श्रीगोंद्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घोड पट्टयातील काही भागात वादळी वारा व अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळ आणि गारपिटीमुळे चारापिके आणि विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे, महावितरणचे खांब उन्मळून पडले आहे. दरम्यान, प्रशासन मतदान प्रक्रियेत अडकल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. तालुक्यातील वांगदरी, लिपणगाव, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी आदी भागात सोमवारी … Read more

Water Scarcity : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई ! लोकांवर स्थलांतराची वेळ

Water Scarcity

Water Scarcity : निवडणुकीचे वारे शांत झाल्यानंतर पाणीटंचाईची तीव्रता अधिक तीव्रतेने पुढे आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्‍यात सुरू असून, टॅंकरने तालुक्‍यात शंभरी गाठली आहे. टँकर पुरवठा ठेकेदाराच्या मनमानी कारभारापुढे प्रशासनाने हात टेकले असून, जिल्हाधिकार्‍यांनी ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. तालुक्‍यात यापूर्वी एवढी भीषण पाणी टंचाई … Read more

Ahmednagar News : वादळवाऱ्याचा अहमदनगरमधील ‘या’ भागात कहर ! केळीबाग जमीनदोस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्यामुळे अनेक भागात पडझड देखील झाली तर अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान देखील झाले. वादळी वाऱ्याचा फटका शेवगाव तालुक्यातील दहीगावने परिसरात देखील बसला. या वादळाने शनिवारी (दि.११) येथील काही शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. ऐन आर्थिक संकटाच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने … Read more

मतदान केंद्रात गोंधळ घातल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : घुमटवाडी येथील मतदान केंद्रामध्ये येऊन एका अनोळखी इसमाने मी टेक्निशियन असल्याचे सांगून बॅलेट मशिनची चौकशी करू लागला, त्याला ओळखपत्र मागितले तर नाही म्हणाला. त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्याने काही कागदपत्रे तेथे टाकली व नंतर उचलून घेतली. या वेळी मतदार केंद्रात जमाव आला. काहींनी मतदान साहित्य उचलले. काहींनी घटनेचे कीडीओ चित्रीकरण करून ते … Read more

कांद्याची माळ घालून, दुधाची बाटली घेऊन केले मतदान

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी शेतकऱ्यांच्या समवेत काल सोमवारी (दि. १३) मतदानावेळी गळ्यात कांद्याची माळ घालून हातात दुधाची बाटली धरून मतदान केले व दुध व शेतमालाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारचे कांदा व दुधाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. इतर शेतीमाल बरोबर आणू शकत नसल्याने … Read more

पशुखाद्याचे दर वाढल्याने दुध धंदा अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच अडचणीत आला असून त्यात भर म्हणून की काय, शेतमालाला बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी संकटामध्ये भरडला जात आहे. पूर्वीपासून शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला प्राधान्य देत आला आहे; परंतु दुधाला पाव नसल्याने हाही धंदा आता आतबट्ट्याचा झाला आहे. त्यात चारा व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे … Read more

बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले या आदिवासी तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागातील, रतनवाडी, शेणीत मुक्कामी एसटी बस बंद केली. वाघापूर, देवगाव- राजूर, बलठन मुक्कामी देवगाव मार्गे जात नाही. अनेक गावच्या बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत, त्या चालू करा, असे निवेदन ग्राहक पंचायतीच्या वतीने एस.टी. महामंडळाला देण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, मच्छिद्र मंडलिक, रमेश राक्षे … Read more

जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात स्वतःला ग्रेट समजणाऱ्या खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले? त्यांच्यामुळे जिल्हा हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. जिल्ह्यात पवारांची भूमिका कायम विखेविरोधी असली, तरी जिल्ह्यातील जनता कायमच आपल्या सोबत राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीलाच मिळतील. जिल्ह्याचे वाटोळे करण्यात शरद पवार हेच कारणीभूत असल्याची खोचक … Read more

पंजाबराव म्हणतात अवकाळीचा मुक्काम लांबला; पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावसहित ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या स्थितीला अनेक भागातील शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी लगबग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आगामी खरीपसाठी पूर्वमशागतीची तयारी सुरू झाली असून शेतकरी बांधव बी-बियाण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत आणि भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. बँकेकडून पीक कर्ज घेण्यासाठी तथा इतर … Read more

Ahmednagar News : अहमदनगरसह तीन जिल्ह्यात हवामानाचा अलर्ट ! 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज

rain

Ahmednagar News : मागील दोन ते तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचे संकट उभे राहिलेलं आहे. अनेक भागात अवकाळी पावसाने व वादळाने मोठे नुकसानही केले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने एक अलर्ट जारी केला आहे. याबाबत आज (दि.१३) दुपारी हवामान विभागाने एक अलर्ट जरी केला आहे. त्यानुसार 40-50 किमी प्रतितास वेगाने … Read more

Ahmednagar News : दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन ! अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नाद खुळा

