LIC ची Children’s Money Back पॉलिसी ! तुमचा मुलगा २५ व्या वर्षीच बनेल लखपती

Children's Money Back Policy of LIC

Children’s Money Back Policy of LIC : बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे महत्व जसे वाढत चालले आहे तसेच हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा विमा पॉलिसी असेल यांचेही महत्व वाढत चालले आहे. गुंतवणूक व विमा पॉलिसी यासाठी सेफ जागा म्हणजे LIC . LIC मध्ये तुम्हाला एक से बढकर एक गुंतवणुकीचे प्लॅन मिळतील. हे प्लॅन प्रत्येक वयोगटानुरूप गरजा लक्षात घेऊन … Read more

अटलांटिक महासागरात नगरचे भूमीपुत्र कॅप्टन शकील सय्यद यांनी वाचवले अनेकांचे प्राण

Marathi News

Marathi News : अटलांटिक महासागरात वादळामुळे भरकटलेल्या बोटी मधील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी नगर शहरातील भूमीपुत्र कॅप्टन शकील सय्यद यांनी केली आहे. शिस्तबद्ध व धाडसी ऑपरेशनमुळे भरकटलेल्या बोटीतील नागरिकांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरुप वाचविण्यात आले. तपोवन रोड येथे वास्तव्यास असलेले कॅप्टन शकील सय्यद हे मर्चंट नेव्ही मध्ये मागील वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे. … Read more

आता अशीच शर्यत पुन्हा रंगलीय ! तीही चंद्रावरूनच चंद्रावर पहिला…

Marathi News

Marathi News : चंद्रावर पहिले कोण पाऊल ठेवतो, अशी शर्यत रंगली होती. यात अमेरिका आणि रशिया या मातब्बर शक्ती सहभागी होत्या. आता अशीच शर्यत पुन्हा रंगलीय. तीही चंद्रावरूनच. चंद्रावर पहिला तळ कोण ठोकते, यावरून अंतराळाचे स्वामित्व कुणाकडे या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. अमेरिका आणि चीनमध्ये रंगलेल्या या शर्यतीचा मात्र दोन्ही देशांच्या गुप्तचरांनी चांगलाच धसका घेतला … Read more

डॉ. विखे कारखान्याच्या याचिकेवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी

Maharashtra News

Maharashtra News : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर न्यायालयाने १२ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचे निश्चित केले असून १२ डिसेंबरला बाजू ऐकून घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे … Read more

अनियमित वीजपुरवठयाचा रब्बी पिकांना फटका !

Agricultural News

Agricultural News : सध्याच्या परिस्थितीत रब्बी पिकांना पाणी देणे गरजेचे असताना कृषिपंपांना केला जाणारा अनियमित विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला, परिणामी मूग पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील वारकऱ्यांनी काढला राहुरी तहसीलवर मोर्चा !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ दैनंदिन पुजा करणाऱ्या पुजाऱ्यांवर व भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ काल मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो वारकऱ्यांसह गुहा व पंचक्रोशीतील कानिफनाथ फक्त या मोर्चात सहभागी झाले होते. टाळ, मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथभक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले. … Read more

अनुभव नाही म्हणून अनेक कंपन्यांनी कामावरच घेतले नाही.. मग सध्या रद्दीतून उभी केली ८०० कोटींची कंपनी

Success story

Success story : असाध्य ते सध्या करिता सायास..अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रयत्न, कष्ट, योग्य नियोजन आदींमुळे माणूस नक्कीच यशस्वी होतो. याचीच एक प्रचिती महिलेले दिली आहे. एक स्त्री.. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक कंपन्यांत भटकली.. परंतु फर्श्र म्हणून कुणीच जॉब देईना..अन मग एक आयडिया आली व जिद्दीच्या जोरावर उभी केली ८०० कोटींची कंपनी !!! या … Read more

कांद्याचे भाव चांगलेच वाढले ! कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक…

Onion News

Onion News : संगमनेरात कांद्याचे भाव चांगले वाढले आहे. शहरातील भाजी बाजारामध्ये कांदा पन्नास ते साठ रुपये किलोने विक्री केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मंगळवारी कांद्याला प्रति किंटलला तब्बल ४ हजार ८११ रुपयांचा भाव मिळाला. शहरातील भाजीपाला बाजारामध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांद्याचा भाव वाढला आहे. कांद्याची विक्री तब्बल पन्नास ते साठ रुपये … Read more

LIC ची शानदार योजना ! 54 रुपयांची बचत केली तर 100 वर्षांपर्यंत अकाउंटवर येत राहतील हजारो रुपये

LIC Scheme

LIC Scheme : गुंतवणुकीचे अनेक पर्याय आता मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. परंतु बहुतांश लोक सुरक्षित पर्याय शोधत असतात. सुरक्षित व ग्यारंटेड इन्कम हवा असेल तर यासाठी एलआयसी हा उत्तम पर्याय आहे. LIC ला सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पहिले जातेच शिवाय LIC विविध उत्पन्न गटांचा विचार करून अनेक योजना चालवते. LIC च्या अनेक योजना आहेत. आज … Read more

