Ajit Pawat News : राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे उपमुख्यमंत्र्यांचे मोहटादेवी चरणी साकडे

Ajit Pawat News

Ajit Pawat News : वसा विकासाचा, विचार बहुजनांचा हा विचार आपण संपूर्ण राज्यभर मांडत आहोत. जनतेचा विकास हाच आपला ध्यास असून विकास कामातुन जनसामान्यांना सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. पारनेर-अहमदनगर विधानसभा मतदारसंघात एलटी, एचटी … Read more

Ahmednagar News : प्रत्येक नगरकराने स्थानिक दुकानातच खरेदी केल्यास शहराच्या अर्थकारणाला बळकटी

Ahmednagar News

Ahmednagar News : कोणत्याही शहराच्या अर्थकारणात स्थानिक व्यापार, व्यवसाय महत्वाची भूमिका बजावतात. विश्वासार्ह खरेदीची हमी स्थानिक दुकानात मिळते. नगर शहराला बाजारपेठेचे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. आता दसरा दिवाळी सारखे मोठे सण साजरे करताना ग्राहकांनी आपली खरेदी आपल्याच शहरात करून स्थानिक अर्थकारणाला बळकटी देणे गरजेचे आहे. यासाठी सुरू करण्यात आलेली लोक चळवळ कौतुकास्पद आहे असे … Read more

अहमदनगर शहरात वाहनचालकांवर कारवाई ! ६२ मद्यपी, १६३ अति वेगाने वाहन चालवत होते…

Ahmednagar News

Ahmednagar News : कोतवाली पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत ६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या १६३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून ३ … Read more

Ahmednagar News : नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता नागरिकांसाठी धोकादायक !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्गातंर्गत असलेल्या नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली आहे. गाडळकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. … Read more

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सुटले ! पाझर तलाव, विहिरी, ओढे भरून शेतपिकांना मिळणार जल संजीवनी ! शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा जल्लोष

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुटखा दिला नाही, याचा राग मनात धरत एकाचा खून !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अरणगाव शिवारात (ता. नगर) किरकोळ कारणावरून एका कामगाराचा त्याचाच सहकाऱ्याकडून खून करण्यात आला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली. अजय रामरूम चौधरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण सध्या अरणगाव येथे राहत होता. तो मूळचा मटियार (ता. भुतहवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) येथील मूळचा रहिवासी होता.या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात शिवरायांच्या बॅनरचा अवमान, गुन्हा दाखल !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने प्रोफेसर चौकात लावण्यात आलेले होडिंग काढताना छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे छायाचित्र असलेल्या बॅनरचा अवमान करणाऱ्या महापालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई होण्यासाठी शिवसेना, भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. १३ ऑक्टोबर) तोफखाना पोलीस स्टेशनला ठाण मांडले होते. तर शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून महापालिकेच्या … Read more

अरुणकाका जगताप भाजपात जाणार ? आ. संग्राम जगताप अजित पवारांची साथ सोडणार ? खा. सुजय विखेंनी दिली खुली ऑफर

Ahmednagar Politics : अहमदनगर शहराचं राजकारण पाहिलं तर अलीकडील काळात शहरातील राजकारणात जगताप व कर्डीले कुटुंबियांचे वर्चस्व वाढले आहे. मार्केट समिती असो किंवा एडीसीसी बँक असो, मनपा असो की साधी ग्रामपंचायत यांचे राजकीय वर्चस्व ठरलेले आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे लोकाभिमुख राजकारण, तरुणांना एकत्र जोडण्याची कला. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात भूकंप येणार का अशी चर्चा … Read more

अहमदनगर हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा होतेय का ? दुसऱ्या या राज्यातून येणार ‘हे’ आमदार !

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कडवे हिंदुत्व असणारे कालिचरण महाराज येऊन गेले. आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजासिंह हे सोमवारी नगरमध्ये येतायेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या सयुंक्त विद्यमाने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. एकीकडे जमावबंदीचा आदेश दुसरकिडे सभेसाठी परवानगी अर्जच … Read more

अहमदनगर भाजपचा ‘तो’ नगरसेवक सराईत गुन्हेगार, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी दोषारोपपत्र, अधिवेशनातही पडसाद

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. खून, हाणामारी आदी प्रकरणे आता वरचेवर घडू लागले आहेत. नुकतेच झालेले राष्ट्रवादी पदाधिकारी अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यभर गाजले. अगदी अधिवेशनात देखील त्याचे पडसात उमटले. या हत्येप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात चार अल्पवयीन … Read more

आमदार रोहित पवार अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार ? रोहित पवारांचं एका वाक्यात उत्तर…

