मुंबईचा सोन्याचा व्यापारी नगर जिल्ह्यातुन झाला बेपत्ता…!

Ahmednagar News

Ahmednagar News : मूळ राहणार मुंबई येथील मात्र कामासाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आलेले सोन्याचे व्यापारी दिपेश जैन हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सोन्याचे व्यापारी दिपेश जैन गेल्या अनेक वर्षापासुन पाथर्डीत येत होते. येथील दुकानदारांना सोने देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन ते मुंबईला जात असत. याच कामासाठी ते आले होते. … Read more

लोकांचा तळतळाट घेऊ नका तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा ते फेडावं लागेल..?

Ahmednagar News

Ahmednagar News : जीवन प्राधिकरणच्या एकाच अधिकाऱ्याकडे शेकडो पाणी योजनांची कोट्यवधींची त्यांची कामे चालू आहेत. नेमकी काम कसे व कोण करते. सर्वत्र समजून उमजून गैरप्रकार . मात्र बोलत कुणीच नाही. तू मारल्यासारखे कर, मी रडल्याचे नाटक करतो. जेवायला बसताना तांबेभर पाणी अगोदर मांडी जवळ घेऊन बसावे लागते. पाणीच नाही अशा अवस्था तालुक्यातील अनेक गावांची होत … Read more

Ahmednagar Politics : घुले राजळेंना फाईट देणारच? हळदी-कुंकवाच्या माध्यमातून थेट राजळेंच्या बालेकिल्ल्यात चाचपणी

लोकसभा आधी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचीच तयारी जोरदार सुरु आहे. जागा कमी अन इच्छुक जास्त अशी स्थिती सध्या आहे. काही मातब्बरांनी तर पक्षाचा विचार न करता आम्हीच पक्ष असे समजून कामाला लागा असे आदेशही दिलेत. त्यामुळे आता काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळतील का? अशी चर्चा मात्र रंगली आहे. त्यात आता शेवगाव मतदार संघाचा … Read more

पूर्ण वेळ तहसीलदार नसल्यामुळे शेकडो प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षापासून संजय गांधी योजनेची समितीच अस्तित्वात नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही, चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदारांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्याने नियुक्ती तर सोडाच, दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पद्भार सोपवल्याने संजय गांधी विभागातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. दाखल प्रकरणांचा अचूक आकडासुद्धा कुणाला सांगता येत नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे संजय गांधी योजनेची समितीच दोन वर्षांपासून … Read more

Ahmednagar News : कल्याण ते विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती काही संपेना

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती संपता संपत नसून, चांदबिबी महालापासून स्टेट बँक चौकापर्यंत वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून टाकळी फाटा ते नगरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झाले. मात्र, तिसगावजवळील निंबोडी फाट्यापासून देवराईपर्यंतचा रस्ता बऱ्याच अंशी खराब झाला असून, त्याचा निधी प्रलंबित आहे … Read more

Ahmednagar Breaking : ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन पसार, शेअरमध्ये पैसे गुंतवले.. अहमदनगरमधील अधिकाऱ्यांच्या एजंटांचा प्रताप?

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : एजंटगिरी हा आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अभिशाप आहे. आज अनेक सरकारी कार्यालयांना एजंटचा विळखा आहे असे लोक म्हणतात. आता अशाच एका एजंटगिरीचा महाप्रताप समोर आला आहे. शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने वितरित केल्या जाणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन खासगी व्यक्ती पसार झाल्याचे समोर आले आहे. परंतु यामुळे पाथर्डी तालुक्यातील १४० … Read more

आमदारकी लढवणारच ! घुले पाटलांनी दंड थोपटले, भाजपात जाऊन राजळेंनाच शह देणार? दोन्ही पवारांपैकी एकाची नाराजी ओढवणार? शेवगावची राजकीय गणिते बदलाच्या वाटेवर..

लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्यात, त्या झाल्या की लगेच लागणार विधानसभा. लोकसभेपेक्षा विधानसभेला इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली दिसते. अहमदनगर जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. यावेळी भाजपच्या केंद्रातील व राज्यातील वाढत्या पॉवरमुळे अहमदनगरमधील राजकीय गणिते काही वेगळी असतील यात शंका नाही. सध्या चर्चा आहे शेवगाव मतदार संघाची. आ. मोनिका राजळे या मतदार संघातील स्टँडिंग भाजप आमदार आहेत. परंतु या … Read more

राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही तर ती एक समाजसेवा – प्रतापराव ढाकणे

विकासकामे करताना आम्ही जात, पंथ, धर्म व मतांची टक्केवारी पाहत नाही. ही शिकवण आमची आहे. गेल्या पाच वर्षांत प्रभावती ढाकणे यांनी भालगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीला विकास निधी दिला. येळी ग्रामपंचायतला विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. प्रतापराव … Read more

