श्रीगोंद्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान
Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घोड पट्टयातील काही भागात वादळी वारा व अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळ आणि गारपिटीमुळे चारापिके आणि विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे, महावितरणचे खांब उन्मळून पडले आहे. दरम्यान, प्रशासन मतदान प्रक्रियेत अडकल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. तालुक्यातील वांगदरी, लिपणगाव, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी आदी भागात सोमवारी … Read more