Ahmadnagar Lok Sabha Election

Ahmadnagar Lok Sabha Election :- सध्याची राजकारणाची बदलती समीकरणे जर पहिली तर आगामी लोकसभेला अनेक उलथापालथ दिसण्याची शक्यता आहे. त्यात आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे अहमदनगर मतदार संघातून लोकसभा लढवणार का अशी चर्चा सुरु आहे. अनेक राजकीय विश्लेषक त्याच्यावर विश्लेषण देखील देताना दिसत आहेत. परंतु हे किती सत्य आहे यावर स्वतः रोहित पवारांनीच स्पष्टीकरण … Read more

Ahmednagar Crime News : चोरी प्रकरणी एकास अटक

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : हिवरे बाजार येथे घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी कैलास जाधव यांनी फिर्याद दिली होती. श्री. जाधव यांनी त्यांच्या फिर्यादीत गणेश सुरेश मेढे याच्यावर संशय व्यक्त केला होता. नगर तालुका पोलिसांनी मेढे त्वरित अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग, तपासी अंमलदार गायत्री धनवडे, विशाल टकले … Read more

नगर अर्बन बँकतील गैरव्यवहार झाकण्यासाठी बँकेचा जाणिवपूर्वक बळी

Ahmednagar News

Ahmednagar News : अर्बन बँकतील गैरव्यवहार झाकण्यासाठी बँकेचा जाणिवपूर्वक बळी देण्यात आला असल्याचा गंभीर आरोप बचाव कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे. बँकेला पुनरुज्जित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृती समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अॅड. अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, अॅड. सागर इंगळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत अर्बन बँकेबाबत सडेतोड भूमिका मांडली. याबाबत अधिकृत … Read more

श्रीरामाच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा होईना ! सरकारने जिल्हा विभाजन प्रश्‍न गांभीर्याने घेण्याची वेळ

Ahmednagar News :- अनेक वर्षांपासून शासन दरबारी श्रीरामपूर जिल्हा श्रेयवादात रखडला आहे. निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपूरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली. मात्र श्रीरामाचे नावाने श्रीरामपूर जिल्हा होत नसल्याने जिल्हाभर नाराजीची चर्चा सुरु आहे. गतिमान सरकार म्हणून शिंदे-फडणवीस-पवार-विखे पाटील यांनी तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. अन्यथा लढा आणखीन आक्रमक करून वेळ प्रसंगी … Read more

पुणे आणि अहमदनगरमध्ये ‘ते’ तरुण एकत्र आले आणि केला १०० कोटींचा स्कॅम ! राज्यात होतेय चर्चा…

समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडताना दिसतात. गोरगरिबांना लुटून स्कॅम करणारे आजवर अनेक गुन्हे उघडकीस आले. परंतु आता जो १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे गोर गरीब जनतेस महिन्याला दोन ते तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यांच्या माध्यमातून १०० कोटी गोळा केले. हा सर्व पैसा हवाला … Read more

अहमदनगरचं अहिल्यानगर नामानंतरण ! प्राजक्त तनपुरेंनी ‘राजकीय’ डाव टाकला अन महाराष्ट्रात चर्चा ….

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्राच्या अग्रस्थानी नेहमीच राहिलं आहे. सध्या अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा जास्त पेटला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कर्यक्रमात अहमदनगरच ‘अहिल्यानगर’ करण्याची घोषणाही केली. पण त्यावर काही हालचाल नंतर झाली. परंतु हा विषय पुन्हा घेण्याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी केलेली एक पोस्ट ! सुप्रिया सुळे … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ ! वर महायुती पण जिल्ह्यात एकमेकांचे विरोधक, विखे कर्डिलेंपासून लंकेपर्यंत…सगळा बेबनाव

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राज्यात महायुतीचे सरकार आहे. पवार – शिंदे – फडणवीस एकत्र आहेत. राज्य लेव्हलला ही युती तयार करून फडणवीस आगामी निवडणुकांचे ध्येय धोरण आखत आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीची स्थितीत मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ झाला आहे. वर एक असले तरी अहमदनगर जिल्ह्यात विखे-लंके, कर्डिले-भाजप- राजळे, पिचड-लहामटे असा सगळा … Read more

Ahmednagar News : हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणी तिघांना अटक, दोघे अजूनही फरार

Ahmednagar Crime News

Ahmednagar News : अहमदनगर येथील ज्येष्ठ विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर दोघे पसार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे. अक्षय विष्णु सब्बन (रा. दातरंगे मळा), चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडके मळा) असे अटक करण्यात आलेल्या दोघा इसमांची नावे असून, एक अल्पवयीन आहे. या घटनेत … Read more