त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागेल !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षा असूनही महिलांनाच बोलू दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे़ म्हणूनच पत्रकारांसमोर माझी बाजू मांडावी लागत आहे़ असे म्हणत अकोल्यातील जि.प सदस्य सुषमा दराडे यांनी आपल्या भावना मांडल्या.  अकोले तालुक्यातील राजूर, आंबेवंगण, शेणीत, केळी, तिरडे, कोतूळ, आंबितखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे़ बडतर्फ ग्रामसेवक भाऊसाहेब … Read more

अहमदनगर जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा नवा इतिहास !

अहमदनगर :- अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेत झेडपीत विखेंची दहशत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  ‘अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील अपहारप्रकरणा या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि ”ग्रामपंचायतींमधील अपहारप्रकरणी दिशाभूल करणारी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही या प्रकरणाची माहिती मिळाली नाही. उलट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम … Read more

विखे कुटुंब अशा पद्धतीने वागणार असेल तर भविष्यात याचे विचित्र पडसाद उमटतील !

अहमदनगर :- माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी ताई विखे पाटील व माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केले आहेत.  जास्तीत जास्त निधी पळविण्याचे काम ‘जिल्ह्यातील महिला झेडपी सदस्य ग्रामीण भागातील आहेत. काही अशिक्षित आहेत; तसेच काही सदस्यांना प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नाही. याचा गैरफायदा घराणेशाहीतील कुटुंबांनी उचलला … Read more

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी हा नेता आक्रमक !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीने पावले टाकली आहेत. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची शनिवारी नगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठक घेतली. अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांना पक्षाकडे अर्ज करण्यास देखील यावेळी सुचविण्यात आले. शनिवारी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे निरिक्षक तथा आ.दिलीप … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेती – बाजारभाव 

नगर: बाजार समितीत शुक्रवार (दि. १३ रोजी) मेथीच्या भाजीची मोठी आवक झाल्याने भाव चांगलेच पडले होते. प्रतिजुडीला २ ते ४ चार रुपये भाव मिळाला. त्याच बरोबर कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने प्रतिजुडीला २ ते ४ रुपये भाव मिळाला. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने नोव्हेंबर महिन्यात मेथी व कोथिंबीरने चांगलाचा भाव खाल्ला होता. मेथी प्रतिजुडीला २० ते ३० … Read more

अहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान !

अहमदनगर : कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एक प्रकारे संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली. यावेळी स्वप्नील शिंदे, संजय कांबळे, सुशांत देवढे, रमाकांत सोनवणे, संजय तडके, बबलू गायकवाड, चिकू गायकवाड, रवींद्र … Read more

…तर अहमदनगर जिल्हापरिषदेत भाजपचा अध्यक्ष होणार !

 अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या रणधुमाळीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होऊ शकतो. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून, यात अश्­यक्­य काही नाही, असा दावा कर्डिले यांनी केला. काल शुक्रवार रोजी डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्याच्या संदर्भात … Read more

शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन अहमदनगर जिल्ह्यातील या संस्थेने केली तब्बल 15 लाखांची फसवणूक !

अहमदनगर : शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाणने दोघांची १५ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे घडली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद गुरुवारी (दि.१२) करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार … Read more

अहमदनगर जिल्हापरिषदेत ह्या निर्णयामुळे सदस्य झाले आक्रमक

अहमदनगर : शासनाने ग्रामपंचायत विभागाचा चौदाव्या वित्त आयोगातून परस्पर जो निधी कपात केला आहे. त्यात नगर जिल्ह्याचे एकूण ७४ कोटी रूपयांचा निधी कपात केलेला आहे. या निधी कपातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध दर्शवला. हा कपात केलेला निधी कोठे गेला. याबाबत जोपर्यंत शासन योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही पाणीयोजनेचे वीज कनेक्शन तोडू नयेत, अशी … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी … Read more

का झाला माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव ? हे दोन नगरसेवक हिटलिस्टवर !

अहमदनगर :- राज्यात आणि देशात युतीचे सरकार असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अनिल राठोड यांना पराभवास सामोरे जावे लागले. तब्बल ११ हजार ११५ मतांनी आ.अनिल राठोड यांचा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पराभव केला,हा पराभव राठोड यांच्यासह शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. केवळ भाजपच नव्हे, तर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्याची चर्चा आहे.आणि … Read more

सावधान ! महागडी चारचाकी स्वस्तात देवून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय 

अहमदनगर :- अत्यंत कमी वापरलेली महागडी चारचाकी स्वस्तात देतो. म्हणून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय झाले आहे.या रॅकेटने अनेकांना गंडा घातला असून, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही स्वस्तातल्या गाडीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन गुन्हेगार स्वत: लष्करात सेवेत असल्याचे भासवत आहेत. संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एका युवकाला चारचाकी घ्यायची … Read more

संतापजनक : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांना या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी सुटीवर असल्याचे सांगितले. रूग्णालयात संपर्क केला असता या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. राहुरी तालुक्यातील जांभळी भागातील वावरथ येथे ऊसतोडणी कामगार अनिल शंकर राठोड यांच्या अक्षरा (४) या मुलीला … Read more

महानगर पालिका कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

नगर : महापालिकेच्या आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव दत्तात्रय गाढवे (वय ५६, रा. सबजेल चौक, नगर) याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. गाढवे यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नाही. ड्युटी संपल्यानंतर गाढवे यांनी सबजेल चौकातील घरी दोरीने गळफास घेतला. काही वेळातच … Read more

सार्वजनिक जागेत कचरा टाकणे पडले महागात झाला तब्बल इतक्या हजारांचा दंड

अहमदनगर :- नगरकरांनो, सावधान! सार्वजनिक जागेत कचरा टाकणे भलतेच महाग पडू शकते. अशा इशारा देणारी कारवाई अनुशासनप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदींनी केली आहे. सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याच्या कारणावरून द्विवेदी यांनी सीएसआरडी या संस्थेला तब्बल पाच हजार रुपयांच्या दंडाचे फर्मान जारी केले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:च कचरा टाकताना रंगेहाथ पकडल्याने कारवाई … Read more

अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यांना जाहीर

अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा तिसरा राज्यस्तरीय “स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (२०१९)” सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. तशी घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत आज केली. फौंडेशनच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात मूळ नगरचे असणाऱ्या अमरापूरकर … Read more

नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी सदर करण्याचे खंडपीठाचे आदेश

अहमदनगर – पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांना त्यांच्या माळीवाड्यातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली होती. कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी करावे तसेच सीआयडीने तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला … Read more

उड्डाण पुलाच्या जागेसाठी भूसंपादन करण्यास संरक्षण मंत्र्याचा हिरवा कंदील!

अहमदनगर : शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला असून, येत्या दोन आठवड्यात ही सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्याना दिले असल्याची माहीती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण … Read more