महत्वाची बातमी : ‘ह्या’ धरणातून विसर्ग वाढवला, नदीकाठी सावधानतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग गुरुवारी वाढवल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. दुपारी ४ वाजता धरणाच्या सर्व ११ दरवाजांतून ३ हजार क्युसेक पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले. सकाळी ८ वाजता २ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. मागील दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे. १३ ऑक्टोबरला … Read more

बनावट शिक्का व पावत्या तयार करून सैनिक बँकेची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कर्जास तारण नसलेल्या जमिनीची बोगस लिलाव प्रक्रिया राबवल्याप्रकरणी सैनिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष, माजी अध्यक्ष, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल करणाऱ्या पुरुषोत्तम शहाणे व त्यांच्या कुटुंबीयांनी बँकेचा बनावट शिक्का तयार करून पैसे भरणा केल्याच्या बनावट पावत्या तयार करत फसवणूक केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांनी दिली. पारनेर … Read more

अवैध वाळूउपसा करणाऱ्यास झाली ही शिक्षा ! नक्की वाचाच ही बातमी…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- प्रवरा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करताना २०१६ साली दाखल झालेल्या खटल्याचा नुकताच निकाल आला. यामध्ये आरोपी बाळासाहेब केरुजी शिंदे (रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर) यास न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार दंड ठोठावण्यात आला आहे. लोणी पोलिस स्टेशनचे तत्कालीन सपोनि रणजित गलांडे व पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व … Read more

अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच कोरोनारुग्णांबाबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात तीन महिन्यांत प्रथमच जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण घटले. प्रथमच सर्वात कमी ३१६ बाधित गुरूवारी आढळून आले. दिवसभरात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. तीन महिन्यांपूर्वी रुग्णवाढीचा दर २७.८१ होता, आता तो २४.१४ टक्के झाला आहे. मृत्यूचा दर १.५३ टक्के झाला आहे. जुलैपासून जिल्ह्यात रुग्ण वाढत होते. सर्वाधिक … Read more

जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-मागील दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात विजांच्या कडकडाटासह संततधार सुरू होती. जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तलाव ओव्हरफ्लो झाले असून काही नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागात पावसामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर … Read more

‘त्या’ मेडिकलमधून लांबवले एक लाख ४५ हजार !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव शहरातील मध्यभागी बसस्थानका समोर सप्तर्षी मळ्यात असलेल्यासाई समृद्धी या मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून किसन लडकिया बारेला ( २० रा. अडावद, ता.यावल, जि.जळगाव), राजेश चांदीया बारेला (३०, रा.वजापूर, ता. शेंधवा जिल्हा बडवानी) व गुड्डा पूर्ण नाव माहित नाही. यांनी दुकानांचे कुलूप तोडून त्यातील १ लाख ३५ हजार ६०० रुपये लांबवले.याप्रकरणी … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले चौकशीत सत्य बाहेर येईलच…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेवर साडेनऊ हजार कोटी खर्च झाले आहेत. ‘कॅग’च्या अहवालानुसार तो पैसा जनतेच्या हितासाठी व पाण्यासाठी खर्च झाला असता, तर तो वाचला असता. महाविकास आघाडी सरकारने कोणताही राजकीय हेतू न पाहता वाया गेलेल्या पैशांबाबत एसआयटी स्थापन केली आहे. चौकशीत सत्य बाहेर येईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. … Read more

पावसाच्या पाण्याने पूल गेला वाहून; गावकऱ्यांचे होतायत हाल

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्रच नद्या नाल्या, तलाव, बंधारे हे दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे आता अनेक समस्या निर्माण होत आहे. कर्जत तालुक्यातही मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके वाया गेली आहे. तसेच तालुक्यातील राशीन- परिटवाडी या दरम्यानच्या रस्त्यावरील पूल पुरात वाहून गेला आहे. … Read more

शहरातील या ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांची वाढलेली तस्करी रोखण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. नुकतीच शहरातील तेलीखुंट येथील गोदामात लपवून ठेवलेला गुटखा पोलिसांनी छापा घालून जप्त केला आहे. अतिरीक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने ही कारवाई आज सायंकाळी केली. लाखो रुपयांच्या गुटख्याची रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिसांकडून … Read more

जलयुक्त शिवाराच्या चौकशीबाबत माजी पालकमंत्री काय म्हणाले पहा

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील ठकरे सरकारने युती सरकारच्या काळातील महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार बाबत चौकशीचे आदेश दिले आहे. या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याचे नुकतीच जाहीर करण्यात आले आहे. या योजनेच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी जल संसाधन मंत्री राम शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रा.राम शिंदे यावेळी … Read more

शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- केदारेश्वरने चालू हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लगतच्या कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे. श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संचालक तुषार वैद्य, त्यांच्या पत्नी छाया वैद्य यांच्या हस्ते झाले. … Read more

बदल्या झाल्या तरी देखील जिल्हा परिषदेचे कर्मचारी तिथेच…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या या काळात झाल्या व बदली झालेले अधिकारी आपापल्या नेमलेल्या जागी रुजूही झाले. मात्र नगर जिल्हा परिषदेत एक वेगळाच किस्सा घडला आहे. जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविल्या आहेत. मात्र … Read more

‘बुद्धीला समृद्ध करायचे असेल तर वाचन महत्वाचे- प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व व्याख्याते … Read more

शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सेवा सोसायटीमार्फत होते. यासाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम पदाधिकारी व सचिवांनी करावे. आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. त्यांना प्रशिक्षण देण्याचे … Read more

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील मढी शिवारात राहणारे शेतकरी शिवाजी हरिभाऊ बोरुडे, वय ६० रा. बोरुडेवस्ती, मढी यांना शेतीच्या वादाच्या कारणातून कुऱ्हाड व दगडाने मारहाण करुन त्यांचा भाऊ व पत्नी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच मारहाण करणाऱ्यांनी मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. याप्रकरणी जखमी शेतकरी शिवाजी हरिभाऊ बोरुडे यांच्या फिर्यादीवरुन मारहाण … Read more

अर्ध्या रात्री आमदारांनी बोलविले सरकारी अधिकाऱ्यांना…जाणून घ्या काय घडले

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. अशाच शहरातील एका रस्त्यावर एक अपघात झाला होता. दरम्यान अपघाताची माहिती समजताच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शहरातील माळीवाडा एसटी स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी … Read more

ऊसतोड कामगारांच्या निवाऱ्यासाठी झेडपीच्या शाळा केल्या खुल्या

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकटामुळे अनेक दिवसांपासून अनेकांच्या हातचे कामे गेलेली आहे. आता परिस्थितीत हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता साखर कारखान्यांचा गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. व ऊसतोड कामगार येऊ लागले आहे. या कामगारांच्या निवाऱ्यासाठी खास झेडपीच्या शाळांच्या खोल्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत. सध्या परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला … Read more

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत संबंधितांना तात्काळ दिलासा द्या आणि नदीकाठच्या गावामध्ये आवश्यक तिथे मदतकार्य पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात दोन दिवसापासून सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसात शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more