अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीनचे मिळाले 15.62 कोटी रुपयांचे अनुदान! शेतकऱ्यांमध्ये समाधान

dhanjay munde

Ahmednagar News: सरकारच्या माध्यमातून 2023 च्या खरीप हंगामामध्ये  कापूस आणि सोयाबीन पिकाचे जे काही नुकसान झाले होते त्या नुकसानी पोटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता. परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सरकारच्या माध्यमातून या अनुदानासाठी तारीख पे तारीख देणे सुरू होते व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण पसरले होते. मोठ्या प्रमाणावर कापूस आणि … Read more

नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणातील आरोपी विवेक कोल्हे यांच्या निकटचे? राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्षांनी दाखवले फोटो

vivek kolhe

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये सध्या आमदार आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचे दिसून येत असून अनेक मुद्द्यांना धरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. नुकताच कोपरगाव शहरामध्ये गोळीबार प्रकरण घडले होते व या प्रकरणी विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी विविध मुद्द्यांना धरून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोट्यावधी रुपयांचे मंजूर कामे महायुती सरकारने स्थगित केली;आ. शंकरराव गडाख यांचा आरोप

ahmadnagar news : नुकताच प्रवरासंगम येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्धार मेळावा पार पडला व या मेळाव्याला बेलपिंपळगाव गटातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावलेली होती. या मेळाव्याला आमदार शंकरराव गडाख यांनी मार्गदर्शन केले व या मेळाव्याच्या प्रसंगी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर आरोप केला की कोट्यावधी रुपयांच्या कामांना तालुक्यात मंजुरी … Read more

अहमदनगरमधील कोपरगाव येथे कोल्हे-काळे यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी! स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर का नेली? गोरक्षनाथ जामदारांची विवेक कोल्हेवर टीका

Ahmednagar News:- विधानसभा निवडणूक आता जशी जशी जवळ येत आहे तशी तशी राज्याच्या राजकीय वातावरणामध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झळू लागल्या आहेत तसेच राजकीय वातावरण गरम झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अगदी याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण देखील या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापदायक झाल्याच्या आपल्याला दिसून येत असून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरांमध्ये मात्र आमदार आशुतोष काळे आणि … Read more

Ahmednagar News: पत्नीचे नको ते कारनामे, पती समजावून कंटाळला आणि उचलले…… संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

crime news

Ahmednagar News:- पती आणि पत्नी यांना संसाररथाचे दोन चाके म्हटले जाते. जेव्हा या दोन्हीं चाकांमध्ये व्यवस्थित संतुलन असते तेव्हाच संसाररुपी रथ व्यवस्थित चालत असतो. परंतु या दोघांमध्ये जर काही समस्या यायला लागल्या तर मात्र हा रथ अडखळतो आणि पूर्ण कोलमडून जातो. लग्न ही एक महत्त्वाची गोष्ट असून या माध्यमातून पती-पत्नी यांच्यामध्ये एक अतूट असे बंधन … Read more

आरे कारे म्हणणारे आता अचानक बाबा दादा म्हणायला लागले, आता कावळ्याच्या आधी पोहोचायला लागले…. थोरातांची विखे पाटील यांच्या होमपीचवर जोरदार फटकेबाजी

thorat and sujay vikhe

अहमदनगर जिल्ह्याचे जर राजकारण पाहिले तर ते प्रामुख्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभोवती फिरताना आपल्याला दिसून येते. हे दोघे नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असून एकमेकांना शह काटशह देण्याची एकही संधी दोघांच्या माध्यमातून सोडली जात नाही. राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम  सुरू आहे व संपूर्ण राज्यात राजकीय … Read more

विकासाची गंगा अविरतपणे अशीच वाहती ठेवायची तर पाठीशी राहा, विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील: आ.आशुतोष काळे

ashutosh kale

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये आमदारांनी कामाचा धडाका लावला असून काही कामांचे भूमिपूजन केले जात आहे तर काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण देखील केले जात आहे. अगदी याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील रांजणगाव देशमुख येथे निळवंडे कालव्यातून विविध गावातील बंधारे तुडुंब भरले असून या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे धरणे तुडुंब भरली! पण शेतीचा आत्मा असलेल्या बंधाऱ्यांचे काय? पाटबंधारे विभाग कधी करणार बंधारे भरण्याचे नियोजन?

ahmednagar news

यावर्षी महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने चांगला पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख जलाशयांमध्ये यावर्षी कमालीचा पाणीसाठा जमा झाला व सगळी धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. अगदी याचप्रमाणे जर आपण अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर या ठिकाणी देखील … Read more

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे विहिरीत आढळला शेतकऱ्याचा दोन्ही हात पाय बांधल्याच्या स्थितीत मृतदेह; घातपात की आत्महत्या?

newasa news

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचे आणि घातपाताच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथून समोर आलेली आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल 80 फूट खोल विहिरीत हातपाय दोरीने बांधलेल्या स्थितीत आला … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील एका प्रकरणात आ. बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील यांच्यासह १९ जणांवर आरोप निश्चित! वाचा काय आहे प्रकरण?