Saffron mango

Ahmednagar News : उन्हाळ्यात आंब्याला मोठी मागणी असते. अक्षय तृतीय व त्यानंतर आंब्याची मागणी वाढत जाते. आता अहमदनगरमधील एका शेतकऱ्याचा सत्कार होतोय. याचे कारण म्हणजे त्याने दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने हापूस आंबा पिकवून बाजार समितीमध्ये उच्चांकी भाव मिळविणाऱ्या आंबा उत्पादक शेतकऱ्याचा बाजार समितीमध्ये गौरव करण्यात आला भाळवणी … Read more

Ahmednagar News : नगरमधील ओढ्यांवर ११८ अतिक्रमणे ? कारवाई नाही, सफाई कधी? पावसाळ्यात पाणी वाहणार कसे?

atikramane

Ahmednagar News : नगर शहरात सद्यस्थितीला ४१ ओढे आहेत. पावसाळ्याच्या आधी या नाल्यांची साफसफाई पालिका करत असते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास मदत होते. परंतु जर यात कसर राहिली तर पावसाचे पाणी शहरात तुंबून राहते व यामुळे रहिवासी व प्रवासी दोघांचेही हाल होतात. मागील पावसाळ्यात उड्डाण पुलाखाली झालेली अवस्था सर्वश्रुत आहे. दरम्यान शहरातील वड्यांवर अतिक्रमणचा … Read more

Ahmednagar News : नातीसाठी आजीने मारली भरलेल्या हौदात उडी ! नातीला शोधून काढत वाचवला जीव, अहमदनगरधील घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : नातवावर आजी आजोबांचा प्रचंड जीव असतो. नातवाचा पहिला मित्र / मैत्रीण आजी आजोबा असतात. तर आजी आजोबांचा शेवटचा मित्र / मैत्रीण आपली नातवंडे असतात. दरम्यान आजी आपल्या नातवासाठी काहीही करू शकते याचे एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात घडले आहे. आपली नात पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आजीने जीवाची पर्वा न करता हौदात उडी घेतली. … Read more

Ahmednagar News : राजकारणात पाणीप्रश्न पडला बाजूला ! कुकडीतून आवर्तनाच्या शक्यता धूसर, मतदान संपताच कार्यकर्तेच पाणीप्रश्नावर ओरडतील..

kukadi

Ahmednagar News : अहमदनगर दक्षिणेचे राजकारण तापले, प्रचार शिगेला गेला आणि आज मतदान झाले की हे वादळ शांत होईल. पण यात महत्वाचा प्रश्न बाजूला पडताना दिसला. दक्षिणेतील विशेषतः श्रीगोंदे तालुक्यातील अनेक गावांत पाणीप्रश्न बिकट असताना नेते, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत दंग असल्याने हा प्रश्न अडगळीत पडला की काय अशी चर्चा सुरु झालीये. कुकडीच्या येडगाव … Read more

कोंबडीच रक्त शिंपडून वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलगी प्रियकरासोबत पळाली ! गावकऱ्यांनी शोधलं.. सत्य समजताच सर्वांसमोर बापाने जीवन संपवलं

Ahmednagar News

Ahmednagar News : आई सकाळी उठली.. हाताला ओले लागले म्हणून पाहिले तर रक्ताचा सडा व मुलगी गायब.. वाघाने मुलीला उचलून नेल्याचा संशय व आईबापाने टाहो फोडला.. गावातील शे पाचशे तरुण हातात काठ्या घेऊन शेती डोंगर पायदळी तुडवत शोधत फिरले.. मुलगी सापडेना म्हणून आई वडिलांनी पाण्याचा घोटही घेतला नाही.. मग दाखल झाले पोलीस व वनविभाग..अन सुगावा … Read more

श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश भागात मागील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारगाव सुद्रिक येथे वीज कोसळल्याने घराची भिंत पडली तसेच गोठ्यात बांधलेल्या गायीला विजेची झळ लागून गाय गंभीर जखमी झाली तर दुसऱ्या ठिकाणी नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाचे झाड जळून खाक झाले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही भागात … Read more

साधूच्या वेशातील दोघांनी महिलेचे दागिने लांबवले

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील पाऊलखुणा, या चपलाच्या दुकानात असणाऱ्या आशा राजेश बोरुडे यांना साधूच्या वेशात आलेल्या दोघा जणांनी काहीतरी गुंगीचे औषध देऊन त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण व सोन्याचा हार, असे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी की, आशा राजेश बोरुडे व त्यांचा मुलगा साहिल … Read more

मजूरी वाढल्याने उन्हाळी बाजरीची हार्वेस्टरने सोंगणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. निसर्गाचा कोप आणि वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नासाडीमुळे बाजरीचे पीक घेणे काही वर्षापासून कमी होत चालले होते. परंतु यंदा प्रथमच शेतकरी पुन्हा उन्हाळी बाजरीला प्राधान्य देत पाचेगाव भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. मात्र उन्हाळी बाजरी सोंगणीसाठी मजूर एकरी तीन … Read more