मी कर्जाला कंटाळलोय, आता काय करावे हे समजत नाही. यातून बहेर पडणे शक्य नाही… शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील शेतकरी अरुण भानुदास कंठाळी (वय ४२), यांनी कर्जाला कंटाळूनन स्वतःच्या शेतामधील लिंबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा सुसरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कंठाळी यांच्याकडे सेवा सहकारी संस्था, खासगी बँकांचे व उसणवारीचे मोठे कर्ज होते. मुलांचे शिक्षण, … Read more

आरक्षण देण्याचा शब्द सरकारने पाळला – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षण देण्याचा प्रश्न प्रलंबित होता, तो आरक्षणाचा प्रश्न राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सोडवण्यात आला असून, महायुतीच्या सरकारने आतापर्यंत सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचे तंतोतंत पालन केले असून, राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी हिताचे असल्याचे … Read more

Pathardi News : खरेदी – विक्री संघावर आ. मोनिका राजळेंचे पुन्हा वर्चस्व

Ahmednagar News

Pathardi News : पाथर्डी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत सतरापैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या दहा जागा निवडून आल्या आहेत. पिंळगाव टप्पा येथील बाळु रावसाहेब शिरसाट हे पराभूत झाले. त्यांना अवघ्या दहा मतांवर समाधान मानावे लागले. तरीही शिरसाट यांनी निवडणूक लढविली … Read more

Ahmednagar News : ‘सत्तेची मस्ती उतरवण्याची जबाबदारी मराठा समाजावर सोडा’, मनोज जरांगे पाटलांचे अहमदनगरमध्ये भव्य स्वागत, लाखो समर्थक, जेसीबीतून पुष्पवृष्टी

Ahmednagar News

Ahmednagar News :  मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समर्थकांनी काल अहमदनगरमध्ये प्रवेश केला. त्यांनी यावेळी मोठी गर्जना केली. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची मोठी अडचण आहे. ६० ते ७० वर्षे आरक्षण दिले नाही. आता सात महिन्यांचा वेळ दिला आहे, तरी निर्णय होत नाही. त्यामुळे आता आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये दोन भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. विळद बायपास व पांढरीपूल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. या दोन्ही अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. किरण रावसाहेब चिंधे (वय ३० रा. लिंक रस्ता, केडगाव) व एकनाथ आसराजी दहिफळे (वय ६५ रा. राघू, हिवरे, ता. पाथर्डी) असे … Read more

तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी, भाजीसाठी लोकवर्गणी, पाण्याचे बॉक्स, अशी मदत २१ तारखेला मिळावी…

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी, भाजीसाठी लोकवर्गणी, पाण्याचे बॉक्स, अशी मदत २१ तारखेला मिळावी. प्रत्येक गावातील भाकरी वाहनांमधून आगसखाांड परिसरात आणाव्यात. तेथे आमटीची भाजी करण्यासाठी मसाले व इतर साहित्यही देण्यात यावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मोटारसायकल व झेंडे सोबत असावेत. संघर्षयोद्धा श्री मनोज पाटील … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची दिंडी २१ जानेवारीला अहमदनगरला येणार ! ‘असे’ आहे संपूर्ण नियोजन…

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे दि. २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत. २१ जानेवारी रोजी श्री. जरांगे यांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे थांबणार आहे. तदनंतर पायी दिंडीचा रात्रीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे शनिवारी (दि.१३) रोजी सकाळी घडली. या भीषण धडकेत अभिषेक बबन मोरे (वय २२ वर्षे रा.तनपुरेवाडी ता. पाथर्डी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर केशरबाई नाना जाधव (रा.शिरसगाव काटा ता. शिरुर), शहाजी दामोधर … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांच्या यंत्रणेचा अंदाज आतापर्यंत भल्याभल्यांना आलेला नाही

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मागील ५० वर्षांपासून विखे पाटील कुटुंब राजकारणाबरोबरच समाजकार्यातदेखील पुढे आहे, प्रामाणिक कार्यकर्त्याला नेहमी प्रामाणिकपणे ताकद देण्याचे काम विखे कुटुंबाने केले आहे. विखे पाटलांच्या यंत्रणेचा अंदाज आतापर्यंत भल्याभल्यांना आलेला नाही, त्यामुळे विखे कुटुंबाचा अवाका सर्वश्रुत आहे. जे काम होण्यासारखे आहे, त्याला हो म्हणायचं आणि प्रामाणिकपणे विकास कामांना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम मागील … Read more

ढगाळ हवामानामुळे पिकांवर होतोयं रोगाचा प्रादुर्भाव ! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे नगदी पीक म्हणजे कांद्याचे पीक. या पिकाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा लागवड जरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली असली पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, ढवळेवाडी, पाडळी परिसरात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके, यामुळे कांदा पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत … Read more