मृत्युपत्राला आव्हान देता येते का ? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम

Propery Rules

Propery Rules : मृत्युपत्र किंवा Will हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जो मृत्यूनंतर मालमत्तेचे वाटप कसे करावे याबद्दल स्पष्टता देतो. हा दस्तऐवज कुटुंबातील वाद टाळण्यासाठी आणि कायदेशीर वारसांना योग्य हक्क मिळावा यासाठी तयार केला जातो. मात्र, अनेकदा काही कुटुंबीयांना मृत्युपत्राच्या सामग्रीशी असहमती असते, आणि त्यामुळे ते त्यास न्यायालयात आव्हान देऊ शकतात. मृत्युपत्राला आव्हान देता येते … Read more

Money Plant Tips : वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात कुठे ठेवावा ? जाणून घ्या विशेष टिप्स

Money Plant Tips : मनी प्लांट ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ घराला सुंदर आणि आकर्षक बनवतेच नाही तर वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानली जाते. अनेक लोक घरात किंवा बागेत मनी प्लांट लावतात, पण काही दिवसांनी ती कोरडी पडते किंवा पूर्णतः सुकून जाते. योग्य पद्धतीने लावल्यास आणि काळजी घेतल्यास मनी प्लांट दीर्घकाळ तजेलदार राहू … Read more

Royal Enfield चाहत्यांसाठी मोठी संधी ! फक्त ₹55,000 मध्ये 2 लाखांची बाईक घरी आणा

भारतीय बाईकप्रेमींसाठी रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही एक प्रतिष्ठेची बाईक मानली जाते. दमदार इंजिन, उत्कृष्ट लूक आणि मजबूत परफॉर्मन्समुळे Royal Enfield Classic 350 ही देशभरातील ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, याची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याने अनेकांना ती खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अवघड वाटते. पण आता तुमच्यासाठी एक भन्नाट संधी आहे – फक्त ₹55,000 मध्ये … Read more

Skoda Kylaq ची धडाक्यात एंट्री, डिलिव्हरी सुरू, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या

Skoda Kylaq

Skoda ने आपल्या नव्या Kylaq SUV ची भारतात अधिकृत डिलिव्हरी सुरू केली आहे. दमदार परफॉर्मन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह ही SUV ग्राहकांना प्रीमियम अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय बाजारपेठेत स्पर्धा वाढत असताना, Skoda ने Kylaq ला SUV सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय म्हणून सादर केले आहे.Skoda Kylaq ची सुरुवातीची किंमत ₹7.89 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू … Read more

Ration Card News : महत्वाची अपडेट ! 31 मार्चनंतर मिळणार नाही मोफत गहू-तांदूळ…

Ration Card

Ration Card News : भारत सरकारकडून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी रेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे. देशभरातील लाखो कुटुंबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत धान्य पुरवण्यासाठी सरकार शिधापत्रिकेच्या माध्यमातून सुविधा देते. मात्र, आता सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही … Read more

1 फेब्रुवारीपासून बदलले हे नियम ! जाणून घ्या काय होणार तुमच्या आयुष्यात बदल ?

1 फेब्रुवारी 2025 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, जे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतील. केंद्रीय अर्थसंकल्पासह बँकिंग, UPI व्यवहार, एलपीजी गॅसच्या किमती, मुदत ठेवी (FD) आणि अन्य आर्थिक सेवा यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. हे बदल सर्वसामान्यांसाठी मोठे असून, यामुळे आर्थिक नियोजनावरही परिणाम होईल. UPI व्यवहार मर्यादेत बदल फीचर फोन वापरकर्त्यांसाठी … Read more

अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी

AMC

अहिल्यानगर – शहरात शासननिणर्यानुसार प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) २.० राबविण्यात येत आहे. “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत चार घटकांचा समावेश असून नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घरकुले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वतःच्या जागेत घर बांधण्यासाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेवून महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन … Read more

उद्धव ठाकरे इन, एकनाथ शिंदे आऊट ? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का ?

महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यानंतर राज्यात नवे समीकरण जुळण्याची चर्चा सुरू झाली होती. विशेषतः एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील वाढता तणाव, तसेच उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्या संभाव्य जवळिकीमुळे राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. शिंदेंच्या भूमिकेवर भाजप नाराज विधानसभा निवडणुकीनंतर … Read more

भगवानगडावरून नामदेव शास्त्री महाराजांचा मुंडेंना पाठिंबा ! म्हणाले धनंजय मुंडे खंडणीवर…

राज्यात मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भगवानगड भेट विशेष महत्त्वाची ठरली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर आज नामदेव शास्त्री महाराजांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्यांनी स्पष्टपणे … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भव्य हळदीकुंकू समारंभ – लाडक्या बहिणींच्या सन्मानाचा सोहळा उत्साहात संपन्न!