bacchu kadu

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये 2017 यावर्षी एप्रिल महिन्यात श्रीरामपूर तालुक्यामधील जो काही शेतीचा व पाण्यासंबंधीचा प्रश्न होता त्याबाबतीत शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयामध्ये आसूड आंदोलन करण्यात आलेले होते व या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अधिकारी आणि खुर्चीला काळे फासण्याचा प्रकार घडल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ लिपिक दिलीप चव्हाण यांनी याबाबत … Read more

विकास नेमका कसा असतो, हे महसूल मंत्री विखे पाटील यांनी दाखवून दिले!आ. थोरातांवर डॉ. सुजय विखेंची नाव न घेता टीका

sujay vikhe patil

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे डॉ. सुजय विखे पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली व या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी झाले. तसे पाहायला गेले तर विखे पाटील यांचे राजकीय प्रस्थ असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या राजकीय प्रस्थालाच  सुरुंग लावण्याचे काम निलेश लंके यांनी केले व याकरिता महाविकास आघाडीच्या अनेक … Read more

आ. आशुतोष काळे यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग! 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला ‘हा’ शब्द केला पूर्ण

ashotosh kale

राज्यामध्ये विधानसभा निवडणूक 2024 चे वारे आता जोरात व्हायला लागले असून प्रत्येक पक्षामध्ये आता या विधानसभा निवडणुकीसाठीची आवश्यक मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी बनवायला सुरुवात करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवण्याचे आवाहन महाविकास आघाडी पुढे आहे तर महायुती पुढे … Read more

डीटीएड धारकांसाठी खुश खबर ! ‘या’ महिन्यात होणार टीईटी परीक्षा

Ahmednagar news : शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा घेतली. टीईटी परीक्षा राज्य सरकार आणि सीटीईटी परीक्षा केंद्र सरकार घेते. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार पात्र मानले जातात आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी नियुक्त केले जातात. त्यानुसार यंदा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. यात परीक्षेत … Read more

भरधाव वेगातील कंटेनरने चार वाहनांना चिरडले; पांढरी पुलाजवळील घटना, एक ठार, सहा जखमी

Ahmednagar News : अहमदनगर -छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील इमामपूर घाट, पंढरीपूल या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे या अपघातात अनेक नागरिकांचा बळी देखील जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची अनेकदा मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केरण्यात आले. त्यामुळे याच ठिकाणी शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. यात कंटेनरने चार वाहनांना चिरडले … Read more

चाललंय तरी काय महाराष्ट्रात! भाजपच्या नगरसेवकानेच काढली आठवीच्या विद्यार्थिनीची छेड! अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकाचा प्रताप

hitesh kumbhar

बदलापूरची घटना ताजी असताना महाराष्ट्रामध्ये मुलींच्या छेडछाडीच्या तसेच अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येताना दिसून येत आहेत. दररोज कुठल्या न कुठल्या घटना वाचताना किंवा ऐकताना मन अगदी सुन्न होईल अशी स्थिती सध्या निर्माण झाल्याचे चित्र आहे. या सगळ्या घटना पाहून हाच का तो संतांचा आणि सांस्कृतिक व उच्च सामाजिक परंपरा असलेला महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ आलेली … Read more

पुणे ते शिर्डी प्रवास होणार 180 मिनिटात ! राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगावमार्गे जाणार 213 किमीचा महामार्ग, केंद्राची मंजुरी मिळाली

Pune Expressway News

Pune Expressway News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई ही तिन्ही शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. म्हणून या शहरांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या तिन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात. दरम्यान आता पुण्याला एका नवीन महामार्गाची भेट मिळणार असे वृत्त हाती आले आहे. या … Read more

Mla Lahu Kanade : जलजीवन मिशनच्या चुकीच्या कामाची पोलखोल ! कोऱ्या फॉर्मवर सरपंचाच्या सह्य…

आमदार लहू कानडे यांच्या जनसंवाद यात्रेत जलजीवन मिशन योजनेच्या चुकीच्या कामाची पोलखोल झाली आहे. यावेळी तपासणीच्या कोऱ्या फॉर्मवर तेथील सरपंचाच्या सह्या घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आ. कानडे यांनी चांगलेच फैलावर घेतले. निवडणूकीची चार महिने बाकी असताना आ. लहू कानडे यांनी प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या काळात झालेली कामे व पुढे करायचे अत्यंत … Read more

भंडारदरा धरणारे तिरंगा परिधान केला ! संपूर्ण गावामध्ये तिरंगामय वातावरण…

अहमदनगर जिल्ह्यातील अति महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणावर तिरंग्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हा तिरंगा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी जलसंपदा विभागामार्फत भंडारदरा धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी भंडारदरा धरणाची शाखा मागे राहिलेली नाही. भंडारदरा धरण शाखेने … Read more