अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- कोरोनापाठोपाठ आता टोळधाडीचे संकट येऊ घातले आहे. अमरावती जिल्ह्यात मोसंबी पिकांवर टोळधाडीने आक्रमण केले असून खरीप हंगामात नगरसह राज्यात सर्वत्र टोळधाड येऊ शकते. टोळधाडीचे संकट थोपवण्याचे नवे आव्हान कृषी विभागापुढे आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये टोळधाडीने थैमान घातले होते. सध्या मध्यप्रदेश व अमरावतीत टोळधाड सक्रिय आहे. मध्यप्रदेशातून ही टोळधाड नगर … Read more