महानगर बँकेत राजकारण येऊ देऊ नका – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News : मराठा बांधवांचा ताब्यात असलेल्या शेळके कुटुंबाची गुलाबराव शेळके महानगर शेडयुल्ड बँकेत राजकारण येऊ देऊ नका व कोणी ही राजकारण करू नका, असे आवाहन नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. दिवंगत अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त पिंपरी जलसेन येथे आयोजित शोकसभेत कर्डिले बोलत होते. ते पुढे म्हणाले … Read more

अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक ! ७ महिन्यानंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात तालुका पोलिसांना ७ महिन्यानंतर यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद दत्तात्रय गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याने एका अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. … Read more

Gaon Chalo Abhiyan : गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला ‘ह्या’ गावात मुक्काम!

Gaon Chalo Abhiyan : आज गाव चलो अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम करून गावातील नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने ‘गाव चलो अभियान’ … Read more

तलाठी नव्हे आता ग्राम महसूल अधिकारी ! महसूल मंत्री विखे पाटील यांची राज्यस्तरीय अधिवेशनात घोषणा

Talathi Name Change : गावपातळीवर महसूल विभागाचा चेहरा असलेल्या तलाठी पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे नाव देण्याची घोषणा महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिला हा महत्वाचा आदेश

Ahmednagar News : गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली. मान्सूनमध्ये कमी पाऊस झाला असल्याने याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. एवढेच नाही तर त्या चार महिन्यात झालेल्या कमी पावसामुळे आता काही ठिकाणी … Read more

खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू..

आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती. या साखरेपासून लाडू बनवून २२ जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत … Read more

Tata Electric Cars Discount : टाटाची इलेक्ट्रिक कार स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ कारवर मिळतोय 2.80 लाखाचा डिस्काउंट, वाचा सविस्तर

Tata Electric Cars Discount

Tata Electric Car : भारतात इलेक्ट्रिक कारचे मार्केट दिवसेंदिवस विस्तारत आहे. देशात इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आली आहे. देशातील विविध ऑटो कंपन्या आता नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे टाटा कंपनीने … Read more

दोन वर्षांपासून शेती तोट्यात ! कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नगर तालुक्यातील जेऊर येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील शेतकरी आदिनाथ बाबासाहेब जरे (वय ३७) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घराशेजारील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवार दि. ४ रोजी माळखास शिवारात … Read more

अहमदनगर मध्ये नवी MIDC ! ह्या गावात तब्बल ६१८ एकर मध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली.यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित … Read more

संदिप मिटके पुन्हा अहमदनगरमध्ये परतणार ! आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली…

Ahmednagar Police News : शिर्डी उपविभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांची अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शिर्डीहून नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती. मिटके यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे यापूर्वी काम पाहिलेले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला … Read more

साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांचे स्वप्न साकार होणार ! शिर्डी विमानतळाचा होणार महाविस्तार…

साईनगरी शिर्डी येथील विमानतळाचा अधिकचा विस्तार करण्यासोबतच नवीन इमारत उभारणी आणि अन्य विकासकामांना राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळाचा महाविस्तार होणार असून त्यानिमित्ताने समस्त साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे काल मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांसोबतच … Read more

Old Pension : जुन्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत

Old Pension : राज्य शासनाच्या नोकरभरतीसाठी ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी जाहिरात दिलेल्या, पण १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक वेळ पर्याय दिला असून अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या आत संबंधितांनी अर्ज … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी दिग्गजांच्या ‘कारभारणी’ सरसावल्या ! हळदी कुंकवाच्या निमित्ताने निवडणुकांची पायाभरणी

मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणूक झालेल्या नाहीत. यात स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश आहे. यामुळे अनेक राजकीय नेते केवळ वेट अँड वॉच करत होते. परंतु आता आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्यानंतर लगेच विधानसभा लागतील व इतर निवडणुकाही. त्यामुळे यंदाचे हे वर्ष निवडणुकांचेच वर्ष असणार आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गज निवडणुकांच्या तयारीला लागले … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील प्रसिद्ध वकील पती पत्नीचा निर्घृण खून ! आधी अपहरण केले, नंतर खून करून मृतदेह विहिरीत…

Ahmednagar Breaking : राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. आता या वकील दाम्पत्याचे मृतदेह राहुरी तालुक्यातील उमरे येथील एका विहिरीमध्ये आढळून आले. राहुरी तालुक्यामध्ये 25 जानेवारी 2024 रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव असे हत्या झालेल्या वकील दाम्पत्याचे नाव … Read more

मराठा समाजापुढे शासन झुकले, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या आंदोलनाला मोठे यश, सर्व मागण्या मान्य, GR निघाला

Maratha Andolan : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन पुकारले होते. मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जावे या मागणीसाठी आंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले होते. या आंदोलनात करोडो मराठ्यांनी सहभाग घेतलेला होता. खरे तर हे आंदोलन 26 जानेवारीला अर्थातच काल मुंबई येथील आझाद मैदानावर पोहोचणार होते. … Read more

इंदुरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. लाखोंचा जनसमुदाय घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले आहेत. समाजामधील अनेक स्तरांमधून अनेकांचा पाठिंबा आरक्षणाच्या लढ्याला मिळत आहे. आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तीन दिवसाचे आयोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कीर्तनकार … Read more

Ahmednagar News : चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याची झडप, शेतात ओढत नेले..लचके तोडले.. सलग दोन घटनांमुळे नागरिकांत दहशत

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात बिबट्याची दहशत चांगलीच पसरली आहे. लोणी शिवारात लहान मुलाला बिबट्याने ठार मारल्याची घटना ताजी असतानाच आता लोणीपासून तीन किलोमीटर अंतरावरील सादतपूर शिवारात भरदुपारी चार वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. हर्षल राहुल गोरे असे या चिमुरड्याचे नाव आहे. नरभक्षी बिबट्यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली आहे. सलग दोन … Read more

अहमदनगर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Ahmednagar News : आज देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सालाबाद प्रमाणे पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादाभाऊ कळमकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष … Read more