट्रिक टन पंचवीस रुपयांची वाढ दिली जाणार आहे, अशी माहिती कारखानाचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांनी दिली. या अधिक माहिती … Read more

Agricultural News : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव ! चारा टंचाईचा धोका निर्माण होणार ?

Agricultural News

Agricultural News : श्रीरामपूर तालुक्यासह नगर जिल्ह्यात पशुधनासाठी मागील काही वर्षापासून मका पिकाची लागवड वाढत आहे. त्यात यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने चारा टंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील चारा नियोजनासाठी अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत मका लागवड केली आहे. परंतु मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप दिसत आहे. परिणामी, अळीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांच्या फवारण्या घ्याव्या, … Read more

मराठवाड्याला दिलासा… गंगापूर धरणातूनही विसर्ग सुरू ! १८८ किलोमीटरचे अंतर पार करत आज जायकवाडीत पोहोचणार पाणी

Maharashtra News

Maharashtra News : नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून जायकवाडीसाठी ५ हजार ६९६, तर गंगापूरसह कडवा व मुकणे धरणातून ५ हजार ३४० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक ते जायकवाडी हे १८८ किलोमीटरचे अंतर पार करत हे पाणी सोमवारी सकाळी जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गोदावरी नदीत शुक्रवारी (दि. २४) १०० … Read more

Ahmednagar News : जायकवाडीला पाणी गेल्यानंतर नदी पात्रातील सर्व बंधारे भरून

Ahmednagar News

Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटपानुसार सध्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. परंतु पाणी सोडणे बंद करत्यावेळी गोदावरी, मुळा व प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यात यावेत, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने … Read more

हिवाळी अधिवेशनात जिल्हा विभाजन ! श्रीरामाच्या नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा करा…

Ahmednagar News

Ahmednagar News : गेली चाळीस वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. जिल्हा विभाजन होत नसल्याने सर्वांगिण विकास खंडित झाला आहे. जिल्हा विभाजन प्रश्न गांभीर्याने घ्यावा. यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारने जिल्हा विभाजन विधेयक मांडून सर्वानुमते मंजूर करून ऐतिहासिक निर्णय घ्यावा. तसेच प्रभू श्रीरामाचे नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा करावा, असे आवाहन श्रीरामपूर जिल्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कांदा जाणार दुबईला !

Onion News

Onion News : जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी अनेक उपाययोजना अंमलात आणल्याने येथील बाजार समितीतून शेतकऱ्यांचा कांदा आता दुबईच्या बाजारात जाणार आहे. यासाठी कार्ले यांनी बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कांदा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तशी सोय केली असून, कंटेनरमधून ३० टन कांदा दुबईकडे जाणार आहे. या कांदा निर्यातीतून शेतकऱ्यांच्या कांद्याला … Read more

Ahmednagar Breaking : दोन भीषण अपघात, माजी सैनिकासह युवकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरूच आहे. मागील काही घटना ताजा असतानाच आता आणखी दोन अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. अहमदनगर – दौंड मार्गावर काष्टी शिवारात परिक्रमा इंजिनिअरिंग कॉलेज समोर दुचाकी-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात मोटरसायकल चालक … Read more

Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पुढील दोन दिवस…

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अंरिंज व यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस व गारा पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वा-यांशी संयोग झाला आहे. त्यामुळे कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून येत असल्यामुळे अनुकूल वातावरण तयार होऊन पाऊस पडला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा ! महसूल मंत्री विखेंचे आदेश

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पारनेर तालुक्यात मात्र गारपिटीने कहर केला. तालुक्यातील जवळा, सांगवी सूर्या, निघोज, वडनेर, सिद्धेश्वर वाडी, पानोली या प्रमुख गावांसह इतर दहा ते बारा गावांमध्ये जबरदस्त गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेले घास गेले आहेत. पपई, द्राक्षे, केली या बाग अक्षरशः झोपल्या आहेत. तूर, मका आदी पिके … Read more

अचानक भरून आलेले आभाळ, सोसाट्याचा वारा, अचानक कोसळू लागलेल्या धारा आणि काही क्षणातच…

Maharashtra News

Maharashtra News : अचानक भरून आलेले आभाळ, सोसाट्याचा वारा, अचानक कोसळू लागलेल्या धारा आणि काही क्षणातच झालेला गारांचा मारा.. असे हिवाळी पावसाळ्याचे चित्र राज्यात रविवारी अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. राज्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे दाणादाण उडाली. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. नाशिकमधील द्राक्ष बागांची, कांद्याची मोठी हानी … Read more

Papaya fruit : कच्ची पपई आरोग्यासाठी वरदान, आजच करा आहारात समावेश !