Numerology Numbers : सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात ‘ही’ लोकं, जाणून घ्या…

Numerology Numbers

Numerology Numbers : ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे जसे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते, तसेच अंकशास्त्राद्वारे देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. वैदिक ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही एक महत्वाची शाखा आहे, ज्याच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात, जसे की, भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारावर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एखाद्या व्यक्तीच्या राशीवरून जसे आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल … Read more

Budhaditya Rajyog 2023 : वर्षांनंतर तयार होत आहे विशेष योग, ‘या’ 4 राशींचे चमकेल नशीब !

Budhaditya Rajyog 2023

Budhaditya Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रहांना विशेष महत्व आहे. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा इतर राशींवर खोलवर प्रभाव दिसून येतो. प्रत्येक ग्रह ठराविक कालांतराने राशिचक्र बदलतो, त्यामुळे काही संयोग आणि विशेष राजयोग देखील तयार होतात. ज्याचा फायदा स्थानिकांना होतो. दरम्यान, ग्रहांचा राजकुमार आणि व्यवसाय, बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाजार समितीच्या सचिवपदाचा वाद पुन्हा उफाळला ! काळे यांना पदभार देईनात, सचिवांना धक्काबुक्की करत गाडीची तोडफोड

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीरामपूर बाजार समितीचा वाद अद्यापही मिटेना. २०२२ पासून या वादाचे भिजत घोंगडे होते. परंतु विविध आदेशानुसार पुन्हा एकदा बाजार समितीच्या सचिव पदाचा पदभार घेण्यासाठी सचिव किशोर काळे आले असता वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यांच्यासोबत आलेल्या कैलास भणगे या सहकाऱ्यालाही मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल (मंगळवारी) घडली. … Read more

आमदार संग्राम जगताप करणार उपोषण ! हे आहे महत्वाचं कारण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे, पोलीस तपासही वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे, यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे, या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी अन्यथा २८ नोव्हेंबरपासून दाळमंडईत उपोषण करू असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी … Read more

Shani Dev : येणारे वर्ष ‘या’ राशींसाठी असेल फलदायी; शनि आणि केतूची असेल विशेष कृपा !

Shani and Ketu

Shani and Ketu : नऊ ग्रहांमध्ये केतू, राहू आणि शनि हे खूप महत्वाचे ग्रह मानले जातात. या ग्रहांच्या हालचालीचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येतो. या ग्रहांची जर तुमच्यावर नजर पडली तर आयुष्य उध्वस्त होऊ शकते. म्हणूनच या ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे.  केतूला भ्रामक ग्रह म्हटले जाते कारण ते मानवी जीवनातील भ्रम आणि विश्वासाचे प्रतीक … Read more

Ahmednagar News : ब्रेक फेल झाल्याने एसटीची कंटेनरला जोराची धडक

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीकडून नगरकडे जात असलेल्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने पुढे असलेल्या कंटेनरला जोराची धडक दिल्याची घटना राहुरी शहरातील जुने बसस्थानक परिसरात नगर- मनमाड राज्य महामार्गावर दि. २० नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले. याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की कचरू निवृत्ती कारखेले (वय ५७ वर्षे) हे पाथर्डी डेपोमध्ये बसचालक … Read more

सहा ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामासाठी निधी मंजूर – आमदार प्राजक्त तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायत कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामांसाठीचा प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुर केला होता; मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या गतिमंद सरकारने या कामासाठी विलंब लावला. सातत्याने पाठपुरावा करून आता या ६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ बु, तांभरे, पाथर्डी तालुक्यातील शिराळ, … Read more

जिल्हा बँकेच्या राजकारणात उलथापालथ होणार ? माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांवर वेगवेगळे धक्कादायक आरोप, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

ADC Bank

जिल्हा बँकेच्या राजकारणात विविध घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याचे कारण असे की, ते बँकेचे अध्यक्ष असतानाच या पदासाठी अपात्र झाले होते. तसेच पुढील निवडणूक लढविण्यासही ते अपात्र होते. मात्र, असे असतानाही त्यांनी निवडणूक लढवली, असा अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी दिलाय. परंतु यानंतर … Read more

माझा मुलगा शाळेतून कुठे तरी निघून गेला आहे, अशी माहिती आईने देताच पोलीस…

Ahmednagar News

Ahmednagar News : माझा मुलगा शाळेतून (साई भारत ठाकूर, वय १३) कुठे तरी निघून गेला आहे, अशी माहिती आईने सांगताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन त्वरित अंमलदारांची पथके नेमणूक करुन मुलाचा सहा तासात शोध लावला. सदर मुलाला आपल्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पालकांसह नाते नातेवाईकांनी पोलिसांचे आभार … Read more