डाळिंब बागांवर ‘ह्या’ नव्या रोगाचे संकट
अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसरींग संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला. परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता डाळिंब बागांवर तेल्या रोगाची संक्रांत आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राहाता तालुक्यातील चोळकेवाडी, पिंप्री निर्मळ परिसरातील डाळिंब बागांवर तेल्या … Read more