शिर्डी : मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर जनसेवा फाउंडेशनतर्फे महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिर्डीतील हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर लाडक्या बहिणींच्या सन्मानाचा, प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव होता. या सोहळ्याचे नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनी विखे पाटील, डॉ. सुजय दादा विखे पाटील आणि धनश्री विखे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला महिलांचा … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा हादरा ! 12 माजी नगरसेवक शिंदे गटात

mauni amavasya

अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष संभाजी कदम यांच्यासह बारा माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरातील ठाकरे सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशामुळे शिंदे सेनेला नगर शहरात मोठी ताकद मिळाली आहे. विशेष म्हणजे, … Read more

लोणी खुर्द ब्लॅकमेलिंग प्रकरण : पैशांसाठी धमकी देणारी मनीषा साबळे आणि साथीदाराला पोलिस कोठडी !

crime

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील शरद आहेर यांना बदनामीची धमकी देऊन पैसे घेतल्याबद्दल ‘ मनीषा’ व तिच्या एका साथीदाला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. लोणी खुर्द येथील प्रतिष्ठित व्यक्ती किरण किसनराव आहेर यांना नाशिक येथील मनीषा विजय साबळे या महिलेने समाज माध्यमावर ओळख करून नंतर त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याबद्दल … Read more

संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, अन्यथा उद्रेक होईल ! भर सभेत बाळासाहेब थोरात यांनी दाखविले प्रस्तावाचे पुरावे

सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळी करत आहेत. आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. संगमनेरच्या स्वातंत्र्याची खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. यावेळी त्यांनी भर सभेत तहसीलदार यांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना … Read more

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग स्टुडिओचे लोणी येथे भव्य उद्घाटन सोहळा

लोणी येथे कुमार तुषार फुलाटे यांनी सुरू केलेल्या प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग या स्टुडिओचा उद्घाटन समारंभ डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर डॉ. विखे पाटील यांनी स्टुडिओची पाहणी केली आणि उपस्थित बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. या विशेष प्रसंगी फुलाटे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, ज्याचा स्वीकार करून … Read more

संगमनेर तालुका विभाजणीच्या कुटील डावास गावागावातून मोठा विरोध ! संगमनेर तालुका पेटून उठेल…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना घेऊन राज्यात विकसित ठरलेल्या संगमनेर तालुक्याचा  विकास मोडण्याचा कुटिल डाव करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. तालुका विभाजन करून संगमनेर मधील जनतेला त्रास देण्यासाठी पालकमंत्री व प्रशासनाने आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. निर्णयाविरुद्ध संगमनेर तालुक्यातील तरुणांसह प्रत्येक गावात मोठा संताप निर्माण … Read more

नागरिकांची सोय न बघता अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव झालाच कसा ? स्वतंत्र तहसील निर्मिती हे राजकीय षडयंत्र…

संगमनेर : संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव तयार झाला, तो थेट मंत्रालयापर्यंत सुद्धा पोहोचला. संगमनेरची मोडतोड होत असताना लोकप्रतिनिधी गप्प का बसले? आता ते माहीत नसल्याचा आव आणत आहेत. ते संगमनेरच्या जनतेसोबत आहेत की आजवर संगमनेरला विरोध करणाऱ्यांच्या सोबत हे त्यांनी स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, असा संतप्त सवाल ज्येष्ठ कार्यकर्ते आर.बी. राहणे … Read more

राज ठाकरे यांचे वक्तव्य, बाळासाहेब थोरात म्हणाले लोकशाही वाचवणे ही आपली…

Ahilyanagar Politics : मुंबईत आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की, संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा प्रभाव असूनही त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. गेल्या सात निवडणुकांमध्ये थोरात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते, मात्र यंदा ते १०,००० मतांनी पराभूत झाले. त्यांनी असा … Read more

Raj Thackeray यांचा घणाघात, Balasaheb Thorat कसे पराभूत झाले? Ajit Pawar यांच्यावर निशाणा !

मुंबईमध्ये आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालांवर तीव्र शंका उपस्थित केली. त्यांनी विशेषतः काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षित पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही जोरदार टीका करत, त्यांच्या विजयाची गणिते संशयास्पद असल्याचे स्पष्ट केले. थोरात कसे पराभूत झाले ? … Read more