Papaya fruit

Papaya fruit : पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मनाली जाते. खासकरून महिलांसाठी. पपई चवीसोबतच अनेक गुणांनी समृद्ध आहे. आपण सगळ्यांनी पिकलेली पपईचे सेवन केले असेल, पण तुम्ही कधी कच्ची पपई खाल्ली आहे. तुमच्या माहितीसाठी पिकलेल्या पपईपेक्षा कच्ची पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये असलेले पोषक तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कच्च्या पपईचे सेवन … Read more

रब्बीचे हमीभाव जाहीर ! तीळ, मूग, सूर्यफूल उत्पादक शेतकरी मालामाल, कोणत्या पिकांस किती हमीभाव? हागू,हरभरा यांची किती झालीये पेरणी? वाचा सविस्तर

Agricultural News

 Agricultural News : रब्बी हंगामामधील पिके आता काही दिवसात काढणीला येतील. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २०२३- २४ साठी हमीभाव जाहीर केला आहे. यंदाचा हमीभाव पाहता मागीलवर्षी असणाऱ्या भावापेक्षा यंदा दरवाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. हमीभाव वाढला असला तरी उत्पादन खर्चदेखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे तुलनेत ते एकच गणित होते. असे असले … Read more

अहमदनगर : इमामपूर घाटात भीषण अपघात, शनिशिंगणापूर देवस्थानच्या पुजाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर घाटात ओहरटेकच्या नादात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शनिशिंगणापूर देवस्थानच्या पुजाऱ्याचा मृत्यू झाला. श्रीकांत मधुकर जोशी (वय ५०, रा. भिस्तबाग चौक, पाइपलाइन रोड, नगर) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते नगरहून शनिशिंगणापूरला निघाले असताना हा अपघात घडला. अधिक माहिती अशी : श्रीकांत मधुकर जोशी हे मूळचे सोनई (ता. नेवासा) … Read more

Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करायचं आहे?, करा ‘हे’ घरगुती उपाय !

Weight Loss

Weight Loss : नोव्हेंबर महिना संपत आला आहे. हळू-हळू थंडी देखील जाणवू लागली आहे. या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत भूक जात लागते म्हणूनच लोक अनेक प्रकारचे पदार्थ खातात. याशिवाय ते व्यायामकडे विशेष लक्ष देत नाहीत. अशास्थितीत त्यांना वजन वाढीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढत्या वजनामुळे शरीरातील अनेक आजारांचा धोका … Read more

दूध दरात मोठी घसरण ! खुराकाचे भाव गगनाला भिडले, संतप्त शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, दुग्ध विकास मंत्री विखे यांच्या ३५ रुपये दराचे काय झाले?

Milk Price

Milk Price : शेतकऱ्यांच्या समस्या त्यांची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत काही पिकेना. त्यामुळे काहींनी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरु केला. परंतु दुधाचे भाव प्रचंड घसरले आहेत. तुलनेने खुराकाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध विकून फायदा तर होईनात उलट त्यांचा खर्च धरून ते मायनस मध्ये जाऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी … Read more

Home Remedies : खोकल्याच्या समस्येने हैराण आहात?; मधासोबत करा ‘या’ गोष्टींचे सेवन !

Home Remedies

Home Remedies : हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. हळू-हळू थंडी देखील जाणवू लागली आहे. हिवाळ्याचा हंगाम येताच आजारपण सुरु होते, कारण या मोसमात वातावरण थंड असल्यामुळे, सर्दी, खोकला, घसा, यांसारखे आजार उदभवतात. या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे यांसारखे आजार होतात. म्हणूनच या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची फार गरज असते. हिवाळ्यात अनेकदा अनेक समस्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! तथाकथित ‘डॉन’ची दहशत, कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चाललाय का असा प्रश्न सध्या पडत आहे. कारण दररोज नवनवीन गुन्ह्याचा घटना समोर येत आहेत. नुकतेच पारनेरमधील माय लोकांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिअर बारच्या कर्मचाऱ्याने बिल मागितले म्हणून आम्हाला ओळखत नाहीस का?, आत्ताच जेलमधून बाहेर आलोत, आम्ही कोपरगावचे … Read more

अहमदनगर : गुलाबी थंडी नाहीच ! थंडी आधीच पावसाची एंट्री, जिल्ह्यात ‘या’ भागांत जोरदार बरसला

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा वातावरणाचे चक्र फिले आहे असे प्रत्येकाच्या तोंडी येत आहे. एल निनो वादळाचा हा परिणाम असावा असा अंदाजही व्यक्त होत आहे. पावसाळा संपून हिवाळा लागला अन गुलाबी थंडी हवीहवीशी वाटू लागली. परंतु थन्डी पडण्याआधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध भागात काल (दि.२६) जोरदार पाऊस झाला. अकोले, राहाता, राहुरी, कोपरगाव, … Read more